संसार हा फक्त दोन माणसांचा प्रवास नसतो… तो दोन मनांचा, दोन स्वभावांचा आणि दोन कुटुंबांचा संगम असतो. 🤝
प्रेम, समजूतदारपणा आणि थोडं संयम असेल तर हा प्रवास सुंदर होतो… नाहीतर रोजच्या छोट्या गोष्टीही भिंती उभ्या करतात.
जोडीदाराची साथ प्रेमाने मिळाली तर आयुष्य फुलतं… 🌸
नाहीतर तेच आयुष्य भांडणांच्या सावलीत हरवत जातं.
नातं टिकवायचं असेल तर जिंकायचं नसतं, समजून घ्यायचं असतं. ❤️
#💔जख्मी दिल
#faimi