*दुसऱ्या माणसाच्या मनाचा मोठेपणा प्रथम समजावून घ्यावा लागतो;*
*समजल्यावर तो मान्य करायला आणखी मोठेपणा लागतो आणि त्या मोठेपणाची जाहीर कबुली द्यायला त्याहून मोठ्ठॆ मन असावॆ लागतॆ.*
🌹 *सुप्रभात* 🌹
*कुलूप बंद केले म्हणजे काळजी मिटत नाही तर जबाबदारी असते चावी सांभाळून ठेवण्याची...*
*तसंच नातं जुळलं म्हणजे ते टिकेलंच असं नाही. कारण, जबाबदारी असते ते नातं टिकवून ठेवण्याची...*
*जसे की चुका आणि चुकीचे गैरसमज सुधारता येतात पण चुकीचे विचार कधीच सुधारले जाऊ शकत नाहीत.*
*संशय आणि गैरसमज हे मानसिक आजार आहेत. सुसंवाद हेच त्यावर एकमेव गुणकारी औषध आहे...श्वास संपला तर जीवन संपते आणि विश्वास संपला तर संबंध संपतात...!!🌹🌹💐💐👍👍शुभ सकाळ👍👍* #🙏प्रेरणादायक / सुविचार