swaती k
ShareChat
click to see wallet page
@325428818
325428818
swaती k
@325428818
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - ।l श्री स्वामी समर्थ ।। आयुष्यातील कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका कारण ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा, लोकांसारखं जगायला जाऊ नका, जे नशिबात आहे त्यात समाधानी सुखी  रहा राहाल 100 ।l श्री स्वामी समर्थ ।। आयुष्यातील कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो म्हणून कधीच कोणाच्या आयुष्याची स्वतःशी तुलना करू नका कारण ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगा, लोकांसारखं जगायला जाऊ नका, जे नशिबात आहे त्यात समाधानी सुखी  रहा राहाल 100 - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - देवाला दिवा लावंताना काय म्हणावे? श्री स्वामी समर्थ Il I दिवा लावताना नेहमी या मंत्राचा उच्चार करावा. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोडस्तुते देवाला दिवा लावंताना काय म्हणावे? श्री स्वामी समर्थ Il I दिवा लावताना नेहमी या मंत्राचा उच्चार करावा. शुभं करोति कल्याणम आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोडस्तुते - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - = कलियुगात नामस्मरण সযঠী का करावे ? १. सर्वात सोपेः कठीण तपश्चर्या किंवा यज्ञापेक्षा नाम घेणे अतिशय सोपे आहे़. २. मनाची शद्धीः नामस्मरणामुळे मनातील वाईट विचार नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. ३. मानसिक शांतीः तणावाच्या काळात नामामुळे खरी शांती आणि आत्मबळ मिळते. वेळ 7 ४. बंधनमुक्तः यासाठी ; dlos किंवा जागेचे कोणतेही कडक नियम नाहीत. पापमक्तीः श्रद्धेने घेतलेले नाम ५ संचित पापांचा नाश करून ईश्वराशी जोडते. कलियुगात ' थोडक्यातः नाम' हाच तरण्याचा एकमेव आणि प्रभावी आधार आहे. = कलियुगात नामस्मरण সযঠী का करावे ? १. सर्वात सोपेः कठीण तपश्चर्या किंवा यज्ञापेक्षा नाम घेणे अतिशय सोपे आहे़. २. मनाची शद्धीः नामस्मरणामुळे मनातील वाईट विचार नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. ३. मानसिक शांतीः तणावाच्या काळात नामामुळे खरी शांती आणि आत्मबळ मिळते. वेळ 7 ४. बंधनमुक्तः यासाठी ; dlos किंवा जागेचे कोणतेही कडक नियम नाहीत. पापमक्तीः श्रद्धेने घेतलेले नाम ५ संचित पापांचा नाश करून ईश्वराशी जोडते. कलियुगात ' थोडक्यातः नाम' हाच तरण्याचा एकमेव आणि प्रभावी आधार आहे. - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - श्री स्वामी समर्थ।| शब्द मनातले. जास्त काहीच नको, फक्त स्वार्मींचा आशीर्वाद पाठीशी असावा.. श्री स्वामी समर्थ।| शब्द मनातले. जास्त काहीच नको, फक्त स्वार्मींचा आशीर्वाद पाठीशी असावा.. - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - स्वामी समर्थ माऊल sannesh_naik07 चुकीच्या वेळी आलेला ' राग' तुमचे . आयुष्य उद्ध्वस्त करु शकतो , तर योग्य वेळी पाळलेली ' शांतता ' आयुष्य तुमचे , वाचवू थकते . राग हा एक असा वार आहे, जो बुद्धीचा दिवा विझवून टाकतो. त्यामुळे जेव्हा राग येतो , तेव्हा शांत राहणेच सर्वात मोठे शिहाणपण असते. श्री स्वामी समर्थ , स्वामी समर्थ माऊल sannesh_naik07 चुकीच्या वेळी आलेला ' राग' तुमचे . आयुष्य उद्ध्वस्त करु शकतो , तर योग्य वेळी पाळलेली ' शांतता ' आयुष्य तुमचे , वाचवू थकते . राग हा एक असा वार आहे, जो बुद्धीचा दिवा विझवून टाकतो. त्यामुळे जेव्हा राग येतो , तेव्हा शांत राहणेच सर्वात मोठे शिहाणपण असते. श्री स्वामी समर्थ , - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - श्री स्वामी समर्थ तो खूप  थकला होता. जीवनात सगळं अलटं चाललं होतं तो शांतपणे स्वामींसमोर बसला. आणि फक्त एवढंच म्हणाला "स्वामी , आता तुमच्यावर विश्वास आहे. काही दिवसांनी सगळं बदललं. ಹRu  जिथे विश्वास असतो , तिथे स्वामी मार्ग दाखवतात स्वत8 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो खूप  थकला होता. जीवनात सगळं अलटं चाललं होतं तो शांतपणे स्वामींसमोर बसला. आणि फक्त एवढंच म्हणाला "स्वामी , आता तुमच्यावर विश्वास आहे. काही दिवसांनी सगळं बदललं. ಹRu  जिथे विश्वास असतो , तिथे स्वामी मार्ग दाखवतात स्वत8 श्री स्वामी समर्थ - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - एका हितचिंतकाने मला सहज विचारले , ব্রাসু নহী "3R,' तुझी  सांगणार आहेस की नाही?" मी फक्त हसलो आणि म्हणालो , स्वामींना सर्व काही ठाऊक आहे, तेवढं पुरेसं आहे. ' एका हितचिंतकाने मला सहज विचारले , ব্রাসু নহী "3R,' तुझी  सांगणार आहेस की नाही?" मी फक्त हसलो आणि म्हणालो , स्वामींना सर्व काही ठाऊक आहे, तेवढं पुरेसं आहे. ' - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿
🙏श्री स्वामी समर्थ📿 - तन बिघडवणाऱ्या भोजनापासून , मन बिघडवणाऱ्या विचारांपासून आणि मनोदशा बिघडवणाऱ्या लोकांपासून सदैव दूर राहिले पाहिजे. आयुष्यात जाऊन जी व्यक्ती समजून सांगते आणि समजून घेते तीच व्यक्ती आपली हक्काची आणि जवळची असते. श्री स्वामी समर्थ तन बिघडवणाऱ्या भोजनापासून , मन बिघडवणाऱ्या विचारांपासून आणि मनोदशा बिघडवणाऱ्या लोकांपासून सदैव दूर राहिले पाहिजे. आयुष्यात जाऊन जी व्यक्ती समजून सांगते आणि समजून घेते तीच व्यक्ती आपली हक्काची आणि जवळची असते. श्री स्वामी समर्थ - ShareChat