Nandkumar Balapure
ShareChat
click to see wallet page
@2289868603
2289868603
Nandkumar Balapure
@2289868603
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🌻आध्यात्म 🙏
🌻आध्यात्म 🙏 - "माणूसकिचा झरा" "अंतःकरणात दयेचा पाझर असेल तर अशा व्यक्तींना वेगळी माणूसकी शिकविण्याची गरजच नाही !" अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करूणा एंव च/"(गीता) "माऊली ज्ञानोबा म्ह,"जो सर्वभूतांचे ठायी। द्वेषाते नेणेची काही आपपरू नाही / चैतन्या जैसे /" "जो खांडावया घाव घाली/का लावणी जयाने केली/ साऊली / वृक्ष दे जैसा /" (ज्ञानेश्वरी) নীঘা एकची "उत्तमाते धरिजे / अधमाते अव्हेरिजे। हे काहिच न म्हणिजे।वसुधा जेवि/" "गायीची तृषा हरू/का व्याघ्रा विष होऊनी मारू।हे काहिच न म्हणे करू।तोय जैसे।" (ज्ञानेश्वरी) "रायाचा देह चाळू/का रंका परौते गाळूं/ हे काहिच न म्हणे कृपाळूं/ प्राणूं पै गां/" "ऐसे आघवेची भूतमात्री / एकपणे जया मैत्री / कृपेची धात्री / आपणपां जो/" ( ज्ञानेश्वरी) (कृ अस्तु! ) "माणूसकिचा झरा" "अंतःकरणात दयेचा पाझर असेल तर अशा व्यक्तींना वेगळी माणूसकी शिकविण्याची गरजच नाही !" अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करूणा एंव च/"(गीता) "माऊली ज्ञानोबा म्ह,"जो सर्वभूतांचे ठायी। द्वेषाते नेणेची काही आपपरू नाही / चैतन्या जैसे /" "जो खांडावया घाव घाली/का लावणी जयाने केली/ साऊली / वृक्ष दे जैसा /" (ज्ञानेश्वरी) নীঘা एकची "उत्तमाते धरिजे / अधमाते अव्हेरिजे। हे काहिच न म्हणिजे।वसुधा जेवि/" "गायीची तृषा हरू/का व्याघ्रा विष होऊनी मारू।हे काहिच न म्हणे करू।तोय जैसे।" (ज्ञानेश्वरी) "रायाचा देह चाळू/का रंका परौते गाळूं/ हे काहिच न म्हणे कृपाळूं/ प्राणूं पै गां/" "ऐसे आघवेची भूतमात्री / एकपणे जया मैत्री / कृपेची धात्री / आपणपां जो/" ( ज्ञानेश्वरी) (कृ अस्तु! ) - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - "शब्दांची कंजुषी " "एखाद्याच्या स्तुत्य कर्माला शाबासकीचे दोन शब्द बोलायला किती खर्च येतो?्पण नाही महाभाग एक शब्द सुद्धा खर्चायला तयार नसतात!नाही तेथे निरर्थक बडबड करणारे ईथे मात्र चुप्पी साधतात! असे शब्दांची कंजूसी करून काय सिद्ध होणार?दोन स्तुत्यपर शब्दांनी कुणाचे धैर्य : নাকূন ' प्रोत्साहन त्याला मिळत असेल तर त्यात वाईट असे काय आहे?्परंतु व्यक्ती सुध्दा निगेटिव्ह विचार करणारे सुशिक्षित মনন कंजुषीला बळी पडतात!