अमोल विचारधारा
ShareChat
click to see wallet page
@amolvichardhara
amolvichardhara
अमोल विचारधारा
@amolvichardhara
माणसांच्या स्वभाव, गुण, सवयी व विचारसरणीची माहिती
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙋‍♂️Thank You🙂 #🎭Whatsapp status #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🙏 प्रेरणादायक बॅनर - एखादा माणूस एकवेळ भिकारी झाला तरी परवडत असतो परंतु माणूस कर्जबाजारी झालेला परवडत नसतो भिकारी माणसं दोन वेळेसच कमवून पोटभरून तरी जेवण जेवू शकतात पण कर्जबाजारी माणसाला सोन्याचा घास भरवला तरी तो त्याला गोड लागतं नसतो कारण त्या माणसाच्या वाईट मानसिक स्थिती मुळे जेवलेलं पण अंगी लागतं नसतं त्यामुळे कर्ज घेण्याची सवय स्वतःला लावून घेऊन स्वतःच्याच शरीराचे व मानसिकतेचे वैरी आपण बनायचं नसतं कारण असे केल्यावर खरंच जीवन जगणं फार सुखाने कठीण होत़ असतं. विचारधारा एखादा माणूस एकवेळ भिकारी झाला तरी परवडत असतो परंतु माणूस कर्जबाजारी झालेला परवडत नसतो भिकारी माणसं दोन वेळेसच कमवून पोटभरून तरी जेवण जेवू शकतात पण कर्जबाजारी माणसाला सोन्याचा घास भरवला तरी तो त्याला गोड लागतं नसतो कारण त्या माणसाच्या वाईट मानसिक स्थिती मुळे जेवलेलं पण अंगी लागतं नसतं त्यामुळे कर्ज घेण्याची सवय स्वतःला लावून घेऊन स्वतःच्याच शरीराचे व मानसिकतेचे वैरी आपण बनायचं नसतं कारण असे केल्यावर खरंच जीवन जगणं फार सुखाने कठीण होत़ असतं. विचारधारा - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🎭Whatsapp status #🙋‍♂️Thank You🙂 #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - वादविवाद, भांडण , शिवीगाळ, मारहाण व हिंसा करून कोणाच्याच अडचणी कमी होत नसतात तर त्या अडचणी वाढत असतात अडचणी सोडविण्यासाठी नेहमी बुद्धीचा वापर करावा लागतो व बुद्धी ही फक्त माणसाचे मन स्थिर किंवा शांत असेल तर योग्य मार्ग दाखवत असते अन्यथा अस्थिर मन व असंतुष्ट शरीर अडचणीतून पुढे नेऊन मोठ्या माणसाला एका लहान अडचणीत टाकत असते त्यामुळे राग मनात असेल किंवा मन शांत नसेल किंवा मनात संशयाचे वातावरण असेल तर कोणतेच जीवनात महत्वाचे निर्णय घ्यायचे नसतात कारण ते निर्णय फसत असतात त्यामुळे मनाला स्थिर करण्याची कला शिकलात तर मन योग्य मार्ग दाखवत जाईल व योग्य मार्ग जीवनात मिळाल्या वरच आपली प्रगती होईल. विचारधारा माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी वादविवाद, भांडण , शिवीगाळ, मारहाण व हिंसा करून कोणाच्याच अडचणी कमी होत नसतात तर त्या अडचणी वाढत असतात अडचणी सोडविण्यासाठी नेहमी बुद्धीचा वापर करावा लागतो व बुद्धी ही फक्त माणसाचे मन स्थिर किंवा शांत असेल तर योग्य मार्ग दाखवत असते अन्यथा अस्थिर मन व असंतुष्ट शरीर अडचणीतून पुढे नेऊन मोठ्या माणसाला एका लहान अडचणीत टाकत असते त्यामुळे राग मनात असेल किंवा मन शांत नसेल किंवा मनात संशयाचे वातावरण असेल तर कोणतेच जीवनात महत्वाचे निर्णय घ्यायचे नसतात कारण ते निर्णय फसत असतात त्यामुळे मनाला स्थिर करण्याची कला शिकलात तर मन योग्य मार्ग दाखवत जाईल व योग्य मार्ग जीवनात मिळाल्या वरच आपली प्रगती होईल. विचारधारा माने यांची विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी - ShareChat
#🙋‍♂️Thank You🙂 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🙋‍♂️Thank You🙂 - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🎭Whatsapp status #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙋‍♂️Thank You🙂
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - माणसाची निराशा त्या माणसा कडून कधीच चांगले कर्म करून देत नसते कारण निराशा माणसाला मार्ग दाखवत असते व चुकीच्याच मार्गावर चुकीचे नेत असते आज दुनियेत अनेक माणसं निराश কীক্তন তীবন অনানা নিমনান ৭ নী মাতাম ন निराशेच्या चौकटीत अडकून त्यांचे जीवन आणखीनच अवघड करून घेत असतात निराश अवस्थेत राहून एखादे कामं केले तर ते कामं चुकीचे होत असते आणि एकदा चूक झाल्यावर ती चूक सावरायला निराश होऊन दुसरे कामं केल्यावर ते कामं आणखीनच संकटात अडकवत असते त्यामुळे जीवनात निराशेला दूर ठेवण्याचा कायम प्रयत्न करायचा असतो व दररोजचा दिवस आनंदात कसा घालविता येईल याबाबत विचार करूनच कर्म करायचं असतं. अमोल विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. माणसाची निराशा त्या माणसा कडून कधीच चांगले कर्म करून देत नसते कारण निराशा माणसाला मार्ग दाखवत असते व चुकीच्याच मार्गावर चुकीचे नेत असते आज दुनियेत अनेक माणसं निराश কীক্তন তীবন অনানা নিমনান ৭ নী মাতাম ন निराशेच्या चौकटीत अडकून त्यांचे जीवन आणखीनच अवघड करून घेत असतात निराश अवस्थेत राहून एखादे कामं केले तर ते कामं चुकीचे होत असते आणि एकदा चूक झाल्यावर ती चूक सावरायला निराश होऊन दुसरे कामं केल्यावर ते कामं आणखीनच संकटात अडकवत असते त्यामुळे जीवनात निराशेला दूर ठेवण्याचा कायम प्रयत्न करायचा असतो व दररोजचा दिवस आनंदात कसा घालविता येईल याबाबत विचार करूनच कर्म करायचं असतं. अमोल विचारधारा. श्री॰ अमोल पुनाजी माने यांची विचारधारा. - ShareChat
#🙏 प्रेरणादायक बॅनर #🙋‍♂️Thank You🙂 #🎭Whatsapp status #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🙏 प्रेरणादायक बॅनर - स्वतःच्याच बाबत स्वतः मार्केटिंग करून काही माणसं स्वतःची पद प्रतिष्ठा वाढविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत असतात व अशी माणसं चारचौघात विषय त्यांचा निघाल्यावर कौतुकाचे कमी व टिकेचे जास्त धनी होत असतात त्यामुळे आपण स्वतः काय आहोत व कोण आहोत याची मार्केटिंग करण्या पेक्षा आपण स्वतःचे फक्त कामं करत राहायचे असते व आपण जे कामं करतो ते जेव्हा चांगल्या माणसांच्या नजरेत आले कि कौतुकाची थाप आणि मान व प्रतिष्ठेची माळ आपोआप लोकांमार्फत आपल्या त्यामुळे खोटी स्वतःची मार्केटिंग गळ्यात पडतं असते सोडून फक्त आपण करत असलेल्या कामावर करणं जास्त लक्ष द्यायचं असतं व असे आपण करत गेल्यावर आपल्याला नेहमी अपेक्षे पेक्षा जास्त समाजा कडून प्रेम मिळत असतं. अमोल विचारधारा. श्री॰ अमोल माने यांची विचारधारा. पुनाजी  स्वतःच्याच बाबत स्वतः मार्केटिंग करून काही माणसं स्वतःची पद प्रतिष्ठा वाढविण्याचा निष्फळ प्रयत्न करीत असतात व अशी माणसं चारचौघात विषय त्यांचा निघाल्यावर कौतुकाचे कमी व टिकेचे जास्त धनी होत असतात त्यामुळे आपण स्वतः काय आहोत व कोण आहोत याची मार्केटिंग करण्या पेक्षा आपण स्वतःचे फक्त कामं करत राहायचे असते व आपण जे कामं करतो ते जेव्हा चांगल्या माणसांच्या नजरेत आले कि कौतुकाची थाप आणि मान व प्रतिष्ठेची माळ आपोआप लोकांमार्फत आपल्या त्यामुळे खोटी स्वतःची मार्केटिंग गळ्यात पडतं असते सोडून फक्त आपण करत असलेल्या कामावर करणं जास्त लक्ष द्यायचं असतं व असे आपण करत गेल्यावर आपल्याला नेहमी अपेक्षे पेक्षा जास्त समाजा कडून प्रेम मिळत असतं. अमोल विचारधारा. श्री॰ अमोल माने यांची विचारधारा. पुनाजी - ShareChat
#🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस #🎭Whatsapp status #🙋‍♂️Thank You🙂 #🙏 प्रेरणादायक बॅनर
🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस - जो पर्यंत आपल्या समस्येला आपणच गंभीरपणे मनावर aileH' घेत नसतो व त्यावर मार्ग काढून ती समस्या संपविण्याचा प्रयत्न करीत नसतो तो पर्यंत ती समस्या स्वतःहून संपत नसते आणि एकदा का माणसाला समस्ये बरोबर जगायची सवय लागली कि ती समस्या संपवून त्यातून बाहेर पडण्याची इच्छा आपली पण होत नसते रोजचं मढ तेथे कोण रड या प्रमाणे आहे त्या शिकून परिस्थितीत जगणं माणूस घेतो आणि रडतखडत का होईंना बाकीचं आयुष्य तो जगत राहतो हेच माणसाचं वैशिष्ठय असते कारण स्वतः प्रयत्न करून समस्या संपविण्याची मानसिकता समस्यांना सोबत घेऊन जगणाऱ्या माणसांची नसते. अमोल विचारधारा. जो पर्यंत आपल्या समस्येला आपणच गंभीरपणे मनावर aileH' घेत नसतो व त्यावर मार्ग काढून ती समस्या संपविण्याचा प्रयत्न करीत नसतो तो पर्यंत ती समस्या स्वतःहून संपत नसते आणि एकदा का माणसाला समस्ये बरोबर जगायची सवय लागली कि ती समस्या संपवून त्यातून बाहेर पडण्याची इच्छा आपली पण होत नसते रोजचं मढ तेथे कोण रड या प्रमाणे आहे त्या शिकून परिस्थितीत जगणं माणूस घेतो आणि रडतखडत का होईंना बाकीचं आयुष्य तो जगत राहतो हेच माणसाचं वैशिष्ठय असते कारण स्वतः प्रयत्न करून समस्या संपविण्याची मानसिकता समस्यांना सोबत घेऊन जगणाऱ्या माणसांची नसते. अमोल विचारधारा. - ShareChat
#🙋‍♂️Thank You🙂 #🙏 प्रेरणादायक बॅनर #🎭Whatsapp status #🎬 गुड मॉर्निंग व्हिडीओ स्टेटस
🙋‍♂️Thank You🙂 - ShareChat
01:15