Bhagyashree Patil
ShareChat
click to see wallet page
@4825488800
4825488800
Bhagyashree Patil
@4825488800
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
https://sharechat.com/post/6PGQrad?d=n&ui=4KzkaQ7&e1=c #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - இSி 3IScஞad नेहमी सांगायची , आपण.. माझी आईएक वाक्य नेहमी सांगायची , आपण कितीही उपाशी असलो किँवा टोपल्यात भाकरी नसली तरी कोणी विचारलं  हसूनच हो म्हणायचं, भुकेचं दुःख कधी "जेवलीस का?" तर दाखवायचं नाही. तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण समॅजत नव्हता,  आयुष्य पुढे जात गेलं तसं कळायला लागलं की आई फक्त पण भुकेबद्दल बोलत नव्हती, ती आयुष्याबद्दल शिकवत होती. आयुष्यात असे खूप दिवस येतात जेव्हा माणूस आतून खूप तुटलेला असतो , अडचणी असतात , दुःख असतं, पण सगळ्यांना ते सांगून काही उपयोग नसतो. काही लढाया या एकट्यानेच लढायच्या असतात आणि चेहऱ्यावर हसू ठेवूनच लढायच्या  असतात. म्हणून मी पण तेच ठरवलं, आयुष्यात कितीही दुःख असलं, कितीही संकट आली तरी त्याला रडत नाही तर हसत सामोर जायचं. कारण रडून समस्या सुटत नाहीत, पण हसून त्यांना तोंड द्यायची ताकद मिळते. साथ असो वा नसो , कुणाची सोडून कधी जगायचं नाही, कारण माणसाकडे पण स्वाभिमान सगळं नसले तरी चालतं, पण स्वाभिमान नसेल तर काहीच उरत नाही. आयुष्याने कितीही परीक्षा घेतल्या तरी खचून नाही जायचं, कारण आईने शिकवलेलं एकच , परिस्थिती गरीब असू दे, पण मन आणि स्वाभिमान कधी गरीब होता कामा नये. Harash  இSி 3IScஞad नेहमी सांगायची , आपण.. माझी आईएक वाक्य नेहमी सांगायची , आपण कितीही उपाशी असलो किँवा टोपल्यात भाकरी नसली तरी कोणी विचारलं  हसूनच हो म्हणायचं, भुकेचं दुःख कधी "जेवलीस का?" तर दाखवायचं नाही. तेव्हा त्या वाक्याचा अर्थ पूर्ण समॅजत नव्हता,  आयुष्य पुढे जात गेलं तसं कळायला लागलं की आई फक्त पण भुकेबद्दल बोलत नव्हती, ती आयुष्याबद्दल शिकवत होती. आयुष्यात असे खूप दिवस येतात जेव्हा माणूस आतून खूप तुटलेला असतो , अडचणी असतात , दुःख असतं, पण सगळ्यांना ते सांगून काही उपयोग नसतो. काही लढाया या एकट्यानेच लढायच्या असतात आणि चेहऱ्यावर हसू ठेवूनच लढायच्या  असतात. म्हणून मी पण तेच ठरवलं, आयुष्यात कितीही दुःख असलं, कितीही संकट आली तरी त्याला रडत नाही तर हसत सामोर जायचं. कारण रडून समस्या सुटत नाहीत, पण हसून त्यांना तोंड द्यायची ताकद मिळते. साथ असो वा नसो , कुणाची सोडून कधी जगायचं नाही, कारण माणसाकडे पण स्वाभिमान सगळं नसले तरी चालतं, पण स्वाभिमान नसेल तर काहीच उरत नाही. आयुष्याने कितीही परीक्षा घेतल्या तरी खचून नाही जायचं, कारण आईने शिकवलेलं एकच , परिस्थिती गरीब असू दे, पण मन आणि स्वाभिमान कधी गरीब होता कामा नये. Harash - ShareChat
https://sharechat.com/post/mllQPp7D?d=n&ui=4KzkaQ7&e1=c #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - ShareChat @Chetan Bagut मी ठेवलेले स्टेटस मला आवडले म्हणून ठेवले आहे, त्यातूनही कोणी शास्रज्ञ झाला तर आमचा नाईलाज आहे... ! ShareChat @Chetan Bagut मी ठेवलेले स्टेटस मला आवडले म्हणून ठेवले आहे, त्यातूनही कोणी शास्रज्ञ झाला तर आमचा नाईलाज आहे... ! - ShareChat
https://sharechat.com/post/mlR7ZeBW?d=n&ui=4KzkaQ7&e1=c #🎭Whatsapp status
🎭Whatsapp status - இச#ஈசஈக்ஈ गुन्हा दाखल झाला पाहिजे. आईवडील लहान्याचे मोठे करतात कारण 9 स्वतः च्या मनानी निर्णय घेतात. आणि मुलं मुली आईवडीलांना किती वाईट वाटेल त्यांना लोक काय बोलतील हा विचार करत नाही दोन दिवसांचा आलेला मुलगा आयुष्यात खुप महत्वाचा होतो की त्यासमोर काहीच दिसत नाही.. शिक्षणाच्या नावाखाली प्रेमाचा धंदा मांडलाय आणि नको ते चाळे करताय मुली मुलं आईवडील माझं हुशार आहे, भारी शिक्षण मुलं घेतोय म्हणुन एक एक रुँपया साठी उन्हातान्हात मेहनत करतात. बरोबर आहे ना.. இச#ஈசஈக்ஈ गुन्हा दाखल झाला पाहिजे. आईवडील लहान्याचे मोठे करतात कारण 9 स्वतः च्या मनानी निर्णय घेतात. आणि मुलं मुली आईवडीलांना किती वाईट वाटेल त्यांना लोक काय बोलतील हा विचार करत नाही दोन दिवसांचा आलेला मुलगा आयुष्यात खुप महत्वाचा होतो की त्यासमोर काहीच दिसत नाही.. शिक्षणाच्या नावाखाली प्रेमाचा धंदा मांडलाय आणि नको ते चाळे करताय मुली मुलं आईवडील माझं हुशार आहे, भारी शिक्षण मुलं घेतोय म्हणुन एक एक रुँपया साठी उन्हातान्हात मेहनत करतात. बरोबर आहे ना.. - ShareChat