शाहुराज
ShareChat
click to see wallet page
@6258788
6258788
शाहुराज
@6258788
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
☀️गुड मॉर्निंग☀️ - यश मिळालं तर नम्र राहणं गरजेचं आहे, कारण उंची टिकवण्यासाठी पाया मजबूत असावा लागतो. शुभ सकाळ. ರ आणि वेळ वाईट आली तर धीर धरणं तितकंच आवश्यक , कारण काळ कायम एकसारखा राहत नाही॰ पाण्याचा नळ तहान भागवतो , पण तोच াতীী নিযন্পতানান্ট যল নং বুহ ননলী নমন  यश , माऊली कियेटर्स  पैसा किँवा शक्तीही आहे, योग्य वापरली तर जीवन वापरली तर विनाश घडतो॰ समृद्ध होतं , கி4 संकटात घाबरण्यापेक्षा शांत राहून विचार करणं हा असतो. कारण प्रत्येक दलदलला काठ खरा उपाय शेवटी असतो , फक्त तो शोधण्याची तयारी ` हवी. अडचण आपल्याला थांबाविण्यासाठी नाही तर शहाणं करण्यासाठी येते॰ उदेग अंबेबाई 0 यश मिळालं तर नम्र राहणं गरजेचं आहे, कारण उंची टिकवण्यासाठी पाया मजबूत असावा लागतो. शुभ सकाळ. ರ आणि वेळ वाईट आली तर धीर धरणं तितकंच आवश्यक , कारण काळ कायम एकसारखा राहत नाही॰ पाण्याचा नळ तहान भागवतो , पण तोच াতীী নিযন্পতানান্ট যল নং বুহ ননলী নমন  यश , माऊली कियेटर्स  पैसा किँवा शक्तीही आहे, योग्य वापरली तर जीवन वापरली तर विनाश घडतो॰ समृद्ध होतं , கி4 संकटात घाबरण्यापेक्षा शांत राहून विचार करणं हा असतो. कारण प्रत्येक दलदलला काठ खरा उपाय शेवटी असतो , फक्त तो शोधण्याची तयारी ` हवी. अडचण आपल्याला थांबाविण्यासाठी नाही तर शहाणं करण्यासाठी येते॰ उदेग अंबेबाई 0 - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️
🙏 प्रेरणादायक बॅनर - अनेक वेळा माणसं आपल्या फायद्यानुसार থুম মক্রাল্..! नात्यांची किंमत ठरवतात. जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळत असतं , तोपर्यंत ते जवळ राहतात. पण परिस्थिती बदलली की त्यांचा स्वभावही बदलतो. त्यामुळे प्रत्येक बदलाला मनाला लावून घेण्याची गरज नसते. माऊली क्रियेटर्स कारण आयुष्य आपल्याला एक मोठा धडा शिकवतं , खरे लोक तेच असतात जे परिस्थिती कशीही असली तरी आपल्यासोबत उभे राहतात. वेळेनुसार येतात आणि बाकीची माणसं फक्त निघून जातात. म्हणून नात्यांपेक्षा स्वतःची किंमत ओळखणं आणि स्वतःवर विश्वास   ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं. हर हर महादेव अनेक वेळा माणसं आपल्या फायद्यानुसार থুম মক্রাল্..! नात्यांची किंमत ठरवतात. जोपर्यंत त्यांना तुमच्याकडून काहीतरी मिळत असतं , तोपर्यंत ते जवळ राहतात. पण परिस्थिती बदलली की त्यांचा स्वभावही बदलतो. त्यामुळे प्रत्येक बदलाला मनाला लावून घेण्याची गरज नसते. माऊली क्रियेटर्स कारण आयुष्य आपल्याला एक मोठा धडा शिकवतं , खरे लोक तेच असतात जे परिस्थिती कशीही असली तरी आपल्यासोबत उभे राहतात. वेळेनुसार येतात आणि बाकीची माणसं फक्त निघून जातात. म्हणून नात्यांपेक्षा स्वतःची किंमत ओळखणं आणि स्वतःवर विश्वास   ठेवणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं. हर हर महादेव - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
