Aniket Kamble
ShareChat
click to see wallet page
@bhau2502
bhau2502
Aniket Kamble
@bhau2502
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨
🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ - ShareChat
00:15
#😴शुभ रात्री😴
😴शुभ रात्री😴 - = ८८ धनवान तो नसतो , ज्याची तिजोरी 8 नोटांनी भरलेली असते, खरा धनवान तो असतो , ज्याची झोळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांनी भरलेली असते... शुभ रात्री! = ८८ धनवान तो नसतो , ज्याची तिजोरी 8 नोटांनी भरलेली असते, खरा धनवान तो असतो , ज्याची झोळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांनी भरलेली असते... शुभ रात्री! - ShareChat
#😘Good Night शायरी🌛
😘Good Night शायरी🌛 - = ८८ धनवान तो नसतो , ज्याची तिजोरी 8 नोटांनी भरलेली असते, खरा धनवान तो असतो , ज्याची झोळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांनी भरलेली असते... शुभ रात्री! = ८८ धनवान तो नसतो , ज्याची तिजोरी 8 नोटांनी भरलेली असते, खरा धनवान तो असतो , ज्याची झोळी तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांनी भरलेली असते... शुभ रात्री! - ShareChat
#पुस्तक प्रेमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पुस्तक प्रेमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर - ShareChat
00:20
#😱दरीत कोसळून बसचा चुराडा; 15 ठार😭 -काश्मीर | Jammu Kashmir जम्मू-काश्मीरच्या ऊधमपूर जिल्ह्यातील रामनगर भागात भीषण अपघात घडला. खगोट भागात भरधाव बस अनियंत्रित होऊन उलटल्याची घटना घडली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले. रामनगरजवळील कनोते गावाजवळून ही बस जात असताना हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उंचावरील डोंगराळ रस्त्यावरून जात असताना एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच प्रशासन आणि पोलीस बचाव कार्यासाठी धावले. घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका पोहोचली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमींनाही उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. स्थानिक नागरिकही मदतीला धावले आहेत. सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अनेक जखमींनींची प्रकृती चिंताजनक आहे. बस उधमपूरच्या दिशेने जात असताना हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. या घटनेवर नायब राज्यपाल (LG) मनोज सिन्हा यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटलं की, “हा अपघात अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक आहे. माझ्या संवेदना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. मी पीडित कुटुंबांप्रती शोक व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करतो.” केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी उधमपूरमधील रामनगरमधील दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, ‘मी दुर्घटनेविषयी माहिती घेत आहो. उपायुक्तांशी बोलणं झालं आहे. प्रशासनाला तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत’. डॉ. जितेंद्र सिंह यांनी पुढे म्हटले की, रामनगरहून ऊधमपूरला जाणाऱ्या सरकाराच्या बसचा अपघात झाला. प्रशासनाने क्षणाचाही विलंब न करता तातडीने मदत कार्य सुरू केलं या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गंभीर जखमी प्रवाशांना एअरलिप्ट करण्याची व्यवस्था केली जात आहे. अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी वाहतूक इतरत्र वळवली आहे. या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांकडून रस्त्याची गुणवत्ता सुधारण्याची मागणी केली जात आहे. या अपघातानंतर स्थानिक प्रशासन काय निर्णय घेतेय, हे पाहावे
😱दरीत कोसळून बसचा चुराडा; 15 ठार😭 - సరీ Ti సరీ Ti - ShareChat
#😭फटाका कारखान्यात भीषण स्फोट, 16 ठार💥 तामिळनाडूतून संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. विरुधुनगर जिल्ह्यात असलेल्या एका फटाके तयार करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट होऊन मोठा अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच अनेक जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. फटाका कारखान्यात स्पोट समोर आलेल्या माहितीनुसार, हा भीषण स्फोट कट्टनारपट्टी परिसरातील एका क्रॅकर युनिटमध्ये झाला, त्यानंतर आजूबाजूच्या चार युनिट्सना आग लागली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींनाही नुकसान झाले. या स्पोटाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि बचाव पथके दाखल झालू असून ढिगारा हटवून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. प्रशासनाने संपूर्ण परिसराला घेराव घातला असून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. बचावकार्य सुरू फटाका कारखान्यात झालेल्या या स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक अंदाजानुसार फटाके तयार करताना सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे हा अपघात झाला असावा. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मते, बचावकार्य वेगाने सुरू असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून बचाव कार्य वेगाने करण्याचे आदेश या दुर्घटनेबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ‘विरुधुनगर जिल्ह्यातील कट्टनापट्टी येथे फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत.’ मुख्यमंत्र्यांनी मंत्री के. के. एस. एस. आर. रामचंद्रन आणि थंगम थेन्नारासु यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य वेगाने करण्याचे, त्यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून सर्व आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना स्टालिन यांनी दिल्या आहेत.
😭फटाका कारखान्यात भीषण स्फोट, 16 ठार💥 - ஔாகஸ்  olens Jul( {  (ುು  அமபம் னமம் / ஔாகஸ்  olens Jul( {  (ುು  அமபம் னமம் / - ShareChat
#🍁विनायक चतुर्थी🙏
🍁विनायक चतुर्थी🙏 - ShareChat
00:10
#☘️हर हर महादेव🙏🏼
☘️हर हर महादेव🙏🏼 - ShareChat
00:15
#🌸अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा🍁
🌸अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा🍁 - ا 9 9<oc< साडेतीन एकअसलेल्या मुहूर्तापैकी  अरख aa निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 0   ا 9 9<oc< साडेतीन एकअसलेल्या मुहूर्तापैकी  अरख aa निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ! 0 - ShareChat