ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
ShareChat
click to see wallet page
@apparaje100
apparaje100
ꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊पाटीलꙮ๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊๊
@apparaje100
आख्खा गाव झटला पण या पाटलाचा रुबाब नाय हटला...
#नवनाथ #नवनाथ #श्री नवनाथ गुरू🌺🌺 #नवनाथ #नवनाथ
नवनाथ - ShareChat
00:25
आज अक्षय्य तृतीया अर्थात परशुराम जन्म दिवस. परशुरामांची एक अत्यंत ज्वलंत कथा आहे जी सर्वांनाच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. थोडक्यात ती कथा अशी आहे. एकदा पृथ्वीवर अधर्म वाढला होता. सत्ता हातात असलेल्या अनेक राजांनी धर्माची मर्यादा ओलांडली होती. प्रजेवर अन्याय, अहंकार, दडपशाही ह्यांनी परिसीमा गाठली होती. न्याय जणू हरवून गेला होता. अशाच काळात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमात एक घटना घडली… कार्तवीर्य अर्जुन नावाच्या अत्यंत अहंकारी राजाने, आपल्या शक्तीच्या गर्वात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. कामधेनूचा लोभ आणि त्या लोभातून केलेला अत्याचार. ऋषींचा अपमान! आणि शेवटी त्यातच जमदग्नी ऋषींची हत्या करण्यात आली. जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे वडील होते. परशुरामांनी जेव्हा आपल्या वडिलांचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की “या पृथ्वीवरून अधर्म नष्ट करेपर्यंत मी शांत बसणार नाही.” आणि मग सुरू झाली एक अद्भुत, भयावह पण आवश्यक अशी मोहीम! परशुरामांनी एकदा नव्हे, तर एकवीस वेळा पृथ्वी “निक्षत्रिय” केली! म्हणजेच अधर्मी क्षत्रियांचा पूर्ण नाश केला. ही केवळ युद्ध नव्हती तर हा धर्म आणि अधर्म यांच्यातला निर्णायक संघर्ष होता. पण इथेही परशुरामांची महानता दिसते! कारण प्रत्येक वेळी जिंकल्यावर त्यांनी सत्ता स्वतःकडे ठेवली नाही. जिंकलेली भूमी त्यांनी ऋषींना दान केली आणि पुन्हा तपश्चर्येत लीन झाले. म्हणूनच शौर्य, संयम, त्याग आणि ज्ञान, या चारही गुणांचा संगम म्हणजे परशुराम! ते विष्णूचा सहावा अवतार होते! आहेत! ते फक्त योद्धा नव्हते, तर महान गुरू होते. त्यांनीच भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या योद्ध्यांना त्यांनी शस्त्रविद्या दिली. ह्यातून हेच लक्षात येतं की त्यांनी केवळ अधर्माचा नाशच केला नाही… तर धर्माची परंपराही पुढे नेली आणि आजही ते त्याच कार्यासाठी जिवंत आहेत! म्हणूनच त्यांना “चिरंजीव” म्हटलं जातं. चिरंजीव म्हणजे अमर! ज्यांना मृत्यू नाही अशा अष्टचिरंजीवींच्यापैकी एक! असं म्हणतात की परशुराम आजही पृथ्वीवर आहेत. कुठेतरी शांत… तपश्चर्या करत… योग्य क्षणाची वाट पाहत. जगात जेव्हा जेव्हा पाप पुन्हा वाढतं… अधर्म पुन्हा डोकं वर काढतो तेव्हा तेव्हा परशुराम पुन्हा उभे राहतात. यदा यदाही धर्मस्य....ह्या उक्तीला सत्यता आणायला. अधर्मी आणि अधर्माचा नाश करून पृथ्वी परत एकदा सुजलाम् सुफलाम् बनवायला! धर्माच राज्य परत वसवायला! विष्णूच्या शेवटच्या कल्की अवतरला युद्धविद्या शिकवायला! आज त्यांचा जन्मदिन म्हणजेच अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही. जे कधीच नष्ट होत नाही किंवा संपत नाही. म्हणूनच अमर, चिरंजीव, अक्षय्य असेलल्या परशुरांचा जन्म दिवस देखील अक्षय्य तृतीया आहे. आज त्यांना मनःपूर्वक नमन करूया आणि युगानुयुगे अधर्मापासून ह्या पृथ्वीच रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानूया! जय परशुराम! परशुराम जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 टीप - पोस्ट आवडल्यास आपल्या वॉल वर अवश्य कॉपीपेस्ट नाही तर शेयर करा. #परशुराम जयंती #भगवान परशुराम जयंती #श्री परशुराम जयंती ✨ #परशुराम जयंती #परशुराम जयंती 2023 लवकरच...
परशुराम जयंती - 2 तृतीया அ अक्षय रह्ो सुख राह्ो प्रेम् 3{&[ तुमच . आराग्य যামা 37! अक्षय মক্কি तृतीयाच्या 31&2 Welde 2 तृतीया அ अक्षय रह्ो सुख राह्ो प्रेम् 3{&[ तुमच . आराग्य যামা 37! अक्षय মক্কি तृतीयाच्या 31&2 Welde - ShareChat
आज अक्षय्य तृतीया अर्थात परशुराम जन्म दिवस. परशुरामांची एक अत्यंत ज्वलंत कथा आहे जी सर्वांनाच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. थोडक्यात ती कथा अशी आहे. एकदा पृथ्वीवर अधर्म वाढला होता. सत्ता हातात असलेल्या अनेक राजांनी धर्माची मर्यादा ओलांडली होती. प्रजेवर अन्याय, अहंकार, दडपशाही ह्यांनी परिसीमा गाठली होती. न्याय जणू हरवून गेला होता. अशाच काळात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमात एक घटना घडली… कार्तवीर्य अर्जुन नावाच्या अत्यंत अहंकारी राजाने, आपल्या शक्तीच्या गर्वात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. कामधेनूचा लोभ आणि त्या लोभातून केलेला अत्याचार. ऋषींचा अपमान! आणि शेवटी त्यातच जमदग्नी ऋषींची हत्या करण्यात आली. जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे वडील होते. परशुरामांनी जेव्हा आपल्या वडिलांचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की “या पृथ्वीवरून अधर्म नष्ट करेपर्यंत मी शांत बसणार नाही.” आणि मग सुरू झाली एक अद्भुत, भयावह पण आवश्यक अशी मोहीम! परशुरामांनी एकदा नव्हे, तर एकवीस वेळा पृथ्वी “निक्षत्रिय” केली! म्हणजेच अधर्मी क्षत्रियांचा पूर्ण नाश केला. ही केवळ युद्ध नव्हती तर हा धर्म आणि अधर्म यांच्यातला निर्णायक संघर्ष होता. पण इथेही परशुरामांची महानता दिसते! कारण प्रत्येक वेळी जिंकल्यावर त्यांनी सत्ता स्वतःकडे ठेवली नाही. जिंकलेली भूमी त्यांनी ऋषींना दान केली आणि पुन्हा तपश्चर्येत लीन झाले. म्हणूनच शौर्य, संयम, त्याग आणि ज्ञान, या चारही गुणांचा संगम म्हणजे परशुराम! ते विष्णूचा सहावा अवतार होते! आहेत! ते फक्त योद्धा नव्हते, तर महान गुरू होते. त्यांनीच भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या योद्ध्यांना त्यांनी शस्त्रविद्या दिली. ह्यातून हेच लक्षात येतं की त्यांनी केवळ अधर्माचा नाशच केला नाही… तर धर्माची परंपराही पुढे नेली आणि आजही ते त्याच कार्यासाठी जिवंत आहेत! म्हणूनच त्यांना “चिरंजीव” म्हटलं जातं. चिरंजीव म्हणजे अमर! ज्यांना मृत्यू नाही अशा अष्टचिरंजीवींच्यापैकी एक! असं म्हणतात की परशुराम आजही पृथ्वीवर आहेत. कुठेतरी शांत… तपश्चर्या करत… योग्य क्षणाची वाट पाहत. जगात जेव्हा जेव्हा पाप पुन्हा वाढतं… अधर्म पुन्हा डोकं वर काढतो तेव्हा तेव्हा परशुराम पुन्हा उभे राहतात. यदा यदाही धर्मस्य....ह्या उक्तीला सत्यता आणायला. अधर्मी आणि अधर्माचा नाश करून पृथ्वी परत एकदा सुजलाम् सुफलाम् बनवायला! धर्माच राज्य परत वसवायला! विष्णूच्या शेवटच्या कल्की अवतरला युद्धविद्या शिकवायला! आज त्यांचा जन्मदिन म्हणजेच अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही. जे कधीच नष्ट होत नाही किंवा संपत नाही. म्हणूनच अमर, चिरंजीव, अक्षय्य असेलल्या परशुरांचा जन्म दिवस देखील अक्षय्य तृतीया आहे. आज त्यांना मनःपूर्वक नमन करूया आणि युगानुयुगे अधर्मापासून ह्या पृथ्वीच रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानूया! जय परशुराम! परशुराम जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 टीप - पोस्ट आवडल्यास आपल्या वॉल वर अवश्य कॉपीपेस्ट नाही तर शेयर करा. #अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा #🌹अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा 🌹 #अक्षय तृतीयाच्या मंगलमय शुभेच्छा #अक्षय तृतीयाच्या सर्व share chat मित्र परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏 #अक्षय तृतीयाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
अक्षय तृतीयाच्या शुभेच्छा - Akshava Shubh parthpublicschool@gmail com] Tatiya Maythcinvestments you makeforyour goo hcalth ncvcrdiminish UBLIC 9422331296. ೩ 9423949450 9422828208 00 Parth Public School Pathardi Akshava Shubh parthpublicschool@gmail com] Tatiya Maythcinvestments you makeforyour goo hcalth ncvcrdiminish UBLIC 9422331296. ೩ 9423949450 9422828208 00 Parth Public School Pathardi - ShareChat
आज अक्षय्य तृतीया अर्थात परशुराम जन्म दिवस. परशुरामांची एक अत्यंत ज्वलंत कथा आहे जी सर्वांनाच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. थोडक्यात ती कथा अशी आहे. एकदा पृथ्वीवर अधर्म वाढला होता. सत्ता हातात असलेल्या अनेक राजांनी धर्माची मर्यादा ओलांडली होती. प्रजेवर अन्याय, अहंकार, दडपशाही ह्यांनी परिसीमा गाठली होती. न्याय जणू हरवून गेला होता. अशाच काळात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमात एक घटना घडली… कार्तवीर्य अर्जुन नावाच्या अत्यंत अहंकारी राजाने, आपल्या शक्तीच्या गर्वात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. कामधेनूचा लोभ आणि त्या लोभातून केलेला अत्याचार. ऋषींचा अपमान! आणि शेवटी त्यातच जमदग्नी ऋषींची हत्या करण्यात आली. जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे वडील होते. परशुरामांनी जेव्हा आपल्या वडिलांचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की “या पृथ्वीवरून अधर्म नष्ट करेपर्यंत मी शांत बसणार नाही.” आणि मग सुरू झाली एक अद्भुत, भयावह पण आवश्यक अशी मोहीम! परशुरामांनी एकदा नव्हे, तर एकवीस वेळा पृथ्वी “निक्षत्रिय” केली! म्हणजेच अधर्मी क्षत्रियांचा पूर्ण नाश केला. ही केवळ युद्ध नव्हती तर हा धर्म आणि अधर्म यांच्यातला निर्णायक संघर्ष होता. पण इथेही परशुरामांची महानता दिसते! कारण प्रत्येक वेळी जिंकल्यावर त्यांनी सत्ता स्वतःकडे ठेवली नाही. जिंकलेली भूमी त्यांनी ऋषींना दान केली आणि पुन्हा तपश्चर्येत लीन झाले. म्हणूनच शौर्य, संयम, त्याग आणि ज्ञान, या चारही गुणांचा संगम म्हणजे परशुराम! ते विष्णूचा सहावा अवतार होते! आहेत! ते फक्त योद्धा नव्हते, तर महान गुरू होते. त्यांनीच भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या योद्ध्यांना त्यांनी शस्त्रविद्या दिली. ह्यातून हेच लक्षात येतं की त्यांनी केवळ अधर्माचा नाशच केला नाही… तर धर्माची परंपराही पुढे नेली आणि आजही ते त्याच कार्यासाठी जिवंत आहेत! म्हणूनच त्यांना “चिरंजीव” म्हटलं जातं. चिरंजीव म्हणजे अमर! ज्यांना मृत्यू नाही अशा अष्टचिरंजीवींच्यापैकी एक! असं म्हणतात की परशुराम आजही पृथ्वीवर आहेत. कुठेतरी शांत… तपश्चर्या करत… योग्य क्षणाची वाट पाहत. जगात जेव्हा जेव्हा पाप पुन्हा वाढतं… अधर्म पुन्हा डोकं वर काढतो तेव्हा तेव्हा परशुराम पुन्हा उभे राहतात. यदा यदाही धर्मस्य....