☀️गुड मॉर्निंग☀️ - समाधान हे व्यवहारातून मिळत नाही , ते स्वीकारातून जन्माला येतं. जे हरवलं त्याचं दुःख करत बसलो तर हातात उरलेलंही शुभ सकाळ...! निसटतं. आयुष्यात कधीतरी थांबून स्वतःला विचारायला हवं की जे मिळालंय ते खरोखरच कमी आहे का, की आपल्या अपेक्षा जास्त आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळत नाही , पण प्रत्येक माऊली करियेटर्स  मिळालेली गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. भावना ठेवली की f@l कृतज्ञतेची अपूर्णतेतही समाधान सापडतं. सतत तुलना आणि हव्यास केल्याने मन कधीच शांत राहत नाही. शेवटी सुख हे जास्त मिळण्यात नसतं, तर जे आहे त्याला सर्वात्तम मानण्यात असतं. श्री गणेशाय नमः समाधान हे व्यवहारातून मिळत नाही , ते स्वीकारातून जन्माला येतं. जे हरवलं त्याचं दुःख करत बसलो तर हातात उरलेलंही शुभ सकाळ...! निसटतं. आयुष्यात कधीतरी थांबून स्वतःला विचारायला हवं की जे मिळालंय ते खरोखरच कमी आहे का, की आपल्या अपेक्षा जास्त आहेत. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळत नाही , पण प्रत्येक माऊली करियेटर्स  मिळालेली गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवून जाते. भावना ठेवली की f@l कृतज्ञतेची अपूर्णतेतही समाधान सापडतं. सतत तुलना आणि हव्यास केल्याने मन कधीच शांत राहत नाही. शेवटी सुख हे जास्त मिळण्यात नसतं, तर जे आहे त्याला सर्वात्तम मानण्यात असतं. श्री गणेशाय नमः - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ...! Ya राम ही दुनिया फार मतलबी आहे इथं माणूसकीपेक्षा स्वार्थ मोठा आहे॰॰॰तु किती चांगला  आहेस यांला मोल नाही , तु হাস  शम किती उपयोगी आहेस तेच इथे महत्वाचं आहे॰.! बजरंगबली हनुमान की जय माऊली करियेटर्स शुभ सकाळ...! Ya राम ही दुनिया फार मतलबी आहे इथं माणूसकीपेक्षा स्वार्थ मोठा आहे॰॰॰तु किती चांगला  आहेस यांला मोल नाही , तु হাস  शम किती उपयोगी आहेस तेच इथे महत्वाचं आहे॰.! बजरंगबली हनुमान की जय माऊली करियेटर्स - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
☀️गुड मॉर्निंग☀️ - 7ஈ6.. 4 एकदा माणसाला स्वतःची ओळख , तुलना आणि माऊली क्रियेटर्स स्पर्धेची जाणीव निर्माण झाली की झुंज सुरु होते॰ r किती पुढे आहोत , कोणापेक्षा कमी आपण आहोत , हे मोजण्यातच मन अडकतं. तर्क, संघर्ष आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली साधं समाधान हरवतं. मोठं होताना जबाबदाऱ्या वाढतात , पण आनंद कमी होत जातो॰ येतात ,  ன` सुखाचे पण ते थांबत नाहीत. बालपणात सुख आपोआप मिळायचं , मोठेपणी ते शोधावं लागतं. म्हणूनच  आयुष्य शिकवतं की मोठं होताना अहंकार  वाढवण्यापेक्षा बालपणाची निरागसता जपली तरच खरं समाधान मिळतं. राधे | {74 7ஈ6.. 4 एकदा माणसाला स्वतःची ओळख , तुलना आणि माऊली क्रियेटर्स स्पर्धेची जाणीव निर्माण झाली की झुंज सुरु होते॰ r किती पुढे आहोत , कोणापेक्षा कमी आपण आहोत , हे मोजण्यातच मन अडकतं. तर्क, संघर्ष आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली साधं समाधान हरवतं. मोठं होताना जबाबदाऱ्या वाढतात , पण आनंद कमी होत जातो॰ येतात ,  ன` सुखाचे पण ते थांबत नाहीत. बालपणात सुख आपोआप मिळायचं , मोठेपणी ते शोधावं लागतं. म्हणूनच  आयुष्य शिकवतं की मोठं होताना अहंकार  वाढवण्यापेक्षा बालपणाची निरागसता जपली तरच खरं समाधान मिळतं. राधे | {74 - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️
