शाहुराज
ShareChat
click to see wallet page
@6258788
6258788
शाहुराज
@6258788
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - शुभ सकाळ..! 0 जय हनुमान माऊली क्रियेटर्स आयुष्यात कुठलं काम कधी आणि कसं करायचं हे माहित असलं , आणि योग्य ठिकाणी विश्वास ठेवता आला , तर अनावश्यक काळजी कमी होते. प्रत्येक गोष्टीची जास्त चिंता केली तर प्रवास संपतो , पण प्रवासाचा आनंद आयुष्यही असंच घ्यायलाच विसरतो. आहे, योग्य वेळी प्रयत्न करा आणि योग्य वेळी शांत राहायला शिका. शुभ सकाळ..! 0 जय हनुमान माऊली क्रियेटर्स आयुष्यात कुठलं काम कधी आणि कसं करायचं हे माहित असलं , आणि योग्य ठिकाणी विश्वास ठेवता आला , तर अनावश्यक काळजी कमी होते. प्रत्येक गोष्टीची जास्त चिंता केली तर प्रवास संपतो , पण प्रवासाचा आनंद आयुष्यही असंच घ्यायलाच विसरतो. आहे, योग्य वेळी प्रयत्न करा आणि योग्य वेळी शांत राहायला शिका. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ..! माऊली क्रियेटर्स राधे | राधे आपल्याला समजून घेणारी काही माणसं आणि मनापासून हसता येणारे दिवस हेच खरं सुख असतं. चार चांगल्या माणसांची साथ, त्यांचा विश्वास , त्यांचं प्रेम हे कोणत्याही पैशापेक्षा जास्त मौल्यवान असतं. कारण शेवटी माणूस किती श्रीमंत होता हे लोक विसरतात , पण तो माणूस कसा होता त्याने कोणाला किती आनंद दिला हेच लक्षात राहते॰ म्हणून आयुष्यात पैसा कमवा , मोठं व्हा, पण मन रिकामं राहु देऊ नका॰कारण समाधान नसलेलं आयुष्य कितीही मोठं असलं तरी ते आतून पोकळच असतं. शुभ सकाळ..! माऊली क्रियेटर्स राधे | राधे आपल्याला समजून घेणारी काही माणसं आणि मनापासून हसता येणारे दिवस हेच खरं सुख असतं. चार चांगल्या माणसांची साथ, त्यांचा विश्वास , त्यांचं प्रेम हे कोणत्याही पैशापेक्षा जास्त मौल्यवान असतं. कारण शेवटी माणूस किती श्रीमंत होता हे लोक विसरतात , पण तो माणूस कसा होता त्याने कोणाला किती आनंद दिला हेच लक्षात राहते॰ म्हणून आयुष्यात पैसा कमवा , मोठं व्हा, पण मन रिकामं राहु देऊ नका॰कारण समाधान नसलेलं आयुष्य कितीही मोठं असलं तरी ते आतून पोकळच असतं. - ShareChat
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत शुभ सकाळ..! दुसऱ्याची सारी दुःखं आपल्याला शुल्लकच  वाटतात.तोपर्यंत आपण सल्ले देतो , सत गजानन उपदेश करतो , पण समजून घेत नाही॰ महाराज कारण आपली जागा सुरक्षित असते. पण तीच वेळ आपल्यावर येते , तेव्हा प्रत्येक गण गण गणात बोते शब्द, प्रत्येक अश्रू , प्रत्येक शांतता अर्थ सांगू लागते॰ तेव्हा  कळतं की दुःख सांगणं  सोपं असतं , सहन करणं कठीण॰ म्हणून दुसऱ्याच्या दुःखाकडे  4, दुर्लक्ष  करू कारण आज ते परकं वाटत असलं तरी उद्या तेच आपलं असू शकतं. समज वेळेआधी आली तर माणूस मोठा होतो , आणि वेळेनंतर आली तर फक्त पश्चात्ताप उरतो. जोपर्यंत आपली वेळ येत नाही तोपर्यंत शुभ सकाळ..! दुसऱ्याची सारी दुःखं आपल्याला शुल्लकच  वाटतात.