ह्या उक्तीला सत्यता आणायला. अधर्मी आणि अधर्माचा नाश करून पृथ्वी परत एकदा सुजलाम् सुफलाम् बनवायला! धर्माच राज्य परत वसवायला! विष्णूच्या शेवटच्या कल्की अवतरला युद्धविद्या शिकवायला! आज त्यांचा जन्मदिन म्हणजेच अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही. जे कधीच नष्ट होत नाही किंवा संपत नाही. म्हणूनच अमर, चिरंजीव, अक्षय्य असेलल्या परशुरांचा जन्म दिवस देखील अक्षय्य तृतीया आहे. आज त्यांना मनःपूर्वक नमन करूया आणि युगानुयुगे अधर्मापासून ह्या पृथ्वीच रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानूया! जय परशुराम! परशुराम जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 टीप - पोस्ट आवडल्यास आपल्या वॉल वर अवश्य कॉपीपेस्ट नाही तर शेयर करा. #अक्षय तृतीया #अक्षय तृतीया #अक्षय तृतीया #अक्षय तृतीया 🙏🚩 #हँप्पी अक्षय तृतीया
अक्षय तृतीया - % I *56il ]79% 10:33 Z 9 अक्षय सुख तुम्हास मिळो अक्षय प्रेम तुम्हाला लाभो अक्षय आनंद पदरी पडो अक्षय भरभरात होवो Gक्षय्य तृर्तीया निमित्त सर्वाना मंगलमय शुमेच्या. 3 % I *56il ]79% 10:33 Z 9 अक्षय सुख तुम्हास मिळो अक्षय प्रेम तुम्हाला लाभो अक्षय आनंद पदरी पडो अक्षय भरभरात होवो Gक्षय्य तृर्तीया निमित्त सर्वाना मंगलमय शुमेच्या. 3 - ShareChat
#फौजी #रॉयल माझा फौजी #फौजी #फौजी की फौजन #फौजी फौज
फौजी - ShareChat
आज अक्षय्य तृतीया अर्थात परशुराम जन्म दिवस. परशुरामांची एक अत्यंत ज्वलंत कथा आहे जी सर्वांनाच अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देते. थोडक्यात ती कथा अशी आहे. एकदा पृथ्वीवर अधर्म वाढला होता. सत्ता हातात असलेल्या अनेक राजांनी धर्माची मर्यादा ओलांडली होती. प्रजेवर अन्याय, अहंकार, दडपशाही ह्यांनी परिसीमा गाठली होती. न्याय जणू हरवून गेला होता. अशाच काळात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमात एक घटना घडली… कार्तवीर्य अर्जुन नावाच्या अत्यंत अहंकारी राजाने, आपल्या शक्तीच्या गर्वात, जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. कामधेनूचा लोभ आणि त्या लोभातून केलेला अत्याचार. ऋषींचा अपमान! आणि शेवटी त्यातच जमदग्नी ऋषींची हत्या करण्यात आली. जमदग्नी ऋषी हे परशुरामाचे वडील होते. परशुरामांनी जेव्हा आपल्या वडिलांचा मृतदेह पाहिला, तेव्हा त्यांनी शपथ घेतली की “या पृथ्वीवरून अधर्म नष्ट करेपर्यंत मी शांत बसणार नाही.” आणि मग सुरू झाली एक अद्भुत, भयावह पण आवश्यक अशी मोहीम! परशुरामांनी एकदा नव्हे, तर एकवीस वेळा पृथ्वी “निक्षत्रिय” केली! म्हणजेच अधर्मी क्षत्रियांचा पूर्ण नाश केला. ही केवळ युद्ध नव्हती तर हा धर्म आणि अधर्म यांच्यातला निर्णायक संघर्ष होता. पण इथेही परशुरामांची महानता दिसते! कारण प्रत्येक वेळी जिंकल्यावर त्यांनी सत्ता स्वतःकडे ठेवली नाही. जिंकलेली भूमी त्यांनी ऋषींना दान केली आणि पुन्हा तपश्चर्येत लीन झाले. म्हणूनच शौर्य, संयम, त्याग आणि ज्ञान, या चारही गुणांचा संगम म्हणजे परशुराम! ते विष्णूचा सहावा अवतार होते! आहेत! ते फक्त योद्धा नव्हते, तर महान गुरू होते. त्यांनीच भीष्म, द्रोण, कर्ण यांसारख्या योद्ध्यांना त्यांनी शस्त्रविद्या दिली. ह्यातून हेच लक्षात येतं की त्यांनी केवळ अधर्माचा नाशच केला नाही… तर धर्माची परंपराही पुढे नेली आणि आजही ते त्याच कार्यासाठी जिवंत आहेत! म्हणूनच त्यांना “चिरंजीव” म्हटलं जातं. चिरंजीव म्हणजे अमर! ज्यांना मृत्यू नाही अशा अष्टचिरंजीवींच्यापैकी एक! असं म्हणतात की परशुराम आजही पृथ्वीवर आहेत. कुठेतरी शांत… तपश्चर्या करत… योग्य क्षणाची वाट पाहत. जगात जेव्हा जेव्हा पाप पुन्हा वाढतं… अधर्म पुन्हा डोकं वर काढतो तेव्हा तेव्हा परशुराम पुन्हा उभे राहतात. यदा यदाही धर्मस्य....ह्या उक्तीला सत्यता आणायला. अधर्मी आणि अधर्माचा नाश करून पृथ्वी परत एकदा सुजलाम् सुफलाम् बनवायला! धर्माच राज्य परत वसवायला! विष्णूच्या शेवटच्या कल्की अवतरला युद्धविद्या शिकवायला! आज त्यांचा जन्मदिन म्हणजेच अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीच क्षय होत नाही. जे कधीच नष्ट होत नाही किंवा संपत नाही. म्हणूनच अमर, चिरंजीव, अक्षय्य असेलल्या परशुरांचा जन्म दिवस देखील अक्षय्य तृतीया आहे. आज त्यांना मनःपूर्वक नमन करूया आणि युगानुयुगे अधर्मापासून ह्या पृथ्वीच रक्षण केल्याबद्दल त्यांचे आभार मानूया! जय परशुराम! परशुराम जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.... #हँप्पी अक्षय तृतीया #अक्षय तृतीया 🙏🚩 #अक्षय तृतीया #अक्षय तृतीया #अक्षय तृतीया