🙏 प्रेरणादायक बॅनर - जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात ते शुभ सकाळ...! अपयशाला घाबरत नाहीत , उलट त्यातून शिकून पुढे जातात. कारण त्यांना माहिती असतं की प्रत्येक अडचण ही यशाच्या दिशेने टाकलेलं भिऊ नकोस, मी पाठीशी एक पाऊल असते. स्वतःवर विश्वास 3াই. असला की माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या मतांपेक्षा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं॰ शेवटी आयुष्यात मोठं होण्यासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास. माऊली क्रिएशन जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात ते शुभ सकाळ...! अपयशाला घाबरत नाहीत , उलट त्यातून शिकून पुढे जातात. कारण त्यांना माहिती असतं की प्रत्येक अडचण ही यशाच्या दिशेने टाकलेलं भिऊ नकोस, मी पाठीशी एक पाऊल असते. स्वतःवर विश्वास 3াই. असला की माणूस अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या मतांपेक्षा आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणं अधिक महत्त्वाचं असतं॰ शेवटी आयुष्यात मोठं होण्यासाठी सर्वात मोठी ताकद म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास. माऊली क्रिएशन - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
☀️गुड मॉर्निंग☀️ - शुभ सकाळ...! विठ्ठल कृष्ण हरी राम माऊली कियेटर्स नियती आपली ओंजळ रिकामी करते , कारण त्यात अधिक योग्य आणि मोठं काहीतरी ठेवायचं असतं. आपण जे गमावलं त्यावरच लक्ष केंद्रित केलं तर पुढे येणाऱ्या संधी दिसत नाहीत. हरवणं आपल्याला संयम , स्वीकार आणि आत्मविश्वास शिकवतं. प्रत्येक बदलामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो , जरी तो लगेच समजत नसेल. म्हणूनच नियतीने काही काढून घेतलं तर खचून जाऊ नये॰ विश्वास ठेवावा की त्या रिकामेपणातूनच नवं काहीतरी सुंदर जन्माला येणार आहे॰  हिरावून घेत नाही , ते देण्यासाठी आधी जागा तयार कारण आयुष्य कधीही फक्त  రగగే शुभ सकाळ...! विठ्ठल कृष्ण हरी राम माऊली कियेटर्स नियती आपली ओंजळ रिकामी करते , कारण त्यात अधिक योग्य आणि मोठं काहीतरी ठेवायचं असतं. आपण जे गमावलं त्यावरच लक्ष केंद्रित केलं तर पुढे येणाऱ्या संधी दिसत नाहीत. हरवणं आपल्याला संयम , स्वीकार आणि आत्मविश्वास शिकवतं. प्रत्येक बदलामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो , जरी तो लगेच समजत नसेल. म्हणूनच नियतीने काही काढून घेतलं तर खचून जाऊ नये॰ विश्वास ठेवावा की त्या रिकामेपणातूनच नवं काहीतरी सुंदर जन्माला येणार आहे॰  हिरावून घेत नाही , ते देण्यासाठी आधी जागा तयार कारण आयुष्य कधीही फक्त  రగగే - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ...! अंबाबाईचा उदे उदे शहाणा माणूस प्रत्येक लढाई लढत नाही , तो फक्त त्या लढाया निवडतो जिथं जिंकणे खरंच माऊली क्रिएशन  महत्त्वाचं असतं. कारण काही लोकांना उत्तर देऊनही ते समजत नाहीत , आणि काहींना शांततेतही सगळं कळतं. म्हणून प्रत्येक शब्दावर प्रतिक्रिया देऊ नका. काही वेळा