★•°⚞°સचिન°⚟°•★
ShareChat
click to see wallet page
@alonebthapy
alonebthapy
★•°⚞°સचिન°⚟°•★
@alonebthapy
‼️માઉली‼️
#एक like तर बनतोच ना .. 👍 #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💑तुझी माझी जोडी #😍फक्त प्रेम वेडे #🤩Dear Bestie
एक like तर बनतोच ना .. 👍 - ShareChat
00:28
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - ShareChat
00:24
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - भावपूर्ण श्रद्धांजली( आमय मस्त चाललय 41- Reeefஎ 888 1 सरला महेश्वरी यांचे निधन ढूरदर्शनच्या న " " सुवर्णकाळातील आवाज कायमचा थांबला... भावपूर्ण श्रद्धांजली( आमय मस्त चाललय 41- Reeefஎ 888 1 सरला महेश्वरी यांचे निधन ढूरदर्शनच्या న सुवर्णकाळातील आवाज कायमचा थांबला... - ShareChat
#💑तुझी माझी जोडी #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🤩Dear Bestie #😍फक्त प्रेम वेडे #🌹प्रेमरंग
💑तुझी माझी जोडी - [সথমবললী্ীনীব্ী্কিলীমিঠী, Tn दोघांची भिती , मिठीत घेताच ज्या क्षणी तु मला, काळजाचा ठोका चुकला... जनु जगाचा विसर पडला , तुझाच सुगंध उरला, आणि फक्त जेशब्दांनी तुला सांगता आलं नाही, तुझ्या मिठीतल्या उबेने सांगितलं... माझं अस्वस्थ असणारं मन, आज तुझ्या कुशीत शांत विसावलं . मिठीत तुझ्या आल्यावर . जणू चांदणे अंगणी आले.. मिटल्या डोळ्यांत स्वप्न तुझे, अन आयुष्य माझे पूर्ण झाले. आता वाढलीये ओढ त्या घट्ट मिठीची , हवीये मला ती वेळ आपल्या भेटीची. . [সথমবললী্ীনীব্ী্কিলীমিঠী, Tn दोघांची भिती , मिठीत घेताच ज्या क्षणी तु मला, काळजाचा ठोका चुकला... जनु जगाचा विसर पडला , तुझाच सुगंध उरला, आणि फक्त जेशब्दांनी तुला सांगता आलं नाही, तुझ्या मिठीतल्या उबेने सांगितलं... माझं अस्वस्थ असणारं मन, आज तुझ्या कुशीत शांत विसावलं . मिठीत तुझ्या आल्यावर . जणू चांदणे अंगणी आले.. मिटल्या डोळ्यांत स्वप्न तुझे, अन आयुष्य माझे पूर्ण झाले. आता वाढलीये ओढ त्या घट्ट मिठीची , हवीये मला ती वेळ आपल्या भेटीची. . - ShareChat
#💑तुझी माझी जोडी #🌹फक्त तुझ्यासाठी.. #😍फक्त प्रेम वेडे #🌹प्रेमरंग #🤩Dear Bestie
💑तुझी माझी जोडी - तुझ्याशीच बोलाव तुलाच बघत राहाव ना वेळ पहावा तुलाच ना काळ फक्त आठवाव. मनात तु हृदयात तु माझ्या श्वासा श्वासात तु रात्र तु, दिवस तु माझ्या प्रत्येकॅ स्वप्नात तुँ तु म्हणतोस की चंद्र चांदण्यात मला शोधतेस. कस सांगु रे मी तुला की ही वेडी ही तुझ्यावर खुप प्रेम करते तुझ्याशीच बोलाव तुलाच बघत राहाव ना वेळ पहावा तुलाच ना काळ फक्त आठवाव. मनात तु हृदयात तु माझ्या श्वासा श्वासात तु रात्र तु, दिवस तु माझ्या प्रत्येकॅ स्वप्नात तुँ तु म्हणतोस की चंद्र चांदण्यात मला शोधतेस. कस सांगु रे मी तुला की ही वेडी ही तुझ्यावर खुप प्रेम करते - ShareChat
🌹🌹आनंद हवा असेल तर नाम घ्यावे.🌹🌹 शरीरस्वास्थाला लागणार्‍या शरीरातल्या द्रव्यांत जेव्हा कमी-अधिकपणा उत्पन्न होतो तेव्हा शरीरस्वास्थ्य बिघडते; त्यालाच आजार म्हणतात. सुंठ हे असे औषध की, ते शरीरात कमी झालेल्या द्रव्याची भरपाई करते आणि जास्त झालेले द्रव्य कमी करून आरोग्य राखते. नाम हे सुंठीसारखे आहे. पारमार्थिक प्रगतीच्या मार्गात प्रत्येक व्यक्तीतल्या ज्या ज्या गुणदोषांमुळे अडथळा येतो, ते गुणदोष दूर करून भगवंताचे नाम प्रगतीचा मार्ग मोकळा करते. म्हणून कोणात कोणतेही गुणदोष असोत, त्याने निष्ठेने नाम घेतले की त्याचे काम बिनचूक होऊन तो ध्येय गाठतो. आपल्यात तेलाचा नंदादीप लावण्याची पद्धत आहे. तो अखंड तेवत ठेवायचा असतो. त्यात तेलाचा पुरवठा करावा लागतो. तसे, ज्याला आनंदरूपी नंदादीप हवा असेल त्याने सतत नामरूपी तेलाचा पुरवठा करीत राहिले पाहिजे. थोडक्यात म्हणजे, ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे. आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो आनंदासाठीच वाढवितो; पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असल्याने, ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद पण मावळतो. म्हणून हा आनंद अशाश्वत होय. 