दोन तासाच्या भाषण अशा कीर्तन प्रवचनात काय योग्य होतं ते सांगण्याऐवजी कुठं चुकलं ? ते शोधण्यात पटाईत असणारे बुद्धीमान प्राणी ज्यांना स्वतःस जमत नाही,व इतरांचं सहन होत नाही, अशा लक्षणाचे व्यक्ती समाजात कितीही मोठेपणा मिरवित असतील तरी त्यांना शब्दांचे मनाचे कंजूसच म्हणणे अगदि उचित नाही काय ठरणार? विकृत 7 मनस्थिती उराशी बाळगून स्वतःचे अशी व्यक्तीमत्व तरी कसे काय उजळणार?म्हणून विशाल अंतःकरणात एखाद्या कतृत्ववान व्यक्तीला कुठे तरी जागा द्या!(जय श्रीकृष्ण !) "शब्दांची कंजुषी " "एखाद्याच्या स्तुत्य कर्माला शाबासकीचे दोन शब्द बोलायला किती खर्च येतो?्पण नाही महाभाग एक शब्द सुद्धा खर्चायला तयार नसतात!नाही तेथे निरर्थक बडबड करणारे ईथे मात्र चुप्पी साधतात! असे शब्दांची कंजूसी करून काय सिद्ध होणार?दोन स्तुत्यपर शब्दांनी कुणाचे धैर्य : নাকূন ' प्रोत्साहन त्याला मिळत असेल तर त्यात वाईट असे काय आहे?्परंतु व्यक्ती सुध्दा निगेटिव्ह विचार करणारे सुशिक्षित মনন कंजुषीला बळी पडतात!दोन तासाच्या भाषण अशा कीर्तन प्रवचनात काय योग्य होतं ते सांगण्याऐवजी कुठं चुकलं ? ते शोधण्यात पटाईत असणारे बुद्धीमान प्राणी ज्यांना स्वतःस जमत नाही,व इतरांचं सहन होत नाही, अशा लक्षणाचे व्यक्ती समाजात कितीही मोठेपणा मिरवित असतील तरी त्यांना शब्दांचे मनाचे कंजूसच म्हणणे अगदि उचित नाही काय ठरणार? विकृत 7 मनस्थिती उराशी बाळगून स्वतःचे अशी व्यक्तीमत्व तरी कसे काय उजळणार?म्हणून विशाल अंतःकरणात एखाद्या कतृत्ववान व्यक्तीला कुठे तरी जागा द्या!(जय श्रीकृष्ण !) - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏
🌻आध्यात्म 🙏 - "मानवतेचे मुखवटे" "आज समाजात मानवतेचा मुखवटा घालून फिरणारे, अनेक लोकं काम क्रोध लोभाने बरबटलेले अंतःकरण घेऊन ताठ मानेने वावरत स्वतःहून मान सन्मान प्राप्त करून घेतात! " "सापडला तो चोर" बाकी सारे साव!सज्जनांची गळचेपी होत असलेल्या जगाचे वर्णन करतांना संत तुकाराम म्ह, " सुख नाही कोठे आलिया संसारी।वाया हावभरी/ होऊ नका/" "दुःखालयं शाश्वतम्" अशा जगात प्रत्येक जीव कृत कर्माची सजा भोगित आहे!"्जग हे बंदीशाळा" "जेल मध्ये कोण बरे सुखी असणार?" "इहलोकी सुखाची ऐकिजेल कहानी कवणाचे श्रवणी/ कैसी सुख निद्रा अंथरूणी / डंगळाच्या /" (ज्ञानेश्वरी) "मानवतेचे मुखवटे" "आज समाजात मानवतेचा मुखवटा घालून फिरणारे, अनेक लोकं काम क्रोध लोभाने बरबटलेले अंतःकरण घेऊन ताठ मानेने वावरत स्वतःहून मान सन्मान प्राप्त करून घेतात! " "सापडला तो चोर" बाकी सारे साव!सज्जनांची गळचेपी होत असलेल्या जगाचे वर्णन करतांना संत तुकाराम म्ह, " सुख नाही कोठे आलिया संसारी।वाया हावभरी/ होऊ नका/" "दुःखालयं शाश्वतम्" अशा जगात प्रत्येक जीव कृत कर्माची सजा भोगित आहे!"