“भूमिपुत्र उपेक्षित का?”
“योजना कोणासाठी?”
“ग्रामीण विकास” हा शब्द केवळ योजनांपुरता मर्यादित राहिला आहे का, हा प्रश्न आता गंभीर बनत आहे.
सरकार विविध पशुपालन आणि रोजगार योजना आणते, परंतु अंमलबजावणीची मक्तेदारी ठेकेदारांकडे दिली जाते. परिणामी, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळत नाहीत.
यासोबतच, आधुनिक तंत्रज्ञान आणि माहिती गावागावात पोहोचत नसल्याने ग्रामीण उद्योजकतेचा विकास खुंटतो. यामुळेच मोठ्या प्रमाणावर ग्रामीण लोकसंख्या शहरांकडे स्थलांतर करते.
शाश्वत विकासासाठी प्रत्येक गाव सक्षम करणे अत्यावश्यक आहे. #Maharashtra sarkar #🌾शेती आणि व्यवसाय⚙ #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #📹Video स्टेट्स