हँप्पी अक्षय तृतीया - अक्षव राहो धनसंपदा , अक्षय राहो शांती. अक्षय राहो मनामनातील , प्रेमळ निर्मळ नाती _7 अक्षय तृताया निमीत्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. | अक्षव राहो धनसंपदा , अक्षय राहो शांती. अक्षय राहो मनामनातील , प्रेमळ निर्मळ नाती _7 अक्षय तृताया निमीत्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. | - ShareChat
कामदा एकादशीची कथा खूप रोचक आहे! 😊 पौराणिक कथानुसार, भगवान कृष्णाने युधिष्ठिराला कामदा एकादशीचे महत्त्व सांगितले होते. या दिनी विष्णूची पूजा केली जाते, ज्यामुळे कामवासना नियंत्रित होते आणि आत्मशुद्धी होते. एक राजा भद्रावतीचा राजा पुष्य होता. त्याची पत्नी राणी रतिमान होती. त्यांचा एक पुत्र ललित होता. एकदा राजाने आपल्या पुत्राला बोलावले पण तो गायब होता. नंतर कळले की तो एक गंधर्व गायकाच्या घरात आहे. राजा गुस्स्यात आला आणि त्याने मंत्र्यांना सांगितले की त्याला मारीया जावे. मंत्र्यांनी त्याला कळवळून सांगितले की हे योग्य नाही, पण राजाने एक न ऐकता त्याला मारीया म्हणून सांगितले. पण जेव्हा मंत्र्यांनी त्याला मारायला गेले तेव्हा त्यांचे हात झटकले गेले. नंतर कळले की ललिताने कामदा एकादशीचे व्रत केले होते, त्यामुळे त्याला काहीही झाले नाही. राजाने पश्चाताप केला आणि पुत्राला आलिंगन दिले... #कामदा एकादशी 🙏 #🌺कामदा एकादशी #कामदा एकादशी #कामदा एकादशी #कामदा एकादशी 21
कामदा एकादशी 🙏 - ShareChat
00:19
*सद्गुरु श्री देवेंद्रनाथ लघुकथा-१४* *शक्तिचा अहंभाव-* श्री मच्छिंद्रनाथ श्री कालभैरवाच्या दर्शनासाठी गदातीर्थाकडे जाऊ लागले! बाजूने समुद्र दिसत होता! डोंगरावरून जात असतां समुद्राची अथांगता नजरेत नजरेत भरण्यासारखी होती! श्री मच्छिंद्रनाथ ते निसर्ग सौंदर्य पाहून प्रसन्न झाले! उंच वाढलेली नारळाची हिरवीगार झाडे फारच आकर्षक दिसत होती! श्री मच्छिंद्रनाथ हे निसर्ग सौंदर्य आपल्या नजरेत साठवित होते! अशा प्रसन्न अवस्थेत डोंगरातून जाता जाता श्री मच्छिंद्रनाथांच्या पायाला एक मोठा दगड लागला व ते क्षणभर वाकले! त्यांच भान रस्त्याकडे नव्हतच. दगडाच्या बाजूला होतं! पण एका मोठ्या दगडाला काही बाजूला चटकन न होता आल्यामुळे श्री मच्छिंद्रनाथांना ठेच लागल्यासारखं क्षणिक झालं. त्यावेळी त्यांचे लक्ष डाव्या पायातील तोड्याकडे गेलं व त्यांना हसूच आलं! त्या तोड्यानंच माता महाकालीशी रणयुध्द माजवील! मातेशी भांडावं लागलं! कुडाळ प्रांतातील महाकालीचे दैवत जागृत होते. श्री मच्छिंद्रनाथ त्यांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी सिद्धवाणीने मातेची स्तुति केली व दर्शनासाठी प्रार्थना केली. माता सिद्ध कंठातील वाणीने प्रसन्न मुद्रेने श्री मच्छिंद्रनाथापुढे उभी राहिली! मातेला विनयाने प्रणाम केला त्यांनी! 'माते तुझ्या दर्शनाने मी धन्य झालो!' 'कोण वत्सा ?' 'मी मच्छिंद्रनाथ! अवधूतांचा शिष्य' जति! 'जति' असे म्हणत मातेने मच्छिंद्रनाथांच्या पायातील कड पाहिलं आणि ती मन मोकळेपणे हसली. श्री मच्छिंद्रनाथ अधिकच गोंधळले. माते! काय घडलं असं हसायला ? 'जती ना तू ? पायात कड ?' सिद्ध जतीचं आहे माते हे ? सिद्ध जती तू ? होय माते! काय हवं तुला ? मला स्वतःसाठी काही नको माते पण मी जे शाबरी कवित्व करणार आहे त्या कार्यात तुझा आशीर्वाद हवा! आणि जिथं माते तुझं नाव येईल तिथं मंत्रांकित कार्य करावे! जति तुझं कार्य करू मी ? का असं म्हणते माते ? अरे पतीता! तुला का मी ओळखलं नाही ? पण तू मला न ओळखताच म्हणतोस की कार्यासाठी तुझ्या शाबरीत राबू ? माते काय वाईट करतोय मी ? जोगड्या! कोळ्याचा तू पुत्र आणि भाषा मात्र जति सिद्धाची ? काय सामर्थ्य आहे रे तुझ्याजवळ जति सिद्ध म्हणून पायात शिव तोडा घालायचा ? माते, हे तू बोलतेस ? मग कोण तुझ्यातला कोणी जती बोलतोय का ? मी महाकाली आहे. शिवाचे प्रतापवंत अस्त्र, काय प्रताप सिद्धीचा आहे तो दाखव आता नाही तर शिक्षा मिळेल' असं म्हणून मातेने आरोळी ठोकली व आकाशात प्रवेश करून श्री मच्छिंद्रनाथाकडे क्रोधाने पाहू लागली. तिच्या आरोळीने आसमंत दणाणला, झाडावरची माकडभितीने धपाधप पडली, ससे घाबरून सैरावैरा पळू लागले, तो नाद त्या जंगलात चांगलाच घुमला! श्री मच्छिंद्रनाथांनी युद्धाचा पवित्रा घेतला व मनात म्हटले, मातेला शक्तिचा फारच अहंभाव झालेला आहे. जती सिध्दाची शक्ती शक्तीतच आहे हे ही विसरलेली आहे. श्री मच्छिंद्रनाथांनी आपल्या नेहमीच्या अस्त्रयुध्द प्राविण्याची चुणूक वासव शक्तिच्या योजनेने दाखविली! नाथांनी त्वरित वज्रास्त्र पेरले! पण माताहि काही कमी नव्हती, तीने ते वज्रास्त्र शैलाद्रीवर आपटले! त्यामुळे पर्वत दुभंगून त्याचे तुकडे-तुकडे झाले! हा सारा प्रकार पाहून अत्यंत चतुरपणे श्री मच्छिंद्रनाथाने वाताकर्षणाचा मंत्र प्रयोग केला! मातेचा श्वास रोखून धरीला! वाताकर्षण मंत्राच्या प्रयोगाने माता बेजार झाली व विव्हळू लागली! त्यावेळी मातेने आदिनाथांच्या धावा सुरू केला! माता विव्हळ अस्थेत धावा करु लागताच आदिनाथ तेथे आले! तेथे