Amol pathak
ShareChat
click to see wallet page
@209677084
209677084
Amol pathak
@209677084
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#श्रीराम समर्थ #श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏
श्रीराम समर्थ - एप्रिल ٦٩٩٦ २ संतसंगाने नाम घेण्याची येते. ؟ स्थिरता ठेवणे हे फक्त बुद्धीची नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. आपण अनन्यभावाने नाम नाम घेता घेता बुद्धीला घ्यावे. स्थिरता येतेः आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एप्रिल ٦٩٩٦ २ संतसंगाने नाम घेण्याची येते. ؟ स्थिरता ठेवणे हे फक्त बुद्धीची नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. आपण अनन्यभावाने नाम नाम घेता घेता बुद्धीला घ्यावे. स्थिरता येतेः आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏
श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज 🙏 - संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते, वागणूकीवरून मनात विकल्प आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य येण्याचा संभव असतो; आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून म्हणजे तर त्याच्या संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग, हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यात , म्हणजे त्याने सांगितलेले साधन बिलकूल धोका नसतो; कारण खरा संत काय करण्यात , किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू भोंदूपणा ' लपविण्याकरिता , जे असला तरी, आपला बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते. साधकाने शुध्द भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा त्याचे काम होते. संतांना जे आवडते ते आपल्याला मिळून  आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय. स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर बुद्धीची तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. facebookcomIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते, वागणूकीवरून मनात विकल्प आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य येण्याचा संभव असतो; आणि एखाद्या भोंदूशीच गाठ पडली संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून म्हणजे तर त्याच्या संताच्या देहाच्या संगतीचा मार्ग, हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संभव असतो. दुसऱ्या मार्गाने जाण्यात , म्हणजे त्याने सांगितलेले साधन बिलकूल धोका नसतो; कारण खरा संत काय करण्यात , किंवा भोंदू साधू काय, कोणीही झाला तरी तो दुसऱ्याला सांगताना खरे आणि बरोबर असेल तेच सांगेल. तो भोंदू भोंदूपणा ' लपविण्याकरिता , जे असला तरी, आपला बरोबर असेल तेच सांगणे त्याला जरूर असते. साधकाने शुध्द भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा त्याचे काम होते. संतांना जे आवडते ते आपल्याला मिळून  आवडणे म्हणजे त्यांचा समागम करणे होय. स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर बुद्धीची तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. facebookcomIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#श्रीराम समर्थ
श्रीराम समर्थ - तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्तीदेखील नको असे म्हटले, फक्त संतसंगती दे असे म्हटले. संतसंगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन , श्रवणाबरोबर श्रवण , स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रयत्नाने संतसंगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. facebook com/gondavalekarmaharajl श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्तीदेखील नको असे म्हटले, फक्त संतसंगती दे असे म्हटले. संतसंगतीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन , श्रवणाबरोबर श्रवण , स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. सत्संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण घडते. म्हणून प्रयत्नाने संतसंगती करावी. तिथे प्रारब्ध आणू नये. facebook com/gondavalekarmaharajl श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - सर्व अनुभवांत आत्मप्रचीती ही खरी॰ दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले , परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा. आत्मप्रचीतीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल, आणि भगवत्प्राप्ती लवकर होईल. facebook comlgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सर्व अनुभवांत आत्मप्रचीती ही खरी॰ दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले , परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा. आत्मप्रचीतीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल, आणि भगवत्प्राप्ती लवकर होईल. facebook comlgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर #*‼श्रीराम समर्थ ‼*
🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर - ९ माच पववन व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून बागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असाबी॰ पण स्वतः लबाडी करू नयेः म्हणजेच. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ९ माच पववन व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून बागावे एवढीच लबाडी आपल्यामध्ये असाबी॰ पण स्वतः लबाडी करू नयेः म्हणजेच. आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी. लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे. श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - आपण लहानाचे मोठे झालो , विद्या संपादन केली, नोकरी मिळाली , लग्न झाले, मुलेबाळे झाली , घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे ! हे आपले 'हवेपण' केव्हा संपणार ? एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की, आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही , असे काही वाटत नाही. आता काहीएक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे, 3মী কঙ্খী নামন কা? ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या, त्या सर्व जरी त्यांतून  समाधान निर्माण होणार नाही. एकत्र केल्या तरी ज्या गोष्टी अपूर्णच आहेत, त्यातून पूर्णस्वरूप असलेले समाधान कसे लाभेल ? समजा , एका बेड्याच्या इस्पितळात दोनशे वेडे आहेतः जर म्हणाले की आता आणखी शंभर बेडे आले की एक कुणी शहाणा त्यांतून निर्माण होईल, तर हे कधी शक्य आहे का ? प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टींत केव्हांही समाधान मिळणार नाही. facebook comlgondavalekarmaharaj] श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपण लहानाचे मोठे झालो , विद्या संपादन केली, नोकरी मिळाली , लग्न झाले, मुलेबाळे झाली , घरदार केले, परंतु आपल्याला अजून काहीतरी हवेसे वाटतेच आहे ! हे आपले 'हवेपण' केव्हा संपणार ? एखादी गोष्ट आपल्याला मिळाली की, आता ह्यापुढे काही करायचे उरले नाही , असे काही वाटत नाही. आता काहीएक नको आहे, जेवढे आहे त्यात समाधान आहे, 3মী কঙ্খী নামন কা? ज्या ज्या म्हणून सुखाच्या गोष्टी मानल्या, त्या सर्व जरी त्यांतून  समाधान निर्माण होणार नाही. एकत्र केल्या तरी ज्या गोष्टी अपूर्णच आहेत, त्यातून पूर्णस्वरूप असलेले समाधान कसे लाभेल ? समजा , एका बेड्याच्या इस्पितळात दोनशे वेडे आहेतः जर म्हणाले की आता आणखी शंभर बेडे आले की एक कुणी शहाणा त्यांतून निर्माण होईल, तर हे कधी शक्य आहे का ? प्रपंचाच्या अपूर्ण गोष्टींत केव्हांही समाधान मिळणार नाही. facebook comlgondavalekarmaharaj] श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर #*‼श्रीराम समर्थ ‼*
🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर - सर्व अनुभवांत आत्मप्रचीती ही खरी॰ दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले , परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा. आत्मप्रचीतीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल, आणि भगवत्प्राप्ती लवकर होईल. facebook. com / gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सर्व अनुभवांत आत्मप्रचीती ही खरी॰ दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले , परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्वाचा. आत्मप्रचीतीने जागरूकता येईल, भाव वाढेल, साधनाला जोर येईल, आणि भगवत्प्राप्ती लवकर होईल. facebook. com / gondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#*‼श्रीराम समर्थ ‼* #🙏श्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर
*‼श्रीराम समर्थ ‼* - काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम 36. कसाही प्रसंग आला सोडू तरी नामस्मरण नका. त्यातून परमत्मा हत देईल. facebook comIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काळोख्या रात्री जशी काठी आधार असते तसे संसारात नाम 36. कसाही प्रसंग आला सोडू तरी नामस्मरण नका. त्यातून परमत्मा हत देईल. facebook comIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat