Sangeeta Nimbalkar
ShareChat
click to see wallet page
@3088990372
3088990372
Sangeeta Nimbalkar
@3088990372
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#माझी पहिली पोस्ट ✌
माझी पहिली पोस्ट ✌ - ShareChat
00:15
https://www.facebook.com/share/1AFaZSbbHW/ #व्हाट्सअप स्टेटस 👍🤘👌
व्हाट्सअप स्टेटस  👍🤘👌 - ShareChat
Facebook
#व्हाट्सअप स्टेटस 👍🤘👌
व्हाट्सअप स्टेटस  👍🤘👌 - लेकीचे लग्न आलेले लेकीचं लग्न उद्यावर! आईच्या काळजात दाटे गहिवर! बापाने   रेखील्या गोड भविष्याच्या ओळी! काळजाचा तुकडा आता होणार पोरंका! परत याला कशी देऊ ही आता गुलाबाची कळी! आईबाप दोघे वेदना सोसती अंत करणात! लेकीपुढे वावरती खुशीने मांडवात! पाठवणी , ची घटका आली कशी देऊ आता निरोप उनमळूनपडे मांडवात माता माऊली बापाचे काळीज धाय मोकलून रडे! थरथरता हात ठेवून लेकीच्या पाठीवरी! हलकेच पुटपुटे खुशाल रहा गडे! 6:49 pm लेकीचे लग्न आलेले लेकीचं लग्न उद्यावर! आईच्या काळजात दाटे गहिवर! बापाने   रेखील्या गोड भविष्याच्या ओळी! काळजाचा तुकडा आता होणार पोरंका! परत याला कशी देऊ ही आता गुलाबाची कळी! आईबाप दोघे वेदना सोसती अंत करणात! लेकीपुढे वावरती खुशीने मांडवात! पाठवणी , ची घटका आली कशी देऊ आता निरोप उनमळूनपडे मांडवात माता माऊली बापाचे काळीज धाय मोकलून रडे! थरथरता हात ठेवून लेकीच्या पाठीवरी! हलकेच पुटपुटे खुशाल रहा गडे! 6:49 pm - ShareChat
https://youtube.com/shorts/00F_nlOO7Xg?si=FVt9geR0ivsPts3i #व्हाट्सअप स्टेटस 👍🤘👌
#व्हाट्सअप स्टेटस 👍🤘👌
व्हाट्सअप स्टेटस  👍🤘👌 - खरच आताच्या काळात महाराज हवे होते निष्पक्षपाती राजकारण आणि रयतेच्या हिताचीच कामे त्यांनी केली असती! आज भारताच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जो हा राक्षसी वनवा पेटलेला आहे राक्षसी विचार पेटलेले आहेत त्यासाठी आम्ही मूठभर स्वाध्याय कमी पडत आहोत याचे खूप वाईट वाटते सर्व शिलेदारांनी आता उभे राहण्याची गरज आहे आणि महाराजांना अपेक्षित असे राज्य स्थापनेची गरज आहे महाराजांनी विचारलेला गीते विचार आदर माझे राज्य नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रत्येक राक्षसाला कापून काढले आणि ते कापणारे मावळे पण तयार केले आपण शिवरायांचे मावळे आहेत असे समजून आता प्रत्येक मानवाने पुढे यायला हवे त्यासाठी प्रत्येक मानवाच्या पाय आता कधी येऊ दे कृती करण्यासाठी आणि बुद्धीमध्ये ज्ञान प्रकाश राहू दे हेच महाराजांच्या आणि भगवंताच्या चरणी विनम्र प्रार्थना! 1:10 pm खरच आताच्या काळात महाराज हवे होते निष्पक्षपाती राजकारण आणि रयतेच्या हिताचीच कामे त्यांनी केली असती! आज भारताच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जो हा राक्षसी वनवा पेटलेला आहे राक्षसी विचार पेटलेले आहेत त्यासाठी आम्ही मूठभर स्वाध्याय कमी पडत आहोत याचे खूप वाईट वाटते सर्व शिलेदारांनी आता उभे राहण्याची गरज आहे आणि महाराजांना अपेक्षित असे राज्य स्थापनेची गरज आहे महाराजांनी विचारलेला गीते विचार आदर माझे राज्य नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रत्येक राक्षसाला कापून काढले आणि ते कापणारे मावळे पण तयार केले आपण शिवरायांचे मावळे आहेत असे समजून आता प्रत्येक मानवाने पुढे यायला हवे त्यासाठी प्रत्येक मानवाच्या पाय आता कधी येऊ दे कृती करण्यासाठी आणि बुद्धीमध्ये ज्ञान प्रकाश राहू दे हेच महाराजांच्या आणि भगवंताच्या चरणी विनम्र प्रार्थना! 1:10 pm - ShareChat
https://youtube.com/watch?v=0YE_snQ_lug&si=ROWjJCvHr0ZuvzRX #व्हाट्सअप स्टेटस 👍🤘👌
youtube-preview