Dr Amol Melage
ShareChat
click to see wallet page
@amolmelage
amolmelage
Dr Amol Melage
@amolmelage
🚩🚩🚩क्षत्रियकुलांवतस्🚩🚩🚩
#📜इतिहास शिवरायांचा #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:23
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:28
#🙏शिवदिनविशेष📜 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवरायांनी राजाभिषेकाच्या दोन महिने आधी कोकणातील चिपळूनच्या मराठा लष्करी छावणीची पाहणी केली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१७३८ वसई येथील पोर्तुगीज वॉइसरॉय 'डेम लुइ बोतेलुइ' याची गोवा येथे बदली त्याच्या जागी 'पेद्रा दे मेलु' याची नियुक्ती. वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला हा भाइंदर जवळ आहे. इ.स.१७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्या चे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #११_एप्रिल_१८२७ जोतीराव गोविंदराव फुले जन्म. कटगुण, सातारा,महाराष्ट्र महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:27
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:28
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 #आजचे_ऐतिहासिक_दिनविशेष 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६५७ २७ वर्षीय शिवरायांचा जाधवराव घराण्यातील काशीबाई यांच्याशी विवाह झाला. शिवाजीराजांनी मातब्बर घराण्यांबरोबर तत्कालीन रुढीनुसार सोयरीक संबंध करून त्यांचीही स्वराज्याशी बांधिलकी तयार केली. जाधवरावांच्या घराण्यातील काशीबाईसाहेब यांचा महाराजांच्या बरोबर विवाह झाला आणि आणखी एक घराणे स्वराज्याशी जोडले गेले. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६६३ छत्रपती शिवरायांनी लाल महालात केलेल्या हल्ल्यात कसाबसा वाचून औरंगजेब बादशहाचा मामा आणि मुघल सरदार शाहीस्तेखान पुणे परगणा सोडून (औरंगाबादला ) सध्याच्या छत्रपती संभाजी नगर येथे जाण्याच्या तयारीस लागला. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७४ छत्रपती शिवाजी राजांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांना फेब्रुवारी १६७४ रोजी वीरमरण आल्यानंतर थोड्याच दिवसात दिनांक ८ एप्रिल १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांकडून हंसाजी मोहिते तळबीडकर यांना "हंबीरराव” या किताबतीसह "सरनौबतकीची” वस्त्रे दिली गेली. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७५ छत्रपती शिवरायांचा गोव्यातील किल्ले फोंडा ला वेढा. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६७८ दक्षिण दिग्विजय मोहीम जिंकून छत्रपती शिवरायांचे किल्ले पन्हाळा येथे आगमन, पुढील प्रवास किल्ले रायगड. 🚩 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 #८_एप्रिल_१६८३ मराठा सरदार आनंदराव धुळुप यांनी इंग्रजांच्या आरमाराविरूद्ध रत्नागिरी येथे लढाई जिंकली.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:38
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:15
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
⛳शिवसंस्कृती - ShareChat
00:27
#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:28
#🙏शिवदिनविशेष📜 🚩 आजचे ऐतिहासिक दिनविशेष 🚩 ४ एप्रिल १६६३ पुण्यातील लाल महालात ठाण मांडून बसलेल्या शाहिस्त्याचा बिमोड करण्यासाठी योजना आखली गेली व स्वतः शिवाजीराजे या योजनेत सहभागी होते. ३ वर्ष पुण्यातील जनतेला त्रस्त करून सोडणाऱ्या औरंग्याच्या मामाचा , त्या शाहिस्त्याचा काटा काढण्याची वेळ आली होती. राजांनी शाहिस्तेखानाची शिकस्त कशी करायची याबद्दल योजना आखल्या गेल्या, झाली तयारी, आता फक्त प्रतीक्षा होती उद्याच्या मध्य रात्रीची........⚔️ 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ४ एप्रिल १६७० मराठे नगरमध्ये घुसलेले पाहून ‘दाऊदखान कुरेशी’ हा खानदेशातून ७००० स्वारांसह नगरला आलेला होता. नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात माघारी परतले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते निघून गेले, मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला. 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ४ एप्रिल १६७९ छत्रपती शिवाजी महाराजांची विजापुरजवळील शहापूर येथे स्वारी 🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩 ४ एप्रिल १६८३ शिवाजीराजांच्या पासून स्वराज्यात असलेला मुन्शी काझी हैदर फितूर झाला.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती
📜इतिहास शिवरायांचा - ShareChat
00:31