Anand G Varnekar
ShareChat
click to see wallet page
@494004290
494004290
Anand G Varnekar
@494004290
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट ,पहिलं आचरण,मगच प्रसारण@
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - लालची वस्तूची विक्री करायला जाहिरातीची गरज नसते. खऱ्या मात्र खोटी वस्तू विकायला खूप जाहिरात करावी लागते. म्हणूनच लोकं खोट्या वस्तूची निर्मिती करतात, कारण जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना लुबाडाताही येते नि अनेकांना कामही मिळते. वस्तूची निर्मिती करायला जनहिताची भावना मनात खऱ्या असावी लागते. आनंद जी वर्णेकर लालची वस्तूची विक्री करायला जाहिरातीची गरज नसते. खऱ्या मात्र खोटी वस्तू विकायला खूप जाहिरात करावी लागते. म्हणूनच लोकं खोट्या वस्तूची निर्मिती करतात, कारण जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना लुबाडाताही येते नि अनेकांना कामही मिळते. वस्तूची निर्मिती करायला जनहिताची भावना मनात खऱ्या असावी लागते. आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - आयुष्याची बरबादी . अमर्याद बोलणारे लोकं थापाडे नि मोठेपणाचा हव्यास असणारे असतात. कर्तृत्वाहिनतेमुळे खरी किंमत मिळत नसल्याने बडेजाव मारून ती स्वतःच्या मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात. अशा लोकांची संगत म्हणजे आयुष्याची बरबादी असते! ! anand varnekar 9 आयुष्याची बरबादी . अमर्याद बोलणारे लोकं थापाडे नि मोठेपणाचा हव्यास असणारे असतात. कर्तृत्वाहिनतेमुळे खरी किंमत मिळत नसल्याने बडेजाव मारून ती स्वतःच्या मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न करतात. अशा लोकांची संगत म्हणजे आयुष्याची बरबादी असते! ! anand varnekar 9 - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शशसष्ट्या शशसष्ट्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - धरणीला भार...०० शेजाऱ्यांना त्रास देणाऱ्या शेजाऱ्यांच्यासाठी अजून तरी " सुलभ " औषध মিল্ালল নাম্ী त्यांच्यावर योग्य तो इलाज करण्यासाठी स्वतःलाही बेशरम व्हावं लागतं  अथवा झंझट पत्करावी लागते. इतकं करूनही शेजारी सुधारत नसतो.... ?  बहुमोल वेळ वाया तर जातोच पण मानसिक स्वास्थ्यही बिघडते. आपला म्हणून बहुदा शहाणे लोकं अशा शेजाऱ्यांना नजरअंदाज करतात. एका दृष्टीने तेही बरोबरच आहे म्हणा..... ? anand ji varnekar धरणीला भार...०० शेजाऱ्यांना त्रास देणाऱ्या शेजाऱ्यांच्यासाठी अजून तरी " सुलभ " औषध মিল্ালল নাম্ী त्यांच्यावर योग्य तो इलाज करण्यासाठी स्वतःलाही बेशरम व्हावं लागतं  अथवा झंझट पत्करावी लागते. इतकं करूनही शेजारी सुधारत नसतो.... ?  बहुमोल वेळ वाया तर जातोच पण मानसिक स्वास्थ्यही बिघडते. आपला म्हणून बहुदा शहाणे लोकं अशा शेजाऱ्यांना नजरअंदाज करतात. एका दृष्टीने तेही बरोबरच आहे म्हणा..... ? anand ji varnekar - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - तेवढंच आपलं..००० फक्त परिश्रम करून सुख मिळत नाही, त्या परिश्रमात सत्य आणि न्याय असावा लागतो. कोणाचा ना कोणाचा तळतळाट आहे, UTd परिश्रमसुद्धा सुख देऊ शकत नाही. अशा ठिकाणी केलेले अपार कारण आपल्या कष्टाचं ते आपल्याच कष्टाचं! ! anand ji varnekar तेवढंच आपलं..००० फक्त परिश्रम करून सुख मिळत नाही, त्या परिश्रमात सत्य आणि न्याय असावा लागतो. कोणाचा ना कोणाचा तळतळाट आहे, UTd परिश्रमसुद्धा सुख देऊ शकत नाही. अशा ठिकाणी केलेले अपार कारण आपल्या कष्टाचं ते आपल्याच कष्टाचं! ! anand ji varnekar - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - सक्तीची परीक्षा.. परीक्षेत नापास झाला म्हणून आयुष्यात नापास होत नसतो. कारण परीक्षा सक्तीची नसते, पण आयुष्याच्या गरजा सक्तीच्या असतात. म्हणून आयुष्याची परीक्षा मनापासून द्यावीच लागते! ! anand ji varnekar सक्तीची परीक्षा.. परीक्षेत नापास झाला म्हणून आयुष्यात नापास होत नसतो. कारण परीक्षा सक्तीची नसते, पण आयुष्याच्या गरजा सक्तीच्या असतात. म्हणून आयुष्याची परीक्षा मनापासून द्यावीच लागते! ! anand ji varnekar - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुसर्संध्या शुसर्संध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - खड्डे तर राहणारच.. पाण्याचा प्रवाह वाटेतील खड्डे भरूनच पुढे सरकत असतो. आयुष्यातही प्रवासातील বুস্রাব माणसाच्या खड्डे भरूनच पुढे जाता येते. कारण कोणताच प्रवास फक्त सुखद नसतो! anand ji varnekar खड्डे तर राहणारच.. पाण्याचा प्रवाह वाटेतील खड्डे भरूनच पुढे सरकत असतो. आयुष्यातही प्रवासातील বুস্রাব माणसाच्या खड्डे भरूनच पुढे जाता येते. कारण कोणताच प्रवास फक्त सुखद नसतो! anand ji varnekar - ShareChat