तोपर्यंत आपण सल्ले देतो , सत गजानन उपदेश करतो , पण समजून घेत नाही॰ महाराज कारण आपली जागा सुरक्षित असते. पण तीच वेळ आपल्यावर येते , तेव्हा प्रत्येक गण गण गणात बोते शब्द, प्रत्येक अश्रू , प्रत्येक शांतता अर्थ सांगू लागते॰ तेव्हा  कळतं की दुःख सांगणं  सोपं असतं , सहन करणं कठीण॰ म्हणून दुसऱ्याच्या दुःखाकडे  4, दुर्लक्ष  करू कारण आज ते परकं वाटत असलं तरी उद्या तेच आपलं असू शकतं. समज वेळेआधी आली तर माणूस मोठा होतो , आणि वेळेनंतर आली तर फक्त पश्चात्ताप उरतो. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ..! जिथे समज नाही तिथे व्यर्थ खुलासे ठरतात. प्रत्येक वेदना सांगितलीच पाहिजे असा नियम नाही. काही जखमा उघड्या माऊली क्रियेटर्स केल्या की भरत नाहीत , उलट खोल हर हर महादेव जातात.  अनुभव सांगतो की गप्प राहणं हेही एक उत्तर असतं. आयुष्याच्या मध्ये कधीतरी कळतं की मौनातली सुरक्षितता शब्दांपेक्षा मजबूत असते. स्वतःला समजून घेणं जास्त गरजेचं असतं , इतरांना समजावण्यापेक्षा. प्रत्येक गोष्ट व्यक्त झालीच पाहिजे असं नाही , काही गोष्टी मनात राहिल्या तरच आपली ओळख fod शुभ सकाळ..! जिथे समज नाही तिथे व्यर्थ खुलासे ठरतात. प्रत्येक वेदना सांगितलीच पाहिजे असा नियम नाही. काही जखमा उघड्या माऊली क्रियेटर्स केल्या की भरत नाहीत , उलट खोल हर हर महादेव जातात.  अनुभव सांगतो की गप्प राहणं हेही एक उत्तर असतं. आयुष्याच्या मध्ये कधीतरी कळतं की मौनातली सुरक्षितता शब्दांपेक्षा मजबूत असते. स्वतःला समजून घेणं जास्त गरजेचं असतं , इतरांना समजावण्यापेक्षा. प्रत्येक गोष्ट व्यक्त झालीच पाहिजे असं नाही , काही गोष्टी मनात राहिल्या तरच आपली ओळख fod - ShareChat
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - शुभ सकाळ..! माऊली क्रियेटर्स  रोजचं धावपळीतलं आयुष्य... कोण काय म्हणेल याचा विचार , कोण पुढे गेला याचा श्री गणेशाय नमः ताण , आपल्याला अजून काही जमलं नाही याचं दुख.॰. हे सगळं आपण मनात साठवत राहतो. सगळ्यांच्या यशाची वेळ वेगळी असते.. कधी कधी यश झपाट्याने येतं तर कधी संथ पण स्थिरतेने... स्वप्न, तुमचं  तुमचं आयुष्य , आणि gಞಾ' वाटचाल फक्त तुमची आहे..! कोणाशी तुलना न करता , प्रत्येक क्षण जगायचा असतो..! संयमाने , प्रेमाने , आणि आत्मविश्वासाने. शांत रहाः कारण जे तुमचं आहे, ते तुमच्यापर्यत पोहोचणारच आहे शुभ सकाळ..! माऊली क्रियेटर्स  रोजचं धावपळीतलं आयुष्य... कोण काय म्हणेल याचा विचार , कोण पुढे गेला याचा श्री गणेशाय नमः ताण , आपल्याला अजून काही जमलं नाही याचं दुख.॰. हे सगळं आपण मनात साठवत राहतो. सगळ्यांच्या यशाची वेळ वेगळी असते.. कधी कधी यश झपाट्याने येतं तर कधी संथ पण स्थिरतेने... स्वप्न, तुमचं  तुमचं आयुष्य , आणि gಞಾ' वाटचाल फक्त तुमची आहे..! कोणाशी तुलना न करता , प्रत्येक क्षण जगायचा असतो..! संयमाने , प्रेमाने , आणि आत्मविश्वासाने. शांत रहाः कारण जे तुमचं आहे, ते तुमच्यापर्यत पोहोचणारच आहे - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ...! माऊली क्रियेटर्स देव शोधायचा असेल तर आधी स्वतःच्या कारण देव बाहेर कमी आणि जय बजरंगबली मनात उतरा आत जास्त आहे. देव म्हणतो , जेव्हा तू शांत बसतोस , स्वतःशी प्रामाणिक बोलतोस , कोणाचं वाईट नको असं मनापासून वाटतं , तेव्हा समज मी तिथेच आहे़. तू जे विचार करतोस , जे बोलतोस , जे करतोस तेच तुझं মী নুলা कर्म आणि तेच तुझं भविष्य बनतं. शिक्षा देत नाही, मी फक्त तुझ्या कर्माचे फळ तुला परत देतो. म्हणून दुसऱ्याला हरवण्याचा विचार करू नका. जिंकण्याचा विचार करा . कारण जो स्वतःच्या मनाला जिंकतो , त्याला जिंकायची गरजच पडत नाही. 