्जग हे बंदीशाळा" "जेल मध्ये कोण बरे सुखी असणार?" "इहलोकी सुखाची ऐकिजेल कहानी कवणाचे श्रवणी/ कैसी सुख निद्रा अंथरूणी / डंगळाच्या /" (ज्ञानेश्वरी) - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - "कुणाशी कसं वागावं?" "काहिच कळत नाही कुणाशी कसं वागावं?" "काय बोलावं? "प्रेमाचं उत्तर रागात मिळतं! समजावून सांगितलं तर शहाणपण काढतात! " चूप राहिलं तर,बेवकुफ समजतात!' कलियुगाचा प्रभाव आहे! "वाह रे जगाची रीत?म्हणे प्रत्येकाचा स्वभाव आहे! "कुणीच बदलायला तयार नाही!चुकलं म्हणायला 741718|!" "मीच माघार कां घ्यावी?कुणाची बोलणी कां ऐकावी?" असे कसे हे कच्चे धागे? परस्पराचे चित्त विभागे " "कुणीतरी हे समजून घ्यावे!नाते अपुले घट्ट असावे !" "शांतीचा प्रस्ताव असावा! कुणाप्रतिही द्वेष नसावा! "कुणाशी कसं वागावं?" "काहिच कळत नाही कुणाशी कसं वागावं?" "काय बोलावं? "प्रेमाचं उत्तर रागात मिळतं! समजावून सांगितलं तर शहाणपण काढतात! " चूप राहिलं तर,बेवकुफ समजतात!' कलियुगाचा प्रभाव आहे! "वाह रे जगाची रीत?म्हणे प्रत्येकाचा स्वभाव आहे! "कुणीच बदलायला तयार नाही!चुकलं म्हणायला 741718|!" "मीच माघार कां घ्यावी?कुणाची बोलणी कां ऐकावी?" असे कसे हे कच्चे धागे? परस्पराचे चित्त विभागे " "कुणीतरी हे समजून घ्यावे!नाते अपुले घट्ट असावे !" "शांतीचा प्रस्ताव असावा! कुणाप्रतिही द्वेष नसावा! - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - "अहिंसेचे पूजारी" सज भगवान महावीर जयंती!अहिंसेचे आदर्श संत! त्यांचे चरणीं शतशः नमन! " "उपरोक्त संत महंतांच्या जीवन चरित्रातून सर्व साधारण जीवांनी" अहिंसा तत्वांचे काटेकोर पालन करून आपला पुण्य संचय द्विगुणित केला पाहिजे! केवळ आपल्या जिभेच्या चवीसाठी इतर निरपराध मूक प्राण्यांची हिंसा करणे , हे स्वतःस माणूस म्हणून घेणार्या सुज्ञ व्यक्तीचे लक्षणच नव्हे।महावीर जयंती च्या निमित्ताने तरी विचार करा आणि " अहिंसा परमो धर्माचे तत्व मरेपर्यंत अंगिकारा!(जय श्रीकृष्ण ) "अहिंसेचे पूजारी" सज भगवान महावीर जयंती!अहिंसेचे आदर्श संत! त्यांचे चरणीं शतशः नमन! " "उपरोक्त संत महंतांच्या जीवन चरित्रातून सर्व साधारण जीवांनी" अहिंसा तत्वांचे काटेकोर पालन करून आपला पुण्य संचय द्विगुणित केला पाहिजे! केवळ आपल्या जिभेच्या चवीसाठी इतर निरपराध मूक प्राण्यांची हिंसा करणे , हे स्वतःस माणूस म्हणून घेणार्या सुज्ञ व्यक्तीचे लक्षणच नव्हे।महावीर जयंती च्या निमित्ताने तरी विचार करा आणि " अहिंसा परमो धर्माचे तत्व मरेपर्यंत अंगिकारा!(जय श्रीकृष्ण ) - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏
🌻आध्यात्म 🙏 - "आराधना" नान ध्यान भक्ती उपासना प्रार्थना।्या सर्वनामे आराधना ! "परमेश्वर प्राप्तीच्या साधना "श्रध्दा विश्वास निष्कामता / सहज सुलभ सलगता/ "जीव ओवाळून टाकावा/माथा चरणी टेकवावा /" "अंतरी सगुणाचे दर्शन।बाहेरी चराचरी चेतन/" "ध्यानी मनी आत्मचिंतन/ हेचि सगळे आराधन/" "जीवा शिवाचे मिलन व्हावे। प्रेमाने हे जग जिंकावे "तरीच सार्थक नर जन्माचे। समाधान सुखरूप जगण्याचे "जगण्याचा उद्देश कळावा/ तदनुसार मार्ग क्रमावा "आपण तरूनी दुजा तारावे। सकळांचे मंगल कल्पावे /"(कृ अस्तु!) "आराधना" नान ध्यान भक्ती उपासना प्रार्थना।्या सर्वनामे आराधना ! "परमेश्वर प्राप्तीच्या साधना "श्रध्दा विश्वास निष्कामता / सहज सुलभ सलगता/ "जीव ओवाळून टाकावा/माथा चरणी टेकवावा /" "अंतरी सगुणाचे दर्शन।बाहेरी चराचरी चेतन/" "ध्यानी मनी आत्मचिंतन/ हेचि सगळे आराधन/" "जीवा शिवाचे मिलन व्हावे। प्रेमाने हे जग जिंकावे "तरीच सार्थक नर जन्माचे। समाधान सुखरूप जगण्याचे "जगण्याचा उद्देश कळावा/ तदनुसार मार्ग क्रमावा "आपण तरूनी दुजा तारावे। सकळांचे मंगल कल्पावे /"(कृ अस्तु!) - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏
🌻आध्यात्म 🙏 - "भक्तीच्या वाटा" "भगवदभक्तीचे आचार्य चिरंजीवी हनुमंतराय यांची जयंती येत्या पोर्णिमेला भारतभर सर्वत्र साजरी होणार आहे!्यात तरूण युवा मंडळी उत्साहाने सहभागी होऊन हनुमान जन्मोत्सवाची शोभा द्विगुणीत करतात! प्रभूं रामाचे सच्चे सेवक म्हणून वैश्विक ख्यातीप्राप्त असलेले मारूतीराय भक्तीचे आचार्य आहेत,हे निर्विवाद सत्य आहे!तुकोबाराय म्ह,"भक्तीच्या त्या वाटा/मज दावाव्या सुभटा/" संत तुलसीदास म्ह,"जय जय जय हनुमान गुसाई/ क्रिपा करो गुरूदेव के नाई। 'जय हनुमान ज्ञान गुणसागर/जय कपिस तीहूं लोक उजागर/" के दुःख "तुम्हरे भजन राम को पावें / जनम जनम बिसरावे/"(कृ अस्तु! ) "भक्तीच्या वाटा" "भगवदभक्तीचे आचार्य चिरंजीवी हनुमंतराय यांची जयंती येत्या पोर्णिमेला भारतभर सर्वत्र साजरी होणार आहे!्यात तरूण युवा मंडळी उत्साहाने सहभागी होऊन हनुमान जन्मोत्सवाची शोभा द्विगुणीत करतात! प्रभूं रामाचे सच्चे सेवक म्हणून वैश्विक ख्यातीप्राप्त असलेले मारूतीराय भक्तीचे आचार्य आहेत,हे निर्विवाद सत्य आहे!तुकोबाराय म्ह,"भक्तीच्या त्या वाटा/मज दावाव्या सुभटा/" संत तुलसीदास म्ह,"जय जय जय हनुमान गुसाई/ क्रिपा करो गुरूदेव के नाई। 'जय हनुमान ज्ञान गुणसागर/जय कपिस तीहूं लोक उजागर/" के दुःख "तुम्हरे भजन राम को पावें / जनम जनम बिसरावे/"(कृ अस्तु! ) - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - "आलिया भोगासी" "मानवी जिवनात कोणत्या वेळी कोणतं संकट उभं राहिल,हे निश्चित सांगता येत नाही!