श्री मच्छिंद्रनाथाला पाहुन आदिनाथांना फार आनंद झाला. मच्छिंद्रनाथा, कालिकेची ही अशी का स्थिती केलीस ? आदिनाथा, शक्तीला अहंभाव होता! शक्ती बीजाला प्रधान न मानता स्वयं प्रधान झाल्यानं हे कटूताडन करावं लागलं! आदिनाथा! क्षमा करा ह्या आपल्याला दासाला! शक्तिला अहंभाव का झाला ? -आदिनाथ गंभीर होऊन म्हणाले. "आदिनाथा, मी विनम्र भावे मातेला माझ्या जीवब्रम्हाच्या शाबरी कवित्वाला तुझा आशीर्वाद असू दे व तू जिथं तुझं नाव येईल तिथं तू कार्यवत हो"असं म्हटलं तर फार क्रोधानं मातेने युद्ध पुकारलं व अशी रळी माजविली! आदिनाथा! शक्तिला उन्माद आला की स्वयं अवस्थाच राहत नाही हे मातेला कळावे म्हणून हे ताडन करावं लागलं! क्षमा करा आदिनाथा! मच्छिंद्रनाथा, पण तू स्वतः स्वयं नाथ बीज असताना तुच तुझ्या शक्तीशीच युद्ध का नाही केलंस ? हसत आदिनाथ म्हणाले. आदिनाथा! स्वयं अवस्थेतील शक्ती आचार प्रवृत्तीची नको का ? कोणता आचार ? कौलाचार! कौलाचार ? आदिनाथा, शिव व शक्ती ही अकूल कूल आहे. मग शक्तीला स्वयंभू कसं म्हणता येईल ? पण शक्ति स्वयंभू नाही म्हणूनच स्वयंभूनं शक्तिचा नको का विचार करायला ? खोचकपणे आदिनाथ म्हणाले. आदिनाथा, शक्तिला जर स्वयंभूचा विसरच पडला तर त्याची जाणीव शक्तीला नको का करून द्यायला ? युक्तिवाद चांगला आहे मच्छिंद्रनाथा! आता मातेला उठव! शक्ती शिवाय शिव नाही! मच्छिंद्रनाथांनी महाकाली आपल्या कवित्वाला अंकित व्हावी ह्यासाठी श्री आदिनाथांकडून वर मागून घेऊन नंतर मग वाताकर्षण अस्त्र काढून घेतले! माता जागृत अवस्थेत येताच डोळे उघडून पाहते तर समोर शिवजी आदिनाथ! आदिनाथांना नमस्कार करून मातेने मच्छिंद्रनाथांकडे पाहिले. त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी विनयाने नतमस्तक होवुन नमस्कार केला! त्यावेळी माता म्हणाली, बघा आदिनाथा, मच्छिंद्रनाथ आता कसा विनयानं नमस्कार करतोय ते! माते माझं काही चुकले का ? मच्छिंद्रनाथ म्हणाले. चुकलं नाही तर काय ? माता रागाने म्हणाली, मी शिवशक्ति आहे. शिवा शिवाय कशी असू शकेन! का हो आदिनाथ ? शक्ति शिवा शिवाय नाही पण शिव जीवाशिवाय नाही. आदिनाथ शांतपणे म्हणाले. म्हणजे काय प्रभू ? मातेने आश्चर्याने विचारले. शिव हा जीवराम आहे! आणि जीव हा शिवराम आहे. मग माते शक्ति ही शिवा शिवाय जीवरामाजवळ असू शकत नाही का ? आदिनाथा, हे उलट सुलट बोलणं मला समजत नाही. आपला आदेश असेल तर मी जीवशक्ति शिवरामासाठी होईन- माता हसत म्हणाली. माते, मच्छिंद्रनाथ, जती आहे! सिद्ध आहे! सिद्धांताचे बीज पृथ्वीतलावर कलियुगात पेरण्यासाठी तो अवतरला आहे. सिद्धांत व शिवात काय फरक आहे माते ? सिद्ध हा स्वयंभू आहे! तो निरंजन आहे. शिवात असुनही नसल्यासारखाच आहे म्हणूनच तो सिद्ध आहे! अशा अनंत शक्ती तो आपल्या सिद्धावस्थेने निर्माण करील! ह्या सिद्धांत आणि माझ्यात काहीच फरक नाही, ते दासोsहं अवस्थेत राहून सोsहं आहेत म्हणूनच ते शैवी वैष्णवाचारी आहेत! पण तू जर त्यांच्याजवळ राहिलीस तर ते शक्तीचारीही होतील व कौलमताचा पुरस्कार मानवकुलासाठी करतील! आदिनाथ, मातेला समजावून म्हणाले. आदिनाथ! माझ्या सारं लक्षात आलं. मच्छिंद्रनाथाला पाहिल्यावर मी आपलं रुप त्यांच्यात पाहिलं पण ही खरी शिवशक्ति आहे का हे आजमावण्यासाठी हे युद्ध मी केलं. माते आता तरी खात्री झाली का ? मच्छिंद्रनाथ विनयानं हात जोडून मातेला म्हणाले. मच्छिंद्रनाथा, तू जति आहेस पण जतीचा वेश करून सर्वच जाती थोडेच होतात! जति तपी असावा लागतो! ते तपबळ तुझ्यात आहे की नाही ते आजमावलं! माता म्हणाली. पण माते! हे बळ माझ्यात नाही याचे ज्ञान आता तरी झालं का ? मच्छिंद्रनाथा! तू शिव व शक्ती एकाच ठिकाणी आणू शकतोस हे तू आता सिद्ध केलं आहेस. योग्याचं तप हेच बळ आहे. योगी शिव असेल तर त्यांचे तप शक्ती आहे. कौलाचार हाच योगकुलात आहे. खरं ना ? माते! आपण सर्व शक्तीमान आहात. मी जास्त काय बोलणार ? मच्छिंद्रनाथ म्हणाले. माते, मच्छिंद्रनाथाची इच्छा आहे की तू त्याच्या शाबरी विद्येस सहाय्यभूत व्हावस! माझीही इच्छा आहे की तू त्याच्या कवित्वास आशीर्वाद द्यावास! नाहीतरी जीवब्रह्मसेवा करणाऱ्या शक्तित तू सामावलेली आहेस! खरं ना ? हसत आदिनाथ म्हणाले. खरं आहे आदिनाथा! आपण म्हणता त्याप्रमाणे मी मच्छिंद्रनाथाच्या शाबरी कवित्वास सहाय्यभूत होईन. पण नाथा! हे स्वयंभू नाथ असताना माझ्या सहाय्याची, आशीर्वादाची वा मर्जीची काय गरज ? अगदी खोचक प्रश्न मच्छिंद्रनाथाकडे पहात माता म्हणाली. नाथ स्वयंभू आहेत पण जीवब्रह्म स्वयंभू नाहीत. हे सारं काही ते करीत आहेत ते विश्वाच्या कलियुगातील कलीच्या उन्मादाला ताब्यात आणण्यासाठी! पण आदिनाथा हे देखील कलिच आहेत ना ? नाथ कली ? हसत आदिनाथांनी विचारले! आदिनाथा, मच्छिंद्रनाथ अवधूत पाण्यात पाणी, आकाशात आकाश, जीवात जीव, युगात युग मग कलियुगात हे कोण ? माता हसत म्हणाली. माते! आम्ही जाती अवधूत तर आहोतच पण तू जशी द्वैतभावांत शक्ती आहेस तसे आम्ही पण द्वैत भावांत शिवशक्तीरूप आहोत! नाही का ? युक्तिवादांत फारच चतुर आहेस! माता हसत म्हणाली. माते, सर्व जीवात्म्यांना