5T शुभ सकाळ...! माऊली क्रियेटर्स देव शोधायचा असेल तर आधी स्वतःच्या कारण देव बाहेर कमी आणि जय बजरंगबली मनात उतरा आत जास्त आहे. देव म्हणतो , जेव्हा तू शांत बसतोस , स्वतःशी प्रामाणिक बोलतोस , कोणाचं वाईट नको असं मनापासून वाटतं , तेव्हा समज मी तिथेच आहे़. तू जे विचार करतोस , जे बोलतोस , जे करतोस तेच तुझं মী নুলা कर्म आणि तेच तुझं भविष्य बनतं. शिक्षा देत नाही, मी फक्त तुझ्या कर्माचे फळ तुला परत देतो. म्हणून दुसऱ्याला हरवण्याचा विचार करू नका. जिंकण्याचा विचार करा . कारण जो स्वतःच्या मनाला जिंकतो , त्याला जिंकायची गरजच पडत नाही. 5T - ShareChat
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - शुभ सकाळ...! [ पैशासाठी माणूस खूप काही करतो , काही वेळा चुकीचंही करतो , आणि तेच आजच्या माऊली क्रियेटर्स काळाचं दुःख आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे , पैसा माणूस विकत घेऊ माणुसकी नाही. पैसा घर मोठं शकतो , पण करु शकतो , पण मन मोठं करु शकत नाही. पैसा लोकांना जवळ आणू शकतो , पण आपलेपणा निर्माण करु शकत नाही. म्हणून पैसा कमवा , मोठे व्हा, पण पैशासाठी माणुसकी , नाती , विश्वास आणि स्वाभिमान विकू नका. कारण शेवटी माणूस किती श्रीमंत होता हे लोक विसरतात , पण माणूस कसा होता हे लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात. शुभ सकाळ...! [ पैशासाठी माणूस खूप काही करतो , काही वेळा चुकीचंही करतो , आणि तेच आजच्या माऊली क्रियेटर्स काळाचं दुःख आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे , पैसा माणूस विकत घेऊ माणुसकी नाही. पैसा घर मोठं शकतो , पण करु शकतो , पण मन मोठं करु शकत नाही. पैसा लोकांना जवळ आणू शकतो , पण आपलेपणा निर्माण करु शकत नाही. म्हणून पैसा कमवा , मोठे व्हा, पण पैशासाठी माणुसकी , नाती , विश्वास आणि स्वाभिमान विकू नका. कारण शेवटी माणूस किती श्रीमंत होता हे लोक विसरतात , पण माणूस कसा होता हे लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - शुभ सकाळ..! ಠ नशिब नावाची गोष्ट तयार अवस्थेत সাজ্তলী ক্িঐরমরম  कुणालाच मिळत नाही , ती कर्माने बनवावी सबुरी श्रद्धा... लागते. लोक म्हणतात त्याचं नशीब चांगलं मेहनत , आहे, पण त्याच्या मागे किती किती अपयश, किती संयम आहे हे कुणालाच  दिसत नाही. बी पेरल्याशिवाय झाड उगवत नाही , आणि मेहनत केल्याशिवाय नशीब बदलत नाही. लक्षात ठेवा , देव कुणाचं  नशीब वेगळं लिहित नाही , तो फक्त प्रत्येकाच्या कर्माचं फळ वेगळं देतो जो मेहनत करतो , जास्त सहन करतो , जास्त त्याचं नशीब लोकांना चांगलं दिसतं. म्हणुन नशिबावर विश्वास ठेवा पण त्यापेक्षा जास्त तुमच्या कर्मावर ठेवा शुभ सकाळ..! ಠ नशिब नावाची गोष्ट तयार