पण प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन धैर्याने त्यातून पार होणे, हे ज्याला सहजगत्या जमलं तोच उर्वरित जिवनात सफल होऊ शकतो !प्रसंगानुरूप निर्णय व निर्णायक निश्चय करणे हे बुध्दिमत्तेचे काम असले तरी मानसिक धैर्य व सुजबूझ अर्थात " प्रेझेंट आफ माइंड" महत्वाचे असते! विविध समुपदेश करणारे अनेक असल्यामुळे साधारण व्यक्तीचा गोंधळ उडतो!मग तो योग्य निर्णयाप्रत पोहचूं शकत नाही!परिणामी त्याचे आर्थिक नुकसान होते, आणि मनोबल सुध्दा खचते!म्हणून प्रसंगी अति सावध राहून मनस्थिती स्थिर ठेवणे सुज्ञ माणसाचे आद्य आहे!(कृ, अस्तु! ) dda "आलिया भोगासी" "मानवी जिवनात कोणत्या वेळी कोणतं संकट उभं राहिल,हे निश्चित सांगता येत नाही!पण प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन धैर्याने त्यातून पार होणे, हे ज्याला सहजगत्या जमलं तोच उर्वरित जिवनात सफल होऊ शकतो !प्रसंगानुरूप निर्णय व निर्णायक निश्चय करणे हे बुध्दिमत्तेचे काम असले तरी मानसिक धैर्य व सुजबूझ अर्थात " प्रेझेंट आफ माइंड" महत्वाचे असते! विविध समुपदेश करणारे अनेक असल्यामुळे साधारण व्यक्तीचा गोंधळ उडतो!मग तो योग्य निर्णयाप्रत पोहचूं शकत नाही!परिणामी त्याचे आर्थिक नुकसान होते, आणि मनोबल सुध्दा खचते!म्हणून प्रसंगी अति सावध राहून मनस्थिती स्थिर ठेवणे सुज्ञ माणसाचे आद्य आहे!(कृ, अस्तु! ) dda - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - "যসতমাঠী" "ही एकच वस्तू अशी आहे,कि जी बाजारात उपलब्ध नाही!ही स्वयंस्फूर्त जाणीव आहे।जी पूर्णतः स्वतःची आंतरिक इच्छा व प्रामाणिक प्रयत्नावर अवलंबून आहे!काही सज्जन व्यक्ती वयमानपरत्वे स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणतात!परंतू काही मात्र स्वतःच्या हट्टी स्वभावाला मुरड घालणे म्हणजे आपले अस्तित्व धोक्यात असल्याचे दाखवतात!परिणामी ते स्वतःचेच अधिकाधिक नुकसान करून बसतात!"जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती/ "्या म्हणीप्रमाणे मित्रत्वाला कायमचे मुकतात!मग त्यांच्यावर "चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो"अशी वेळ येते।जेव्हा परस्परांतील आत्मियतेचा दीपक पार R गेलेला असतो ! "आता तरी पुढे हाचि उपदेश / नका करू नाश/ आयुष्याचा/" (तु म) " माणूस तन पावा/ सूर दुर्लभ सब ग्रंथही "बडा 91 (तुलसीदास ) गावां शक्यच नाही पण क्रियमाण "संचित प्रारब्ध सुधारणे ' आहे!"तुका सुधारणे पूर्णपणे जीवांच्या स्वाधिन म्हणे सोपे आहे सर्वाहुनी/ शहाणा तो धनी/ घेतो येथे/"(क अस्त!) "যসতমাঠী" "ही एकच वस्तू अशी आहे,कि जी बाजारात उपलब्ध नाही!ही स्वयंस्फूर्त जाणीव आहे।जी पूर्णतः स्वतःची आंतरिक इच्छा व प्रामाणिक प्रयत्नावर अवलंबून आहे!