'खावे, प्यावे आणि मजा करावी' हे तत्वज्ञान मला थोडेसे पटते, पण त्यामध्ये मोठा दोष असा की, ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही; कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली, की याची मजा गेली ! उलट, येईल त्या परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा. रोज अगदी पाचच मिनिटे का होईना, भगवंताशी अनन्य व्हायला शिका. अशा त्या पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे नुसते जगून मिळणार नाही. साखरेच्या गोडपणाबद्दल तासन्‌तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमूटभर साखर तोंडात टाकली असताना जसा खरा आनंद मिळतो, तसेच इथे आहे. जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी, पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे. ज्याच्याजवळ भगवंत आहे, त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल. म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे. 'सदा सर्वदा योग तुझा घडावा' असे श्रीसमर्थांनी मागितले. याचे कारण हेच की, जिथे भगवंत तिथे आनंदीआनंद असतो. व्यापारी लोक 'आज रोख, उद्या उधार' अशी पाटी लावतात. त्याप्रमाणे आपणही 'आनंद रोख, दुःख उधार' अशी वृत्ती ठेवावी. ज्याचा आनंद नामात टिकेल त्याला नित्य दिवाळीच आहे. ‼️भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले आहे. त्यात समाधान मानून त्याचा कधीही विसर पडू न द्यावा.‼️ #एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - ShareChat
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे. facebook comIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज ज्याला आनंद हवा असेल त्याने सतत नाम घेतले पाहिजे. आनंदाचा उगमच नामात आहे. केव्हाही आणि कुठेही पाहिले तरी बर्फामध्ये गारपणा हा असायचाच, त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे. facebook comIgondavalekarmaharaj श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat
#एक like तर बनतोच ना .. 👍 #🌹फक्त तुझ्यासाठी.. #💑तुझी माझी जोडी #😍फक्त प्रेम वेडे #🤩Dear Bestie
एक like तर बनतोच ना .. 👍 - ShareChat
00:43
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - ShareChat
01:06
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का करू नये नमस्कारामधे शरीराचे आठ भाग १. साष्टांग जमिनीला टेकवले जातात २. हे पुरुषांच्या शरीरचनेसाठी योग्य मानले जाते ३. पण स्त्रियांमध्ये गर्भाशयासारखे नाजूक अवयवावर दाब पडतो तसेच स्त्रियांचे स्तन हे सृष्टीचा आधार 4. मानले गेले आहे ५. बाळाला अन्न देणारी जीवन देणारी म्हणून निसर्गाने त्यांना मोठे दायित्व दिले आहे ६. म्हणूनच त्यांचा जमिनीशी थेट स्पर्श होऊ नये असं शास्त्रीय विचार आहे त्यामुळे स्त्रियांनी गुडघ्यावर बसून किंवा 7 जोडून ' नतमस्तक व्हावे. दोन्ही हात स्त्रियांनी साष्टांग नमस्कार का करू नये नमस्कारामधे शरीराचे आठ भाग १. साष्टांग जमिनीला टेकवले जातात २. हे पुरुषांच्या शरीरचनेसाठी योग्य मानले जाते ३. पण स्त्रियांमध्ये गर्भाशयासारखे नाजूक अवयवावर दाब पडतो तसेच स्त्रियांचे स्तन हे सृष्टीचा आधार 4. मानले गेले आहे ५. बाळाला अन्न देणारी जीवन देणारी म्हणून निसर्गाने त्यांना मोठे दायित्व दिले आहे ६. म्हणूनच त्यांचा जमिनीशी थेट स्पर्श होऊ नये असं शास्त्रीय विचार आहे त्यामुळे स्त्रियांनी गुडघ्यावर बसून किंवा 7 जोडून ' नतमस्तक व्हावे. दोन्ही हात - ShareChat