महात्मे नाही होता येणार म्हणून परम शिवाच्या स्वप्नाला आकार द्यायचा असेल तर द्वैतभावांत आपण शक्तिरुप राहून कलीचा उन्माद कमी नको का करावयास ? मच्छिंद्रनाथ म्हणाले. हा कलीचा उन्माद कसा कमी होणार ? माता उत्सुकतेने म्हणाली. माते, ज्या जीवात्म्यांना कलीच्या लोभानं पीडलं आहे व देहाला क्लेश होत आहेत तो क्लेश शिव जिवासही भोगावा लागतो. तो शिवजीवाचा भोग कमी करण्यासाठी शक्तिचा विनियोग करून भोग कमी करावयास हवा. ह्यासाठी आमचं तपबल माते तुझ्या चरणी अर्पण करून ही जीवब्रह्म सेवेच्या व्रतास सहाय्य कर म्हणून प्रार्थना करीतो! मच्छिंद्रनाथ विनयानं म्हणाले. त्यावेळी आदिनाथहि समाधानाने हसले! मच्छिंद्रनाथा! तुझी इच्छा ही शिवइच्छाच आहे. माझा आशीर्वाद आहे तुला! असं मातेने म्हणताच मच्छिंद्रनाथांनी भावनावश होऊन मातेच दर्शन घेतलं व युद्धाचा जो प्रमाद घडला त्याबद्दल क्षमा मागितली! त्यावेळी माता आदिनाथांकडे पाहत म्हणाली, आदिनाथा, मच्छिंद्रनाथाचा हा विनय जर त्याच्या सिद्धकुळात असाच राहिला तर मी सदैव त्यांच्या सेवेतच आहे! मातेने असे म्हणताच आदिनाथांनाहि फार प्रसन्न वाटलं! मातेचा निरोप घेऊन आदिनाथ गेले व नंतर तीन दिवस मातेच्या सहवासात मच्छिंद्रनाथ राहिले. जाताना मातेने महाकाली अस्त्र मच्छिंद्रास आठवण म्हणून प्रसन्नतेने दिले व म्हणाली, नाथा तुम्ही जिथं जाल तिथं मी शक्तिरूप तुमच्या जवळच आहे! माते! मुलाला आई कशी सोडणार! पण मुलानं आईला विसरता कामा नये! हा कुलाचार नक्कीच पाळला जाईल माते! त्यावेळी मातेने मातृप्रेमानं मच्छिंद्रनाथांना वात्सल्याने आलिंगन दीलं व मच्छिंद्रनाथांच्यातच विलीन झाली! ही आठवण होताच, मच्छिंद्रनाथांना भावनावेग आवरेना. ते जवळच्या झाडाजवळ थांबले व आसनस्थ होऊन मातेच्या ध्यानांत मातेचे नामस्मरण करू लागले! ।।ओम महाकाली देवतोभ्यो नमः।। हा मंत्रच शक्तीला शक्तिरूप देत होता! आणि आसमंत त्यातच लुप्त होत होता! शक्तीला अहं राहिला नाही फक्त भाव राहिला रूप राहिलं ते विश्वाचं! आणि ध्यान राहीलं ते शिवाचं की ज्यांत श्री मच्छिंद्रनाथाच सामावलेले गेले होते! *आदेश, अलख निरंजन.... #मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏 #बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 #🙏🚩मायारुपी मच्छिंद्रनाथ #मायंबा वाले मच्छिंद्रनाथ #मायारुपी दादागुरु मच्छिंद्रनाथ महाराज #👣श्री मच्छिंद्रनाथ भक्त👣
मच्छिंद्रनाथ महाराज प्रसन्न 🌺🌸🙏
#बडे बाबा🌺🌸ॐ चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज 🌺🌸 - शक्तीचा अहं भाव मच्छिन्द्रनाथ महाकाली युद्ध शक्तीचा अहं भाव मच्छिन्द्रनाथ महाकाली युद्ध - ShareChat
"गरीब दिराला 'नोकर' समजून वहिनीने पावसात घराबाहेर हाकलले... पण ७ वर्षांनी जेव्हा 'कलेक्टर' साहेबांच्या केबिनमध्ये वहिनी गेली, तेव्हा साहेबांना बघून तिला भोवळच आली!" दिलीप आणि कांचन हे शहरातील एका पॉश सोसायटीत राहायचे. दिलीपचा स्वतःचा बिझनेस होता आणि कांचनला स्वतःच्या श्रीमंतीचा प्रचंड माज होता. दिलीपचा एक लहान भाऊ होता, 'समीर'. समीर गावाकडे राहायचा आणि तो अभ्यासात अतिशय हुशार होता. त्याला 'कलेक्टर' (IAS) व्हायचे होते. स्पर्धा परीक्षेच्या (UPSC) अभ्यासासाठी तो शहरात आपल्या मोठ्या भावाकडे, दिलीप आणि कांचनकडे राहायला आला. पण कांचनला समीरचे घरात राहणे अजिबात पसंत नव्हते. ती समीरला 'दिराचा' नाही, तर एका 'नोकराचा' दर्जा द्यायची. ती त्याला घरातली सर्व कामे, झाडू-पोछा आणि भांडी घासायला लावायची. त्याला दोन दिवसांचे उरलेले शिळे अन्न खायला द्यायची. समीर सर्व अपमान मुकाट्याने सहन करायचा, कारण त्याला फक्त अभ्यास करून मोठा अधिकारी व्हायचे होते. तो अपमानाचा दिवस आणि पावसात घराबाहेरचा रस्ता: समीरची UPSC ची 'मुख्य परीक्षा' (Mains Exam) होती. त्याला परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी आणि काही पुस्तकांसाठी फक्त ३ हजार रुपयांची गरज होती. त्याने अत्यंत संकोचाने कांचनकडे पैसे मागितले. हे ऐकताच कांचनचा पारा चढला. तिने पैशांऐवजी समीरच्या तोंडात एक सणसणीत चपराक मारली आणि अत्यंत तुच्छतेने ओरडली, "ए भिकाऱ्या! आम्ही काय धर्मशाळा उघडून बसलोय का? तू आमच्या घरात फुकटचं खातोस, हे कमी आहे का? आता वरून पैसे मागतोस? तुझी लायकी या घरातली भांडी घासण्याची आणि शिपाई बनण्याची पण नाहीये, आणि स्वप्न बघतोस 'कलेक्टर' बनण्याची? माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चालता हो!" कांचनने समीरची सगळी पुस्तके आणि कपडे घराबाहेर फेकले आणि त्याला भर पावसात धक्के मारून घराबाहेर काढले. सख्खा भाऊ दिलीप तिथेच उभा होता, पण बायकोसमोर तो एक शब्दही बोलला नाही. समीर पावसात भिजत, स्वतःची पुस्तके गोळा करत ढसाढसा रडत तिथून निघून गेला. कर्माचा फटका आणि ७ वर्षांनंतरचा तो थरार: काळ कुणासाठी थांबत नाही. ७ वर्षे उलटून गेली. दिलीप आणि कांचनने पैशांच्या माजात, शहरातील एका सरकारी जमिनीवर कब्जा करून स्वतःचा ५ कोटींचा एक बेकायदेशीर आलिशान बंगला बांधला होता. पण अचानक शहरात एक नवीन आणि अत्यंत