काही सज्जन व्यक्ती वयमानपरत्वे स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणतात!परंतू काही मात्र स्वतःच्या हट्टी स्वभावाला मुरड घालणे म्हणजे आपले अस्तित्व धोक्यात असल्याचे दाखवतात!परिणामी ते स्वतःचेच अधिकाधिक नुकसान करून बसतात!"जो बुंद से गयी वो हौद से नहीं आती/ "्या म्हणीप्रमाणे मित्रत्वाला कायमचे मुकतात!मग त्यांच्यावर "चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो"अशी वेळ येते।जेव्हा परस्परांतील आत्मियतेचा दीपक पार R गेलेला असतो ! "आता तरी पुढे हाचि उपदेश / नका करू नाश/ आयुष्याचा/" (तु म) " माणूस तन पावा/ सूर दुर्लभ सब ग्रंथही "बडा 91 (तुलसीदास ) गावां शक्यच नाही पण क्रियमाण "संचित प्रारब्ध सुधारणे ' आहे!"तुका सुधारणे पूर्णपणे जीवांच्या स्वाधिन म्हणे सोपे आहे सर्वाहुनी/ शहाणा तो धनी/ घेतो येथे/"(क अस्त!) - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर
🙏 प्रेरणादायक बॅनर - "नित्य नामस्मरण "नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ/ लक्ष्मी वल्लभ। तया जवळी/ " (ज्ञा,हरिपाठ) "नारायण हरि उच्चार नामाचा / तेथे कळिकाळाचा रिघ नाही/" (हरिपाठ ) "काळवेळ नाम उच्चारिता नाही/दोन्ही पक्ष पाही उध्दरती /" (हरिपाठ) "नित्य निरंतर नामस्मरण घडावे याकरिता उपाय काय?्महानुभाव पंथीय लोक नामस्मरणासाठी जी वापरावी !इतर वेळेस ५८ मण्याची माळ वापरतात ती मनगटात घालून ठेवावी !दोन आवर्तन झाले कि १०८ नामजप होतो। "चालतांना बोलतांना सुध्दा मनातल्या येते!एक प्रभावी उपाय आहे! मनात नामस्मरण करता करून पाहायला हरकत नाही ! "let noble thoughts come to us from universe"(विवेकानंद) 'कृष्ण विष्णू हरि गोविंद/या नामाचे निखळ प्रबंध/ माझी आत्मचर्चा विशद/ उदंड गाती/"(ज्ञानेश्वरी) "नित्य नामस्मरण "नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ/ लक्ष्मी वल्लभ। तया जवळी/ " (ज्ञा,हरिपाठ) "नारायण हरि उच्चार नामाचा / तेथे कळिकाळाचा रिघ नाही/" (हरिपाठ ) "काळवेळ नाम उच्चारिता नाही/दोन्ही पक्ष पाही उध्दरती /" (हरिपाठ) "नित्य निरंतर नामस्मरण घडावे याकरिता उपाय काय?्महानुभाव पंथीय लोक नामस्मरणासाठी जी वापरावी !इतर वेळेस ५८ मण्याची माळ वापरतात ती मनगटात घालून ठेवावी !दोन आवर्तन झाले कि १०८ नामजप होतो। "चालतांना बोलतांना सुध्दा मनातल्या येते!एक प्रभावी उपाय आहे! मनात नामस्मरण करता करून पाहायला हरकत नाही ! "let noble thoughts come to us from universe"(विवेकानंद) 'कृष्ण विष्णू हरि गोविंद/या नामाचे निखळ प्रबंध/ माझी आत्मचर्चा विशद/ उदंड गाती/"(ज्ञानेश्वरी) - ShareChat