─┼ᶦϻᷟ།𓆩᪵🅓🅡🅔🅐🅜𐎭͢❤️⃞🧿
ShareChat
click to see wallet page
@_mahabharata_knowledge
_mahabharata_knowledge
─┼ᶦϻᷟ།𓆩᪵🅓🅡🅔🅐🅜𐎭͢❤️⃞🧿
@_mahabharata_knowledge
फक्त काळजाशी आपला संबंध ❤️
#🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏 #महाभारत
🎭Whatsapp status - 6 3137. तो कुरुक्षेत्रावरचा नाही ,तो प्रत्येकाच्या आतला  आह . 3@1` निर्णय घ्यायचा असतो ,आणि मन मागे ओढतं-तो अर्जुन. 3@1` योठ्य माहीत असतं ,पण पाऊल पुढे पडत नाही-तो अर्जुन. जेव्हा बाहेर सगळं स्पष्ट असतं ,पण आत गोंधळ असतो-्तो अर्जुन. The_Marathi_Club; 6 3137. तो कुरुक्षेत्रावरचा नाही ,तो प्रत्येकाच्या आतला  आह . 3@1` निर्णय घ्यायचा असतो ,आणि मन मागे ओढतं-तो अर्जुन. 3@1` योठ्य माहीत असतं ,पण पाऊल पुढे पडत नाही-तो अर्जुन. जेव्हा बाहेर सगळं स्पष्ट असतं ,पण आत गोंधळ असतो-्तो अर्जुन. The_Marathi_Club; - ShareChat
#महाभारत #🌻आध्यात्म 🙏 #🎭Whatsapp status
महाभारत - आणि त्य़ा प्रत्येक क्षणी , आपल्यालाहा एक सारथा हवा असतो . जो रथ चालवणार नाही , तर मन स्थिर करणार . तो कृष्ण बाहेर नाही...तो आपल्या विवेकात आह . अर्जुन म्हणजे प्रश्न , कृष्ण म्हणजे उत्तर . Saa? आणि ते त्य़ा दोघांमधला संवाद आहे . The_Marathi_Club; आणि त्य़ा प्रत्येक क्षणी , आपल्यालाहा एक सारथा हवा असतो . जो रथ चालवणार नाही , तर मन स्थिर करणार . तो कृष्ण बाहेर नाही...तो आपल्या विवेकात आह . अर्जुन म्हणजे प्रश्न , कृष्ण म्हणजे उत्तर . Saa? आणि ते त्य़ा दोघांमधला संवाद आहे . The_Marathi_Club; - ShareChat
#🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏 #महाभारत
🎭Whatsapp status - आणि त्य़ा क्षणी , रणांगण बाहेर नव्हतं . ते त्याच्या अंतःकरणात पेटलं होतं . कर्तव्य एका बाजूला उभं होतं , आणि नात्यांचा ओढा दुसऱ्या बाजूला . धर्माची हाक होती , करुणेची वेदना होती . পণ সনান अर्जुन तुटला नव्हता , तो थांबला होता . कारण कधी - कधी सत्य समजणं कठीण नसततं , त्यासाठी उभं राहणं कठीण असतं . The_Marathi_Club; आणि त्य़ा क्षणी , रणांगण बाहेर नव्हतं . ते त्याच्या अंतःकरणात पेटलं होतं . कर्तव्य एका बाजूला उभं होतं , आणि नात्यांचा ओढा दुसऱ्या बाजूला . धर्माची हाक होती , करुणेची वेदना होती . পণ সনান अर्जुन तुटला नव्हता , तो थांबला होता . कारण कधी - कधी सत्य समजणं कठीण नसततं , त्यासाठी उभं राहणं कठीण असतं . The_Marathi_Club; - ShareChat
#महाभारत #🌻आध्यात्म 🙏 #🎭Whatsapp status