कडक 'जिल्हाधिकारी' (District Collector) रुजू झाले होते. त्यांनी शहरातील सर्व बेकायदेशीर बांधकामांवर 'बुलडोझर' चालवण्याचे आदेश दिले होते. कांचन आणि दिलीपच्या त्या ५ कोटींच्या बंगल्यालाही '२४ तासांत बंगला पाडण्याची नोटीस' येऊन धडकली! कांचन आणि दिलीपची झोप उडाली. कांचनने एका मोठ्या बॅगेत २० लाख रुपयांची कॅश (लाच) भरली आणि ती थेट आपला बंगला वाचवण्यासाठी नवीन 'कलेक्टर' साहेबांच्या ऑफिसमध्ये पोहोचली. सत्याचा स्फोट आणि पायाखालची जमीन सरकवणारा प्रसंग: कांचन कलेक्टर साहेबांच्या भव्य आणि अत्यंत रुबाबदार केबिनमध्ये गेली. साहेबांची खुर्ची पाठमोरी होती. कांचनने ती २० लाखांची बॅग टेबलावर ठेवली आणि अत्यंत गोड आवाजात म्हणाली, "साहेब, माझा ५ कोटींचा बंगला आहे. तो पाडण्यापासून थांबवा. हे २० लाख रुपये तुम्ही ठेवा, हवं तर अजून २० लाख देईन..." खुर्ची हळूहळू समोर वळली. त्या लाल दिव्याच्या गाडीत फिरणाऱ्या आणि संपूर्ण जिल्ह्याला हलवणाऱ्या 'कलेक्टर' साहेबांना बघताच... कांचनच्या हातातला मोबाईल खाली पडला, तिचे डोळे पांढरेफटक पडले आणि तिला तिथेच भोवळ यायची बाकी होती! त्या कलेक्टरच्या खुर्चीवर दुसरा तिसरा कोणीही नसून, ७ वर्षांपूर्वी ज्याला तिने पावसात भांडी घासण्याची लायकी काढत हाकलले होते, तोच 'समीर' एका अत्यंत रुबाबदार सूटमध्ये आणि करारी नजरेने बसला होता! समीरने टेबलावरची ती पैशांची बॅग जमिनीवर भिरकावली आणि अत्यंत कडक आवाजात जो खुलासा केला, त्याने कांचनला स्वतःच्याच अस्तित्वाची लाज वाटली! "कांचन वहिनी! ओळखलंत का या भिकाऱ्याला? ७ वर्षांपूर्वी ज्या पुस्तकांना तुम्ही पावसात फेकून दिलं होतं, त्याच पुस्तकांच्या जोरावर हा समीर आज या जिल्ह्याचा 'कलेक्टर' (IAS) बनला आहे! तुम्ही म्हणाला होतात ना, की माझी लायकी शिपाई बनण्याची पण नाही? आज तुमच्यासारखे करोडपती लोक माझ्या दारात भिकाऱ्यासारखे उभे आहेत! कांचन ढसाढसा रडायला लागली. ती धावत जाऊन समीरच्या पाया पडू लागली. "समीर... समीर मला माफ कर! माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुझी वहिनी आहे, आपला रक्ताचा संबंध आहे. प्लिज तो ५ कोटींचा बंगला पाडू नकोस, आम्ही रस्त्यावर येऊ!" पण समीरने आपला पाय मागे घेतला आणि आपल्या टेबलवरची बेल मारली. "नात्यांची आठवण तेव्हा का नाही आली, जेव्हा तुम्ही मला भर पावसात घराबाहेर काढलंत? ज्या पैशांचा आणि बंगल्याचा तुम्हाला माज होता, तो माज आज मी कायद्याने उतरवणार! इन्स्पेक्टर... या बाईंना 'कलेक्टरला लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याखाली' आत्ताच्या आत्ता अटक करा! आणि उद्या सकाळी बरोबर १० वाजता यांच्या त्या बेकायदेशीर बंगल्यावर माझा बुलडोझर चालला पाहिजे! पोलिसांनी कांचनला बेड्या ठोकल्या आणि फरफटत बाहेर नेले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण शहराच्या देखत कांचन आणि दिलीपच्या त्या ५ कोटींच्या बंगल्यावर बुलडोझर फिरला आणि तो मातीमोल झाला. पैशांच्या माजात एका गरिबाचा छळ करणाऱ्या वहिनीला आज कर्माने बरोबर रस्त्याची धूळ खायला लावली होती! #dir #वहिनी #वहिनी चा लाडका #वहिनी आणि दिर
'स्नेहा' (वय २८) ही एक प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Influencer) होती. तिचे इन्स्टाग्रामवर २ मिलियन फॉलोअर्स होते. तिचं आयुष्य म्हणजे फक्त कॅमेरा, रिंग लाईट आणि फिल्टर होतं. तिचा ६ वर्षांचा मुलगा, 'आर्यन', अनेकदा तिच्या व्हिडिओमध्ये दिसायचा. लोक कमेंट करायचे, "So cute! Best Mom-Son duo!" पण कॅमेरा बंद झाला की स्नेहाचं रूप वेगळं असायचं. त्या दिवशी रविवार होता. स्नेहा बेडरूममध्ये मेकअप करून तयार झाली होती. तिला "मोदर्स डे स्पेशल" (Mother's Day Special) रील बनवायची होती. थीम होती - 'आईचं प्रेम: जगातील सर्वात सुरक्षित जागा.' बाजूच्या हॉलमध्ये आर्यन खेळत होता. तो एकटाच होता कारण बाबा बिजनेस ट्रिपवर गेले होते. आर्यन धावत बेडरूममध्ये आला. त्याच्या हातात एक तुटलेलं खेळणं होतं. "मम्मा... मम्मा... हे बघ ना. हे तुटलं. मला भीती वाटतेय, ते सोफ्याखाली गेलंय." स्नेहा रिंग लाईट सेट करत होती. ती चिडली. "आर्यन! तुला कितीदा सांगितलंय मी शूट करतेय? मध्ये मध्ये नको येऊ. जा बाहेर खेळ. मी १० मिनिटात येते. मला मूड खराब नकोय माझा. गेट आऊट!" तिने आर्यनला रागाने हॉलमध्ये ढकललं आणि बेडरूमचा दरवाजा आतून 'लॉक' केला. जेणेकरून आर्यनचा आवाज व्हिडिओमध्ये येऊ नये. बिचारा आर्यन रडवेला झाला. तो हॉलमध्ये एकटाच खेळू लागला. रेकॉर्डिंग सुरू झालं. बेडरूममध्ये स्नेहा कॅमेरासमोर अतिशय भावूक होऊन ॲक्टिंग करत होती. बॅकग्राउंडला एक इमोशनल गाणं वाजत होतं... "तुझसे नाराज नहीं जिंदगी..." स्नेहा ओठांची हालचाल (Lip-sync) करत होती. डोळ्यातून खोटे अश्रू काढत होती. कॅप्शन होतं: "माझ्या मुलासाठी मी काहीही करू शकते. तोच माझा श्वास आहे." ती १०-१५ मिनिटं त्या बंद खोलीत रील बनवण्यात मग्न होती. तिने ५-६ रिटेक (Retakes) घेतले. बाहेर हॉलमध्ये काय चाललंय, याचा तिला थांगपत्ता नव्हता. इकडे हॉलमध्ये, आर्यन