अवस्थेत সাজ্তলী ক্িঐরমরম  कुणालाच मिळत नाही , ती कर्माने बनवावी सबुरी श्रद्धा... लागते. लोक म्हणतात त्याचं नशीब चांगलं मेहनत , आहे, पण त्याच्या मागे किती किती अपयश, किती संयम आहे हे कुणालाच  दिसत नाही. बी पेरल्याशिवाय झाड उगवत नाही , आणि मेहनत केल्याशिवाय नशीब बदलत नाही. लक्षात ठेवा , देव कुणाचं  नशीब वेगळं लिहित नाही , तो फक्त प्रत्येकाच्या कर्माचं फळ वेगळं देतो जो मेहनत करतो , जास्त सहन करतो , जास्त त्याचं नशीब लोकांना चांगलं दिसतं. म्हणुन नशिबावर विश्वास ठेवा पण त्यापेक्षा जास्त तुमच्या कर्मावर ठेवा - ShareChat
#🙂Positive Thought #✍️सुविचार #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - शुभ सकाळ..! 0[0] माऊली क्रियेटर्स लक्षात ठेवा , जे लोक स्वतः काही विठाई करत नाहीत तेच जास्त टीका करतात. जे उडत नाहीत त्यांनाच उडणाऱ्याची भीती वाटते. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. लोक आज हसतील , उद्या विचारतील आणि परवा तुझ्यासारखं बनायचा प्रयत्न करतील. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर कान बंद आणि डोळे ध्येयावर ठेव. कारण चालणाऱ्यासाठी असतो , रस्ता थांबणाऱ्यासाठी नाही. शुभ सकाळ..! 0[0] माऊली क्रियेटर्स लक्षात ठेवा , जे लोक स्वतः काही विठाई करत नाहीत तेच जास्त टीका करतात. जे उडत नाहीत त्यांनाच उडणाऱ्याची भीती वाटते. म्हणून लोकांच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस. लोक आज हसतील , उद्या विचारतील आणि परवा तुझ्यासारखं बनायचा प्रयत्न करतील. आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर कान बंद आणि डोळे ध्येयावर ठेव. कारण चालणाऱ्यासाठी असतो , रस्ता थांबणाऱ्यासाठी नाही. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #☀️गुड मॉर्निंग☀️ #✍️सुविचार #🙂Positive Thought
🙏 प्रेरणादायक बॅनर - आपण जे मागतो तेच मिळालं असतं तर शुभ सकाळ...! कदाचित आपण इतके मजबूत झालो  नसतो.   देव कधीही उगाच काही करत नाही , तो आपल्यासाठी योग्य वेळ आणि योग्य गोष्ट निवडतो. म्हणूनच कधी काही @ मिळालं नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा , क्रियेटर्स माऊली जे मिळालं आहे त्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे॰ कारण कधी कधी न मिळणं सुद्धा आपल्या भल्यासाठीच असतं. देवावर विश्वास ठेवला की आयुष्य थोडं हलकं वाटतं , कारण मग आपल्याला कळतं की जे काही घडतंय ते आपल्या चांगल्यासाठीच घडतंय. माऊली ज्ञानेश्वर आपण जे मागतो तेच मिळालं असतं तर शुभ सकाळ...! कदाचित आपण इतके मजबूत झालो  नसतो.   देव कधीही उगाच काही करत नाही , तो आपल्यासाठी योग्य वेळ आणि योग्य गोष्ट निवडतो. म्हणूनच कधी काही @ मिळालं नाही म्हणून नाराज होण्यापेक्षा , क्रियेटर्स माऊली जे मिळालं आहे त्यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे॰ कारण कधी कधी न मिळणं सुद्धा आपल्या भल्यासाठीच असतं. देवावर विश्वास ठेवला की आयुष्य थोडं हलकं वाटतं , कारण मग आपल्याला कळतं की जे काही घडतंय ते आपल्या चांगल्यासाठीच घडतंय. माऊली ज्ञानेश्वर - ShareChat