महाभारत - 31ತ್ರ1. हे नाव उच्चारलं की धनुष्यबाण दिसतो , रणांगण दिसतं . पण त्याच्या पलीकडे एक क्षण उभा राहतो . एक थरथरणारा क्षण . तो पराभूत नव्हता , तो भ्याड नव्हता . फक्त मनाच्या द्वंद्वात अडकलेला होता . हातात गांडीव होतं , पण हात स्थिर नव्हता . डोळ्यासमोर लक्ष्य होतं ,पण दृष्टी धूसर झाली 8. शत्रू नव्हते , कारण समोर आपलेच उभे होते . The_Marathi_Club; 31ತ್ರ1. हे नाव उच्चारलं की धनुष्यबाण दिसतो , रणांगण दिसतं . पण त्याच्या पलीकडे एक क्षण उभा राहतो . एक थरथरणारा क्षण . तो पराभूत नव्हता , तो भ्याड नव्हता . फक्त मनाच्या द्वंद्वात अडकलेला होता . हातात गांडीव होतं , पण हात स्थिर नव्हता . डोळ्यासमोर लक्ष्य होतं ,पण दृष्टी धूसर झाली 8. शत्रू नव्हते , कारण समोर आपलेच उभे होते . The_Marathi_Club; - ShareChat
#🎭Whatsapp status #🌻आध्यात्म 🙏 #महाभारत
🎭Whatsapp status - "अर्जुन तो आपणच आहोत नक्की वाचा अजुून The Marathi Club "अर्जुन तो आपणच आहोत नक्की वाचा अजुून The Marathi Club - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #महाभारत #🎭Whatsapp status
🌻आध्यात्म 🙏 - ShareChat
00:31
#🎭Whatsapp status #महाभारत #🌻आध्यात्म 🙏
🎭Whatsapp status - ShareChat
00:45
#🌻आध्यात्म 🙏 #महाभारत #🎭Whatsapp status
🌻आध्यात्म 🙏 - ShareChat
00:39
#🎭Whatsapp status #महाभारत #🌻आध्यात्म 🙏
🎭Whatsapp status - म्हणजे एक शांत क्रांती হাসসা जी आवाज न करता सगळं बदलून टाकते , ती कधी माठे वळून पाहत नाही कारण तिला असतं कीजे खरं आहे माहिती ते कधी मागे राहत नाही, राधा म्हणजे मनाचं महाभारत जिथे युद्ध बाहेर नाही आत चालू असतं, आणि शेवटी विजय कोणाचा होतो हे महत्वाचं नसतं, महत्वाचं असतं की प्रेम शेवटपर्यंत जिवंत राहतं. मनातलंमहाभारत म्हणजे एक शांत क्रांती হাসসা जी आवाज न करता सगळं बदलून टाकते , ती कधी माठे वळून पाहत नाही कारण तिला असतं कीजे खरं आहे माहिती ते कधी मागे राहत नाही, राधा म्हणजे मनाचं महाभारत जिथे युद्ध बाहेर नाही आत चालू असतं, आणि शेवटी विजय कोणाचा होतो हे महत्वाचं नसतं, महत्वाचं असतं की प्रेम शेवटपर्यंत जिवंत राहतं. मनातलंमहाभारत - ShareChat
#🌻आध्यात्म 🙏 #महाभारत #🎭Whatsapp status
🌻आध्यात्म 🙏 - ती शिकवते की नातं टिकवण्यासाठी कधी कधी स्वतःचं अस्तित्वही मागे ठेवावं लागतं , पण त्यात हार नसते तीच खरी ताक५ असते , कृष्णाच्या प्रत्येक आठवणीत ती जगत राहिली कारण तिच्यासाठी प्रेम क्षणात मोजायचं नव्हतं ते श्वासात मोजायचं होतं, राधा कधी सिद्ध करत नाही कारण खरं प्रेम सिद्ध करावं लागत नाही ते जाणवतं, ती जाणते ज्याला समजायचं आहे तो शब्दांशिवायही सतमजेल, आणि ज्याला नाही समजायचं त्याला हजार शब्दही अपुरे पडतील. मनातलंमहाभारत ती शिकवते की नातं टिकवण्यासाठी कधी कधी स्वतःचं अस्तित्वही मागे ठेवावं लागतं , पण त्यात हार नसते तीच खरी ताक५ असते , कृष्णाच्या प्रत्येक आठवणीत ती जगत राहिली कारण तिच्यासाठी प्रेम क्षणात मोजायचं नव्हतं ते श्वासात मोजायचं होतं, राधा कधी सिद्ध करत नाही कारण खरं प्रेम सिद्ध करावं लागत नाही ते जाणवतं, ती जाणते ज्याला समजायचं आहे तो शब्दांशिवायही सतमजेल, आणि ज्याला नाही समजायचं त्याला हजार शब्दही अपुरे पडतील. मनातलंमहाभारत - ShareChat