ShareChatUser
ShareChat
click to see wallet page
@534458343
534458343
ShareChatUser
@534458343
मुझे ShareChat परमात्मा फॉलो करें!
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 नेहमी माझ्या पेक्षा वयाने मोठे पुरुष आवडतात… का ते मला नीट सांगता येत नाही, पण त्यांच्यात एक वेगळाच स्थैर्य जाणवतं. त्यांच्या बोलण्यात एक समजूतदारपणा असतो, निर्णयांमध्ये ठामपणा असतो, आणि नातं कसं जपायचं हे त्यांना कळतं असं वाटतं. कधी कधी असं वाटतं की त्यांच्या अनुभवामुळे ते आपल्याला जास्त समजून घेतात. माझ्या वयाच्या मुलांमध्ये अजून थोडा गोंधळ, अस्थिरता दिसते… पण वयाने मोठ्या व्यक्तींमध्ये एक शांतपणा आणि जबाबदारीची जाणीव दिसते, जी मला आकर्षित करते. आजकाल असंही दिसतं की अनेक मुलांनाही त्यांच्या पेक्षा मोठ्या महिलांकडे आकर्षण वाटतं—कदाचित त्यांनाही त्या परिपक्वतेचा, आत्मविश्वासाचा ओढा वाटत असेल. मला वाटतं, शेवटी वयापेक्षा महत्त्वाचं असतं ते समजून घेणं, आदर, आणि एकमेकांशी असलेलं नातं. मन जिथे जुळतं, तिथेच खरं समाधान मिळतं.” #viral
🚩महाराष्ट्रात वाढती भोंदू महाराजांची संख्या – आता त्यांच्या चालकांच्या संपत्तीचीही चौकशी व्हायला हवी! 🚩महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आजही अंधश्रद्धेच्या सावटाखाली अनेक लोक अडकलेले दिसतात, ही चिंतेची बाब आहे. गेल्या काही वर्षांत स्वतःला “महाराज”, “बाबा”, “गुरु” म्हणवून घेणाऱ्या भोंदूंची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. समाजातील अडचणीत असलेल्या, भावनिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांचा गैरफायदा घेत हे भोंदू महाराज कोट्यवधींची संपत्ती गोळा करत आहेत. पण प्रश्न फक्त महाराजांच्या संपत्तीपुरता मर्यादित नाही. आता त्यांच्या जवळच्या लोकांकडे – विशेषतः गाडी चालक, अंगरक्षक, आणि निकटवर्तीय – यांच्याकडेही प्रचंड संपत्ती कशी आली, याची #🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 चौकशी होणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी असे दिसून येते की, साधा चालक असलेला व्यक्ती काही वर्षांतच आलिशान गाड्या, बंगल्यांचा मालक बनतो. ही संपत्ती नेमकी कुठून आली? हा पैसा कोणाचा आहे? यामागे काळा पैसा, फसवणूक किंवा भक्तांची लूट तर नाही ना? ही परिस्थिती पाहता काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात: भोंदू महाराजांवर कायदेशीर नियंत्रण का नाही? त्यांच्या आश्रमातील आर्थिक व्यवहार पारदर्शक का नाहीत? त्यांच्या जवळच्या लोकांची अचानक वाढलेली संपत्ती तपासली का जात नाही? महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे अस्तित्वात असतानाही, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. प्रशासनाने केवळ मोठ्या नावांवरच नाही, तर त्यांच्या संपूर्ण नेटवर्कवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. आज गरज आहे ती कठोर कारवाईची आणि जनजागृतीची. लोकांनीही अशा भोंदूंच्या मागे न लागता वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारायला हवा. तसेच सरकारने आणि तपास यंत्रणांनी फक्त महाराज नव्हे, तर त्यांच्या चालकांपासून ते सहकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या संपत्तीची सखोल चौकशी करावी. कारण जेव्हा चालक करोडपती होतो, तेव्हा महाराजांच्या साम्राज्याच्या मागील सत्य शोधणे अत्यावश्यक ठरते.🙏🙏🚩🚩
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫
🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 - त्याचे आयुष्य उध्वस्त केले! खोट्या मुलीच्या शब्दाने एका मुलीसारखा मान दिला, तिनेच लावला 'अश्लील आरोप. ज्याला मोहनने तिला लहान बहिणीसारखं जपलं , पण तिने कोर्टात असं काय सांगितलं की मोहनला थेट जेलमध्ये जावं लागलं? सत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पुरुष असल्यामुळे त्याला कोणीच ऐकलं नाही, पण सत्य काय होतं? वाचा. त्याचे आयुष्य उध्वस्त केले! खोट्या मुलीच्या शब्दाने एका मुलीसारखा मान दिला, तिनेच लावला 'अश्लील आरोप. ज्याला मोहनने तिला लहान बहिणीसारखं जपलं , पण तिने कोर्टात असं काय सांगितलं की मोहनला थेट जेलमध्ये जावं लागलं? सत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पुरुष असल्यामुळे त्याला कोणीच ऐकलं नाही, पण सत्य काय होतं? वाचा. - ShareChat
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 मोहन मुबईत आला,आणि तो राहण्यासाठी भाड्याने खोली पहात होता,मुंबईत सर्वोत्र शोधूनही त्याला काही खोली काही भाड्याने मिळत न्हवती कारण जिथे तिथे लोकांना लग्न झालेले जोडप पाहिजे होत,मोहनच सुद्धा लग्न झाल परंतु तो आपल्या पत्नीला नाही घेऊन आला कारण काही वेगळ होत. मोहन मुळचा साताराचा होता, तिथेच त्याच घर्, घरात आई आणि पत्नी ,बाबा काहीच वर्षांपूर्वीच आजाराने गेले त्यामुळे घरातल्या सर्व जबाबदाऱ्या त्याच्या अंगावर् पडल्या. मोहन त्या जबाबदाऱ्या जास्त काळ नाही टिकवू शकल्या, 6 महिन्यांपूर्वीच त्याची बायको गरोदर् राहिली होती,तिच्या गरोदरपणाचा खर्च खुप जास्त होता, तेवढ खर्च उचलन त्याला परवडत न्हवत, शेती करून आणि बाकी काय काम करून घरखर्च निघून जायचा बाकी हातात शुन्यच राहायच्,त्याला कळून चुकल की आता इथे राहून काय आपल्या परिवाराचा खर्च आपण पेलू शकत नाही,दिवसेंदिवस खर्च वाढतच राहणार आणि त्यासाठी उत्पन्न वाढवाव लागेल म्हणून् त्याने मुबईला येऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मुबईला त्याच आपल अस् ओळखीच राहत न्हवत त्यामुळे त्याला खोली शोधण गरजेचे होते, खुप ठिकाणी फिरून तो शेवटी थकला आणि फिरत - फिरत तो पुन्हा विटी रेल्वेस्थानकावर पोचला, तिथे वडापाव घेतला आणि जावून एका बाकावर बसला, रात्रीचे 8 वाजले होते, मोहन थकून गेला होता,त्याला आता आरामाची गरज होती परंतु आरामासाठी त्याला कुठेच भाड्याने खोली मिळत न्हवती. जस् जसा वेळ जात होता तस् -तसा त्याच्या डोळ्याची पापणी हळू- हळू उघडझाप करायला लागली, त्याने स्वतःसोबत आणलेली बॅग डोक्याच्या खाली ठेवली आणि पाय पसरून तो त्या बाकावर झोपला. रात्रीचे बारा वाजून 2 मिनिटे झाली होती,एक् पोलिस हवालदार तिथे पोचला आणि त्याने मोहनला तिथे झोपलेला पाहिला आणि हातातला दांडा घेऊन त्याला उठवायला गेला,मोहनच्या जवळ् पोचून त्याने एक् दांड्याचा फटका त्या बाकावर मारला, त्या फटक्याच्या आवाजाने मोहन जागा झाला,मोहन जागा झाला तेव्हा पोलिस हवालदार त्याला म्हणाला, "ये उठ, ही काय तुझ्या बापाची जागा न्हाय,पब्लिक प्लेस आहे,इथून निघायच्" " साहेब मला इथं झोपू दे की,माझ्याकडे खोलीच नाही झोपायला म्हणून् झोपलो,आजची रात्र झोपू दे की " मोहन. " ये तुला सांगितलेले कळत न्हाय काय,माझी नोकरी घालवणार काय बाबा, तुला काय झाल तर् ड्यूटीवर् कोण होत म्हणून् माझा कान धरतील,जा निघ बाबा " पोलिस हवालदार. "पन् साहेब कुठ जावू? " मोहन. " कुठेही जा.... पन् इथं थांबू नग्,नाहीतर हा दांडा बसल,अश्या जगावर सगळं बंद होईल" पोलिस हवालदार. मोहन उठून,डोक्याखाली ठेवलेली बॅग उचलतो आणि तिथून पळ काढतो.... तो थेट स्थानकाच्या बाहेर पडतो. रात्रीचा 1 वाजलेला होता, स्थानकाच्या बाहेर कोणीही न्हवत,फक्त् रस्तावरील कुत्रे सोडले तर्...