खेळता खेळता 'स्टोर रूम' कडे गेला. तिथे एक जुनी, मोठी 'लाकडी पेटी' (Antique Trunk) ठेवली होती, जी स्नेहाने 'व्हिंटेज शूट' साठी आणली होती. त्या पेटीचं झाकण उघडं होतं. आर्यनला लपाछपी खेळायची हुक्की आली. त्याला वाटलं, "मी यात लपतो, मम्मा आली की तिला 'धप्पा' करेन." तो त्या मोठ्या पेटीत उतरला. तो आत बसला... आणि चुकून त्याचा हात झाकणाला लागला. त्या जुन्या पेटीचं जड झाकण "धडाम!" करून खाली पडलं. त्या पेटीला बाहेरून 'ऑटो-लॉक' (Self-locking latch) होतं. ते जुन्या पद्धतीचं होतं. झाकण पडताच कडी अडकली. पेटी लॉक झाली. आर्यन अंधारात घाबरला. तो ओरडू लागला. "मम्मा! मम्मा! दार उघड! मी अडकलोय!" तो पेटीवर हाताने बुक्क्या मारत होता. "धड... धड... धड..." त्या पेटीत हवा जायला जागा नव्हती. ऑक्सिजन कमी होऊ लागला. त्याचा श्वास गुदमरू लागला. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता... "मम्मा... वाचव... मम्मा..." पण बेडरूममध्ये? स्नेहाच्या कानात 'एअरपॉड्स' (Airpods) होते. ती गाण्यात मग्न होती. आणि तसंही तिने दरवाजा साऊंडप्रूफ केला होता. तिने आपलं 'परफेक्ट रील' बनवलं. ते एडिट केलं. फिल्टर लावला आणि 'पोस्ट' केलं. काही मिनिटातच लाईक्सचा पाऊस पडू लागला. "Wow Sneha! You are truly a great mother!" अशा हजारो कमेंट्स आल्या. स्नेहा खुश झाली. ती रुमबाहेर आली. "आर्यन? कुठेय माझा बाळ?" हॉल शांत होता. तिला वाटलं तो लपला असेल किंवा झोपला असेल. तिने पूर्ण घर शोधलं. किचन, बाल्कनी, सोफ्याखाली. आर्यन कुठेच नव्हता. ती घाबरली. तिने सोसायटीच्या वॉचमनला फोन केला. "माझा मुलगा खाली आलाय का?" वॉचमन म्हणाला, "नाही मॅडम. कोणीच नाही आलं." स्नेहाची अवस्था वेड्यासारखी झाली. ती रडत रडत पुन्हा घरात आली. अचानक तिची नजर त्या 'स्टोर रूम' कडे गेली. तिथे ती जुनी पेटी ठेवली होती. ती पेटी तिला थोडी हलल्यासारखी वाटली नाही, पण तिला तिथे संशयास्पद शांतता जाणवली. ती धावत गेली. तिने पेटी उघडण्याचा प्रयत्न केला. ती लॉक होती. तिच्या काळजात धस्स झालं. तिने कसं तरी करून, स्क्रू ड्रायव्हरने ती कडी तोडली आणि झाकण उघडलं. आणि... स्नेहाने जी किंकाळी फोडली, ती पूर्ण इमारतीने ऐकली. आत आर्यन पडला होता. त्याचं शरीर निळं पडलं होतं. त्याचे डोळे उघडे होते... आणि चेहऱ्यावर एक भयानक भीती होती. तो मम्माला हाक मारत मारत गुदमरून गेला होता. त्याच्या हाताची नखं पेटीच्या आतल्या बाजूला ओरबाडून तुटली होती. स्नेहा त्याला हलवू लागली. "आर्यन! उठ ना बाळा! मम्मा आली बघ! उठ ना!" ती त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली. डॉक्टरांनी चेक केलं आणि मान हलवली. "I am sorry. He is gone. मृत्यू होऊन किमान २० मिनिटं झाली आहेत. गुदमरून जीव गेलाय (Asphyxia)." पोलिस आले. त्यांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. स्नेहा आकांताने रडत होती. तिचं आयुष्य संपलं होतं. पोलिस इन्स्पेक्टर 'जाधव' तपासासाठी घरी आले. त्यांना शंका होती की नक्की त्यावेळी काय घडलं? त्यांनी स्नेहाचा मोबाईल जप्त केला. इन्स्पेक्टरने गॅलरी उघडली. त्यात तो 'शेवटचा व्हिडिओ' (Raw Footage) होता, जो स्नेहाने एडिट करण्याआधी रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये गाणं नव्हतं. फक्त स्नेहाची ॲक्टिंग आणि आजूबाजूचा आवाज (Ambient Sound) होता. इन्स्पेक्टरने हेडफोन लावले आणि तो व्हिडिओ प्ले केला. व्हिडिओमध्ये स्नेहा हसत होती, रडल्याचं नाटक करत होती. पण... व्हिडिओच्या बॅकग्राउंडला, अतिशय बारीक पण स्पष्ट आवाज रेकॉर्ड झाला होता. "धड... धड... धड..." (पेटीवर मारल्याचा आवाज). आणि एका लहान मुलाचा गुदमरलेला, क्षीण आवाज... "मम्मा... मम्मा... वाचव... मम्मा..." स्नेहा कॅमेरासमोर ॲक्टिंग करत होती, "माझ्या मुलासाठी मी जीव देऊ शकते..." आणि त्याच क्षणी, बॅकग्राउंडला तिचा मुलगा खरोखर जीव देत होता. तिच्या कॅमेऱ्याने त्याच्या मृत्यूचा आवाज रेकॉर्ड केला होता, जो तिने 'एअरपॉड्स' आणि 'लाईक्स' च्या नादात ऐकला नाही. जेव्हा पोलिसांनी स्नेहाला तो ऑडिओ ऐकवला... स्नेहाने स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेतलं. "मी मारलं! माझ्या रीलने त्याला मारलं! मी जगाला दाखवायला 'प्रेम' करत होते, पण माझा बाळ शेजारच्या खोलीत मरत होता!" आज स्नेहा मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. ती कोणाशीच बोलत नाही. ती फक्त भिंतीवर बोटं फिरवते, जणू काही ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतेय. आणि अधून मधून ओरडते... "कट! कट! रिटेक घ्या! माझा आर्यन परत येईल!" पण आयुष्यात 'रिटेक' नसतात. सोशल मीडियाच्या आभासी जगात आपण इतके हरवलोय की, वास्तवातल्या आपल्या माणसांच्या हाका आपल्याला ऐकू येत नाहीत. मोबाईलचा स्क्रीन बाजूला ठेवा आणि आपल्या मुलांकडे बघा. कारण 'लाईक्स' (Likes) लाख मिळतील, पण गेलेला 'जीव' पुन्हा मिळणार नाही. मुलांसाठी 'परफेक्ट आई' सोशल मीडियावर नाही, तर घरात बना. #social media #जागतिक सोशल मिडीया डे #social media