प्रयत्न करणे आणि अपयश येणे यात आनंद आहे कारण तुम्हाला आयुष्यभर प्रयत्न न केल्याबद्दल पश्चात्ताप होत नाही. वेळ चांगला किंवा वाईट नसतो. तो सर्वांसाठी सारखाच असतो. माणूस आपल्या कृतींद्वारे तो चांगला किंवा वाईट बनवतो. ||✨|| श्री स्वामी समर्थ ||✨||
Kashinath Pingale