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 लोक खुप भावनिक असतात एखाद्या बाईच्या जाळ्यात पटकन अडकतात.एखाद्या बाईने तीचे दुःख सांगितले की लगेच तीच्या दुःखात सहभागी होतात.आणि बघता ती बाई त्याला संपूर्ण आपलस करून टाकते.. मग त्या बिचाऱ्या पुरूषाला स्वतः चा संसार पत्नी मुल बाळ या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो.. तो तिच्यात ईतका गुरफटतो की तीला व्हिडिओ कॉल ऑडीओ कॉल एवढे असतात त्यांचे विचारूच नका... असे पुरूष लोक मग चोरून टॉयलेटमध्ये जावून बोलतात.तर कधी रात्री मेसेजरला बोलतात.बायकोला फोनला हात लावून देत नाहीत..पण एक ना एक दिवस पीतळ उघड पडतेच ‌. ते त्या बाईला पैसे पाठवतात.घरच्या बायको ने पाचशे मागितले तर हजार चौकश्या करतील कशाला काय पण तशा बाईने पाचशे मागू द्या पाच हजार पाठवतेन.. शेवटी पत्नी ला कळतेच पण पत्नी सगळ कळून सुद्धा आपल्या ला काही च माहिती नाही असे दाखवते.नाविलाज असतो.लेकर लहान असतात.भाऊ भावजयी कोण कुणाचे नसतात.एकट रहावे तर जग वाईट नजरेने बघते.कुणाला सांगावे तर आपल्या माणसाची ईज्जत जाईल म्हणून झाकली मुठ सव्वा लाखाची म्हणून तिथेच राहते... पण अशा पुरूषांना मला एकच सांगायचे आहे तुमची म्हातारपणात सेवा करायला बाहेरची बाई येणार नाही. तेव्हा घरची पत्नी च करते पण मग ती भुतकाळ विसरत नाही.तीच्यासोबत जवानीत जसे वागलात त्यानुसारच ती सेवा करणार.. तसेच महिलांचे सुद्धा आहे एखादी महिला जवानीत खराब वागली पतीला बैलोबा करून टाकले तर तो पण तीला नंतर जवानी निघून गेल्यावर जीव लावत नाही.. दोघांचे एकमेकांविषयी मन उतरतात. नात मन उतरवणार नाही तर मन मिळवणार असावे.दोघांनी एकनिष्ठ राहून संसार करावा. बघा मग पत्नी ला धोका देऊन खोटे वागायचे का पत्नीशी एकनिष्ठ रहायचे ठरवा.. आणि पत्नी ने सुद्धा पतीशी एकनिष्ठ रहावे अगदी तो चुकीच्या पाऊलावर गेला तरी पत्नीने एकनिष्ठ च रहावे. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.🙏🙏🙏🙏🙏🙏 हभप सौ सरीता ताई पांडुरंग गोळेगावकर एम ए बीएड कीर्तनकार 🙏🙏🙏🙏🙏
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - असं म्हृणतात, ज्याची खावी पेळी त्याची वाजवावी टाळी; लोक काय करात स्वुर्थीः पण ज्याची खातात पोळी , त्याच्याच आयुष्याची करतात हेळीट माहात्मर्णांधीर्तटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहवजाधव सटाणाताल्हका NCR SMACAR NEUS PRESS असं म्हृणतात, ज्याची खावी पेळी त्याची वाजवावी टाळी; लोक काय करात स्वुर्थीः पण ज्याची खातात पोळी , त्याच्याच आयुष्याची करतात हेळीट माहात्मर्णांधीर्तटामुक्ती अध्यक्ष आप्पासाहवजाधव सटाणाताल्हका NCR SMACAR NEUS PRESS - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - ShareChat
00:30