vrush@Amol@soe.
ShareChat
click to see wallet page
@2511vrusha
2511vrusha
vrush@Amol@soe.
@2511vrusha
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - ShareChat
00:15
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - ShareChat
00:15
#❤️Love You ज़िंदगी ❤️ #🌞 Good Morning🌞
❤️Love You ज़िंदगी ❤️ - ShareChat
00:15
#🌞 Good Morning🌞 #❤️Love You ज़िंदगी ❤️
🌞 Good Morning🌞 - ShareChat
00:14
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - ShareChat
00:15
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - ShareChat
00:14
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - प्रेमाच्या नावाखाली स्वतःच्या अपेक्षा आणि वासनेची पूर्तता कांही माणसं करून घेत असतात कांही गोष्टीची मागणी करायची आणि चातुर्याने फार नाही मिळाले की बोलणं बंद करायचं राग चिडचिड करायची व नाराज होऊन जणू कांही त्यांना खूप त्रास होतोय असे दाखवून प्रेमाच्या नावाखाली करणारी खूप माणसं या दुनियेत असतात व स्वतःची वासना व इच्छा पूर्ण एखाद्याला मजबूर केल्या शिवाय व भावनिक केल्याशिवाय आपल्याला कांही मिळणार नाही याची माहिती असणारे हीच माणसं खूप जाणकार त्यामुळे फारच व कौशल्याने समोरच्या व्यक्तीला प्रेमाच्या चातुर्याने असतात नावाखाली स्वतःची वासना व अपेक्षा हि माणसं पहिली तर पूर्ण करीत असतात व या माणसांच्या गरजा संपल्या की दूर जात असतात त्यामुळे जर कोणी आपल्याला प्रेमाच्या नावाखाली कांही मागणी करीत असेल व आपण त्याची मागणी पूर्ण नाही करायची बोलल्यावर समोरची व्यक्तीं राग चिडचिड किंवा बोलणं बंद करीत असेल किंवा नाराज होत असेल तर समजून जायचं की समोरच्या व्यक्तीच आपल्यावर प्रेम नसून तो फक्त त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या पर्यंत आला आहे व त्याच्या गरजा पूर्ण होई पर्यंतच तो सोडून आपल्या सोबत राहणार व त्या गरजा पूर्ण झाल्या की ती व्यक्तीं त्यामुळे विनाकारण प्रेमाच्या नावाखाली विनाकारण कोणाच्या जाणार हातातील खेळणं बनू नका व अशा माणसांच्या गरजा पूर्ण करीत बसू नका कारण या लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या की हि माणसं थांबत नसतात व बुद्धीचा वापर जीवनात साथ पण देत नसतात त्यामुळे थोडा तरी जीवनात करायचा असतो व अशा माणसांच्या मनातील त्यांचा उद्देश वेळेतच ओळखायचा असतो. विचारधारा : १०५७ प्रेमाच्या नावाखाली स्वतःच्या अपेक्षा आणि वासनेची पूर्तता कांही माणसं करून घेत असतात कांही गोष्टीची मागणी करायची आणि चातुर्याने फार नाही मिळाले की बोलणं बंद करायचं राग चिडचिड करायची व नाराज होऊन जणू कांही त्यांना खूप त्रास होतोय असे दाखवून प्रेमाच्या नावाखाली करणारी खूप माणसं या दुनियेत असतात व स्वतःची वासना व इच्छा पूर्ण एखाद्याला मजबूर केल्या शिवाय व भावनिक केल्याशिवाय आपल्याला कांही मिळणार नाही याची माहिती असणारे हीच माणसं खूप जाणकार त्यामुळे फारच व कौशल्याने समोरच्या व्यक्तीला प्रेमाच्या चातुर्याने असतात नावाखाली स्वतःची वासना व अपेक्षा हि माणसं पहिली तर पूर्ण करीत असतात व या माणसांच्या गरजा संपल्या की दूर जात असतात त्यामुळे जर कोणी आपल्याला प्रेमाच्या नावाखाली कांही मागणी करीत असेल व आपण त्याची मागणी पूर्ण नाही करायची बोलल्यावर समोरची व्यक्तीं राग चिडचिड किंवा बोलणं बंद करीत असेल किंवा नाराज होत असेल तर समजून जायचं की समोरच्या व्यक्तीच आपल्यावर प्रेम नसून तो फक्त त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या पर्यंत आला आहे व त्याच्या गरजा पूर्ण होई पर्यंतच तो सोडून आपल्या सोबत राहणार व त्या गरजा पूर्ण झाल्या की ती व्यक्तीं त्यामुळे विनाकारण प्रेमाच्या नावाखाली विनाकारण कोणाच्या जाणार हातातील खेळणं बनू नका व अशा माणसांच्या गरजा पूर्ण करीत बसू नका कारण या लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या की हि माणसं थांबत नसतात व बुद्धीचा वापर जीवनात साथ पण देत नसतात त्यामुळे थोडा तरी जीवनात करायचा असतो व अशा माणसांच्या मनातील त्यांचा उद्देश वेळेतच ओळखायचा असतो. विचारधारा : १०५७ - ShareChat
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - काही लोक नातं संपवताना कधीच थेट बोलत नाहीत.. काही लोक नातं संपवताना कधीच थेट बोलत नाहीत, ते फक्त हळूहळू बदलत जातात आणि त्य़ा बदलामध्येच सगळं उत्तर दडलेलं असतं. आधी तासन् तास बोलणारे अचानक बिझी होतात , आधी काळजी करणारे अचानक थंड होतात , आधी प्रत्येक गोष्ट सांगणारे अचानक काहीच शेअर करत नाहीत. ते सरळ " नातं संपवूया " असं बोलत नाहीत, पण अशी परिस्थिती तयार करतात की शेवटी आपणच थकतो , आपणच शांत होतो , आपणच दूर जातो. आणि मग गोष्ट अशी वळवली जाते की आपणच बदललो , आपणच नातं तोडलं, आपणच चुकीचे ठरलो. खरं पाहिलं तर नातं त्य़ा दिवशी संपत नाही जेव्हा  दोन लोक बोलणं बंद करतात , नातं त्या दिवशी संपायला सुरुवात होते जेव्हा एकजण मनाने दूर जायला लागतो. 7 कोणत्याही दुर्लक्ष हे  शब्दापेक्षा जास्त दुखावणारं असतं , कारण शब्दांवर वाद होतो , राग येतो आणि नंतर सॅगळं ठीकही होतं , पण दुर्लक्ष माणसाला आतून तोडतं. माणूस स्वतःलाच प्रश्न विचारत राहतो , माझी चूक काय होती, मी कमी पडलो का, मी जास्त प्रेम केलं का. आणि हळूहळू तो व्यक्ती समोरच्यापासून नाही तर स्वतःपासूनच दूर जायला लागतो. নীলুন? नातं संपवणं दुखावतं, पण ते सत्य असतं; पण कोणाला C निघून २ हळूहळू दूर ढकलणं, त्याला स्वतःहून जायला भाग पाडणं, हे जास्त वेदनादायक असतं. कारण तिथे नातं एकदाच तुटत नाही, तिथे माणूस रोज थोडा थोडा तुटत असतो. Nita Thakare काही लोक नातं संपवताना कधीच थेट बोलत नाहीत.. काही लोक नातं संपवताना कधीच थेट बोलत नाहीत, ते फक्त हळूहळू बदलत जातात आणि त्य़ा बदलामध्येच सगळं उत्तर दडलेलं असतं. आधी तासन् तास बोलणारे अचानक बिझी होतात , आधी काळजी करणारे अचानक थंड होतात , आधी प्रत्येक गोष्ट सांगणारे अचानक काहीच शेअर करत नाहीत. ते सरळ " नातं संपवूया " असं बोलत नाहीत, पण अशी परिस्थिती तयार करतात की शेवटी आपणच थकतो , आपणच शांत होतो , आपणच दूर जातो. आणि मग गोष्ट अशी वळवली जाते की आपणच बदललो , आपणच नातं तोडलं, आपणच चुकीचे ठरलो. खरं पाहिलं तर नातं त्य़ा दिवशी संपत नाही जेव्हा  दोन लोक बोलणं बंद करतात , नातं त्या दिवशी संपायला सुरुवात होते जेव्हा एकजण मनाने दूर जायला लागतो. 7 कोणत्याही दुर्लक्ष हे  शब्दापेक्षा जास्त दुखावणारं असतं , कारण शब्दांवर वाद होतो , राग येतो आणि नंतर सॅगळं ठीकही होतं , पण दुर्लक्ष माणसाला आतून तोडतं. माणूस स्वतःलाच प्रश्न विचारत राहतो , माझी चूक काय होती, मी कमी पडलो का, मी जास्त प्रेम केलं का. आणि हळूहळू तो व्यक्ती समोरच्यापासून नाही तर स्वतःपासूनच दूर जायला लागतो. নীলুন? नातं संपवणं दुखावतं, पण ते सत्य असतं; पण कोणाला C निघून २ हळूहळू दूर ढकलणं, त्याला स्वतःहून जायला भाग पाडणं, हे जास्त वेदनादायक असतं. कारण तिथे नातं एकदाच तुटत नाही, तिथे माणूस रोज थोडा थोडा तुटत असतो. Nita Thakare - ShareChat
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - ShareChat
00:15