Anand G Varnekar
ShareChat
click to see wallet page
@494004290
494004290
Anand G Varnekar
@494004290
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट ,पहिलं आचरण,मगच प्रसारण@
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - খ্ীব্চহলীলী,,,৮৯  त्याच्याविषयी चांगलं बोलण्याने जो शेफारून जातो तो घमेंडी असतो. चांगलं बोलणं सहन करण्याची त्याच्यात क्षमता नसते. जो त्याच्याशी चांगलं बोलला त्याने त्याला कायम इज्जतीने वागवावे अशी त्याची इच्छा तयार होते.मग तो चुकीचं वागला तरी चालेल. पुरता शेफारून गेलेला तो आता हवेत असतो. आनंद जी वर्णेकर খ্ীব্চহলীলী,,,৮৯  त्याच्याविषयी चांगलं बोलण्याने जो शेफारून जातो तो घमेंडी असतो. चांगलं बोलणं सहन करण्याची त्याच्यात क्षमता नसते. जो त्याच्याशी चांगलं बोलला त्याने त्याला कायम इज्जतीने वागवावे अशी त्याची इच्छा तयार होते.मग तो चुकीचं वागला तरी चालेल. पुरता शेफारून गेलेला तो आता हवेत असतो. आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - काही   मोकळी जागा   असेल ना.....? तर जन्माला   येताना असणाऱ्या कोऱ्या करकरीत मनावर वाढत  जाते तसतसा भरपूर  गिरगोटा जसजसे वय जातो. वाढत त्यावर चांगलं काही लिहिण्यास ٦ जागाच उरलेली   नसते. काही चांगलं घेता आले नाही तर वाईटही घेऊ नये. त्यावरचा गिरगोटा पुसण्याची मानसिकता तरी किंवा असायलाच   हवी॰ अन्यथा अनमोल जीवन मातीमोल झालेले असेल! ! आनंद जी वर्णेकर काही   मोकळी जागा   असेल ना.....? तर जन्माला   येताना असणाऱ्या कोऱ्या करकरीत मनावर वाढत  जाते तसतसा भरपूर  गिरगोटा जसजसे वय जातो. वाढत त्यावर चांगलं काही लिहिण्यास ٦ जागाच उरलेली   नसते. काही चांगलं घेता आले नाही तर वाईटही घेऊ नये. त्यावरचा गिरगोटा पुसण्याची मानसिकता तरी किंवा असायलाच   हवी॰ अन्यथा अनमोल जीवन मातीमोल झालेले असेल! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - ते काम त्याला आवडत नाही॰॰ करोडो, अरबो रुपये कमवून कोणी अमर झाला नाही. अधिकारी , मंत्री बनून कोणी आपलं नाव" अजरामर करू शकला नाही. नि नावलौकिक मिळवण्यासाठी स्वतःचं सुखसोयी பI अनमोल शरीर मात्र रोगांचे आगार बनवून बसला. कारण सुंदर निसर्ग नि आरोग्यधन मिळवून देणारे 'হীনী" हे काम त्याला आवडत नाही.....?? आनंद जी वर्णेकर ते काम त्याला आवडत नाही॰॰ करोडो, अरबो रुपये कमवून कोणी अमर झाला नाही. अधिकारी , मंत्री बनून कोणी आपलं नाव" अजरामर करू शकला नाही. नि नावलौकिक मिळवण्यासाठी स्वतःचं सुखसोयी பI अनमोल शरीर मात्र रोगांचे आगार बनवून बसला. कारण सुंदर निसर्ग नि आरोग्यधन मिळवून देणारे 'হীনী" हे काम त्याला आवडत नाही.....?? आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभ्संध्या शुभ्संध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - माणुसकी असेल तरच माणूस...०० "माणुसकी " हा माणसाचा धर्म आहे. आपल्या या धर्मासाठी तो जोपर्यंत धडपडतो , तोपर्यंतच तो " माणूस " असतो. पशुसमानच " असतो! ! अन्यथा तो माणूस असूनही 1| आनंद जी वर्णेकर माणुसकी असेल तरच माणूस...०० "माणुसकी " हा माणसाचा धर्म आहे. आपल्या या धर्मासाठी तो जोपर्यंत धडपडतो , तोपर्यंतच तो " माणूस " असतो. पशुसमानच " असतो! ! अन्यथा तो माणूस असूनही 1| आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - gKaT gKaT - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - मनाचा गुलाम घडवणारे स्वतःचेच मन असते. মন:লা आयुष्याच्या प्रवासात सतत त्याच्याच इशाऱ्यावर सर्वकाही केले जाते. अंतिम क्षणापर्यंत आपण स्वतः त्याचे गुलाम असतो. त्य़ा मनाला घडविणारे आपले विचार असतात नि हे विचार आईवडिलांचेकडून , गुरूकडून, मित्रांचेकडून अथवा स्वतःच्या अनुभवातून मिळालेले असतातः ज्याला आपले विचार उत्तम निवडता आले तो समाधानाने जगण्यास पात्र ठरला. नैराशेत जगले नि नैराश्येतच संपले. बाकी सर्व माणूस असूनही आनंद जी वर्णेकर मनाचा गुलाम घडवणारे स्वतःचेच मन असते. মন:লা आयुष्याच्या प्रवासात सतत त्याच्याच इशाऱ्यावर सर्वकाही केले जाते. अंतिम क्षणापर्यंत आपण स्वतः त्याचे गुलाम असतो. त्य़ा मनाला घडविणारे आपले विचार असतात नि हे विचार आईवडिलांचेकडून , गुरूकडून, मित्रांचेकडून अथवा स्वतःच्या अनुभवातून मिळालेले असतातः ज्याला आपले विचार उत्तम निवडता आले तो समाधानाने जगण्यास पात्र ठरला. नैराशेत जगले नि नैराश्येतच संपले. बाकी सर्व माणूस असूनही आनंद जी वर्णेकर - ShareChat