Anand G Varnekar
ShareChat
click to see wallet page
@494004290
494004290
Anand G Varnekar
@494004290
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट ,पहिलं आचरण,मगच प्रसारण@
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - उत्तरपत्रिका...०० वाईट "विसरता" आलं नि चांगलं "आठवता" आलं की॰ आयुष्यातील सर्व प्रश्न आपोआप "सुटायला" लागतात. आनंद जी वर्णेकर उत्तरपत्रिका...०० वाईट "विसरता" आलं नि चांगलं "आठवता" आलं की॰ आयुष्यातील सर्व प्रश्न आपोआप "सुटायला" लागतात. आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शथ्सष्या शथ्सष्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - माणसाची खरी ओळख.. प्रतिष्ठा आणि संपत्ती जिथून मिळते  त्याठिकाणी "माणूस" नतमस्तक असतो. आणि त्यासाठी तो स्वतःशिवाय अन्य कोणालाही दूर करण्यास तयार असतो! आनंद जी वर्णेकर माणसाची खरी ओळख.. प्रतिष्ठा आणि संपत्ती जिथून मिळते  त्याठिकाणी "माणूस" नतमस्तक असतो. आणि त्यासाठी तो स्वतःशिवाय अन्य कोणालाही दूर करण्यास तयार असतो! आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - हक्काचा नव्हे कर्तव्याचा प्रश्न आहे॰.००॰ स्वतःचे कर्तव्य आणि जबाबदारी न निभावताच फक्त नात्याच्या जवळीकतेवर, संबंधितांच्या संपत्तीवर अधिकार सांगता येत नसतो. कारण संपत्ती नात्यांची "बटिक" नसते, ती फक्त तिला "निर्माण करणाराची" असते! आनंद जी वर्णेकर हक्काचा नव्हे कर्तव्याचा प्रश्न आहे॰.००॰ स्वतःचे कर्तव्य आणि जबाबदारी न निभावताच फक्त नात्याच्या जवळीकतेवर, संबंधितांच्या संपत्तीवर अधिकार सांगता येत नसतो. कारण संपत्ती नात्यांची "बटिक" नसते, ती फक्त तिला "निर्माण करणाराची" असते! आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - ೩೫ೆಖ[ ೩೫ೆಖ[ - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - कोण कुणासाठी फुकट का रडेल. ? सरकारी तिजोरीकडे जाण्याचा मार्ग दुर्मिळ झाला. नवा निर्माण करण्यात आता खूप अडचणी वाटू लागल्या. जूने मार्ग प्रशस्त आणि सहज सोपे होते. तेच बंद झाल्यानंतर अपार दुःख तर होईलच ना..... ? आणि "ती अविश्वसनीय" जागा ज्यांना मिळेल ते आता आनंदी होतील की " आपला माणूस" गेला याचं दुःख करतील.....? ज्यांच्या वाटेतले गेले ज्यांचा मार्ग मोकळा मोकळा झाला, ते तरी खरे असतील का.....? दुःखी सर्वजण फक्त स्वस्वार्थाचे धनी इतकंच! ! आनंद जी वर्णेकर कोण कुणासाठी फुकट का रडेल. ? सरकारी तिजोरीकडे जाण्याचा मार्ग दुर्मिळ झाला. नवा निर्माण करण्यात आता खूप अडचणी वाटू लागल्या. जूने मार्ग प्रशस्त आणि सहज सोपे होते. तेच बंद झाल्यानंतर अपार दुःख तर होईलच ना..... ? आणि "ती अविश्वसनीय" जागा ज्यांना मिळेल ते आता आनंदी होतील की " आपला माणूस" गेला याचं दुःख करतील.....? ज्यांच्या वाटेतले गेले ज्यांचा मार्ग मोकळा मोकळा झाला, ते तरी खरे असतील का.....? दुःखी सर्वजण फक्त स्वस्वार्थाचे धनी इतकंच! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - वेळ साधा संधी मिळवा. ೦೦e वेळ बाकी असतानाच चुका सुधारल्या  सुरक्षित आयुष्याचा नाहीत तर उरलेले सर्व आयुष्य निरुपयोगी होते. সিৎ্স योग्य "वेळच" आपली योग्यता करू शकते. वेळ साधा , संधी मिळवा! ! आनंद जी वर्णेकर वेळ साधा संधी मिळवा. ೦೦e वेळ बाकी असतानाच चुका सुधारल्या  सुरक्षित आयुष्याचा नाहीत तर उरलेले सर्व आयुष्य निरुपयोगी होते. সিৎ্স योग्य "वेळच" आपली योग्यता करू शकते. वेळ साधा , संधी मिळवा! ! आनंद जी वर्णेकर - ShareChat
#☕शुभ संध्याकाळ #🌻फुलांचे फोटो #🌳निसर्ग फोटो #🏞सुंदर निसर्ग #😘क्युट फोटो
☕शुभ संध्याकाळ - शुभसंध्या शुभसंध्या - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - ते अश्रू खरेही होते काही खोटेही होतेः लहानसहान शेतकरी , इतर सामान्य जनता नि गरीब लोकं फक्त बघत होते. त्याची ना शेती होती ना ऊस, ना सरकारी कर्ज. कर्जमाफीत लाखोंचा लाभ त्यांना कधी मिळाला नव्हताःत्यांना राजकारण माहितच नव्हते. सरकारची तिजोरी लुबाडण्यात त्यांचा कोठेच संबंध नव्हता, ते सर्व चिडीचीप 614. ज्यांचा तो सुपर हायवे बंद झाला , त्यांना अश्रू आवरत नव्हते. त्यांचे जरी आवरत नव्हते, पण घरच्यांचे खरे वाटत नव्हते? आनंद जी वर्णेकर ते अश्रू खरेही होते काही खोटेही होतेः लहानसहान शेतकरी , इतर सामान्य जनता नि गरीब लोकं फक्त बघत होते. त्याची ना शेती होती ना ऊस, ना सरकारी कर्ज. कर्जमाफीत लाखोंचा लाभ त्यांना कधी मिळाला नव्हताःत्यांना राजकारण माहितच नव्हते. सरकारची तिजोरी लुबाडण्यात त्यांचा कोठेच संबंध नव्हता, ते सर्व चिडीचीप 614. ज्यांचा तो सुपर हायवे बंद झाला , त्यांना अश्रू आवरत नव्हते. त्यांचे जरी आवरत नव्हते, पण घरच्यांचे खरे वाटत नव्हते? आनंद जी वर्णेकर - ShareChat