धर्मवीर बलिदान मास पुष्प पहिले 💐💐
श्लोक - ०१
मृत्यूस हि न डरले मनीं धर्मवीर । फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शिर ।। दुर्दान्त दाहक ज्वलंत समाज व्हावा । म्हणूनी उरात धरूं या "शिवसिंहछावा" ।।७।।
आजच्या या पहिल्या श्लोकाचा अर्थ-मवीर
मृत्यू समोर असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जराही घाबरले नाहीत, औरंगजेबाच्या आदेशानुसार छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे खोपनी ने जाळले तसेच त्यांची जीभही कापण्यात आली हे सर्व अत्याचार त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या देव, देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सहन केले. आपल्याला जर हा समाज चांगल्या मार्गावर आणायचा असेल तर प्रत्येकाने आपल्या उजव्या डाव्या मेंदूत, रक्ताच्या प्रत्येक पेशीत हृदयात शिवशंभछत्रपती साठवणे गरजेचे आहे.
#🎭Whatsapp status #trending #🚩🚩chatrapati sambhaji maharaj,# shmbhu bhakta.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 #धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानमास🌺🔥 #mahadev