मौनच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं॰ आयुष्यात जिंकायचं असेल , तर सगळ्यांना उत्तर देण्यापेक्षा स्वतःला शांत ठेवायला शिका॰॰॰ कारण प्रत्येक आवाजाला प्रतिसाद देणं ही ताकद नाही , तर योग्य वेळी शांत राहणं हीच खरी शहाणपणाची ओळख आहे. शुभ सकाळ...! अंबाबाईचा उदे उदे शहाणा माणूस प्रत्येक लढाई लढत नाही , तो फक्त त्या लढाया निवडतो जिथं जिंकणे खरंच माऊली क्रिएशन  महत्त्वाचं असतं. कारण काही लोकांना उत्तर देऊनही ते समजत नाहीत , आणि काहींना शांततेतही सगळं कळतं. म्हणून प्रत्येक शब्दावर प्रतिक्रिया देऊ नका. काही वेळा मौनच तुमचं सर्वात मोठं उत्तर असतं॰ आयुष्यात जिंकायचं असेल , तर सगळ्यांना उत्तर देण्यापेक्षा स्वतःला शांत ठेवायला शिका॰॰॰ कारण प्रत्येक आवाजाला प्रतिसाद देणं ही ताकद नाही , तर योग्य वेळी शांत राहणं हीच खरी शहाणपणाची ओळख आहे. - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #✍️सुविचार #🙏 प्रेरणादायक बॅनर
☀️गुड मॉर्निंग☀️ - থুম মক্রান্.! वाट दाखवणारेही पुष्कळ आणि लावणारेही. परंतु वाटच नसतांना माऊली क्रिएशन  ती निर्माण करुन त्यावर बोट धरुन चालायला लावणाऱ्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते. त्यांच्यापुढे फक्त नतमस्तक व्हायचं असतं. हर हर महादेव থুম মক্রান্.! वाट दाखवणारेही पुष्कळ आणि लावणारेही. परंतु वाटच नसतांना माऊली क्रिएशन  ती निर्माण करुन त्यावर बोट धरुन चालायला लावणाऱ्यांना कुठलीच उपाधी पुरेशी नसते. त्यांच्यापुढे फक्त नतमस्तक व्हायचं असतं. हर हर महादेव - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #✍️सुविचार #🙂Positive Thought #☀️गुड मॉर्निंग☀️
🙏 प्रेरणादायक बॅनर - शूभ सकाळ...! जे आपण नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो , ర माऊली क्रियेटर्स पण या सगळ्यात एक गोष्ट विसरतो की जिथे आपल्याला स्वतःसारखं राहता येत नाही , श्री गणेशाय नमः तिथे मोकळेपणा नसतोच , मोकळेपणा म्हणजे समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं इतकंच नाही , तर आपणही स्वतःला स्वीकारणं असतं , आपल्या चुका , कमतरता आणि वेगळेपणासकट स्वतःला मान्य करणं असतं , कारण जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक होतो तेव्हाच इतरांसमोर खरे राहू शकतो .वागण्यात थोडं कमी दिखावू आणि थोडं जास्त खरं असू कारण शेवटी मोकळेपणातच मन हलकं द्या, होतं आणि आयुष्य थोडं सोपं वाटू लागतं. शूभ सकाळ...! जे आपण नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो , ర माऊली क्रियेटर्स पण या सगळ्यात एक गोष्ट विसरतो की जिथे आपल्याला स्वतःसारखं राहता येत नाही , श्री गणेशाय नमः तिथे मोकळेपणा नसतोच , मोकळेपणा म्हणजे समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं इतकंच नाही , तर आपणही स्वतःला स्वीकारणं असतं , आपल्या चुका , कमतरता आणि वेगळेपणासकट स्वतःला मान्य करणं असतं , कारण जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक होतो तेव्हाच इतरांसमोर खरे राहू शकतो .वागण्यात थोडं कमी दिखावू आणि थोडं जास्त खरं असू कारण शेवटी मोकळेपणातच मन हलकं द्या, होतं आणि आयुष्य थोडं सोपं वाटू लागतं. - ShareChat