꯭⎯꯭꯭̽͟͠🇮🇳͟𝐀̲͟ʀ͟ᴄ͟ʜ͟ᴜ̲͟⛦͟ғ̃͟ᴀͣ͟ᴍ̲ᷜ͟ɪ͟ʟᷟ͟ʏ̃͟࿐
ShareChat
click to see wallet page
@kuni_kunach_nast
kuni_kunach_nast
꯭⎯꯭꯭̽͟͠🇮🇳͟𝐀̲͟ʀ͟ᴄ͟ʜ͟ᴜ̲͟⛦͟ғ̃͟ᴀͣ͟ᴍ̲ᷜ͟ɪ͟ʟᷟ͟ʏ̃͟࿐
@kuni_kunach_nast
इश्क़ बाद में कीजिएगा, पहले इज़्ज़त करना सीखिए.🖤
#✍️सुविचार #🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन
✍️सुविचार - -09 बरोबर ना! पैंजण जरी सोन्याचं असलं तरी, ते पायातच घालतात . आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तरी , ती कपाळीच लावतात . किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं , तर अस्तित्वावरून किंमत ठरत असतेः!! tatrgrunl ಣutumd thuna09 -09 बरोबर ना! पैंजण जरी सोन्याचं असलं तरी, ते पायातच घालतात . आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तरी , ती कपाळीच लावतात . किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं , तर अस्तित्वावरून किंमत ठरत असतेः!! tatrgrunl ಣutumd thuna09 - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #👍लाईफ कोट्स #🙂Positive Thought #✍️सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - जपलं तरी काही नाती टिकत नाहीत धरलं तरी काही क्षण थांबत नाहीत. कधी कधी सोडून देणंच योग्य असतं कारण सगळं आपल्या मनासारखं घडत नाही़ हातातून निसटलेलं परत मिळत नाही आणि जबरदस्तीने काही जुळत नाही़ म्हणून आठवणीतच ठेवलेलं बरं वाटतं कारण काही नाती, काही क्षण तिथेच सर्वात सुंदर दिसतात Richia जपलं तरी काही नाती टिकत नाहीत धरलं तरी काही क्षण थांबत नाहीत. कधी कधी सोडून देणंच योग्य असतं कारण सगळं आपल्या मनासारखं घडत नाही़ हातातून निसटलेलं परत मिळत नाही आणि जबरदस्तीने काही जुळत नाही़ म्हणून आठवणीतच ठेवलेलं बरं वाटतं कारण काही नाती, काही क्षण तिथेच सर्वात सुंदर दिसतात Richia - ShareChat
#✍️सुविचार #🙂सत्य वचन #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स #🙏प्रेरणादायक / सुविचार
✍️सुविचार - की, लोक म्हणतात चांगलं वागलं की सगळं ठीक होतं. सांगू॰   पण खरं जितकं जास्त चांगलं वागलो ना तितकंच लोकांनी आपल्याला गृहीत धरलं. म्हणून आता, स्वतःला जपणं शिकलो. . . ७७० की, लोक म्हणतात चांगलं वागलं की सगळं ठीक होतं. सांगू॰   पण खरं जितकं जास्त चांगलं वागलो ना तितकंच लोकांनी आपल्याला गृहीत धरलं. म्हणून आता, स्वतःला जपणं शिकलो. . . ७७० - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #✍️सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - बरोबर ना! पैंजण जरी सोन्याचं असलं तरी, ते पायातच घालतातः . आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तरी, ती कपाळीच लावतातः . किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते !! !99 tu बरोबर ना! पैंजण जरी सोन्याचं असलं तरी, ते पायातच घालतातः . आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तरी, ती कपाळीच लावतातः . किंमतीवरून अस्तित्व ठरत नसतं तर अस्तित्वावरून किंमत ठरत असते !! !99 tu - ShareChat
#🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #✍️सुविचार #🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार
🙂सत्य वचन - जपलं तरी काही नाती टिकत नाहीत धरलं तरी काही क्षण थांबत नाहीत़ कधी कधी सोडून देणंच योग्य असतं कारण सगळं आपल्या मनासारखं घडत नाही़ हातातून निसटलेलं परत मिळत नाही आणि जबरदस्तीने काही जुळत नाही़ म्हणून आठवणीतच ठेवलेलं बरं वाटतं कारण काही नाती, काही क्षण तिथेच सर्वात सुंदर दिसतात. Richa जपलं तरी काही नाती टिकत नाहीत धरलं तरी काही क्षण थांबत नाहीत़ कधी कधी सोडून देणंच योग्य असतं कारण सगळं आपल्या मनासारखं घडत नाही़ हातातून निसटलेलं परत मिळत नाही आणि जबरदस्तीने काही जुळत नाही़ म्हणून आठवणीतच ठेवलेलं बरं वाटतं कारण काही नाती, काही क्षण तिथेच सर्वात सुंदर दिसतात. Richa - ShareChat
#✍️सुविचार #👍लाईफ कोट्स #🙂सत्य वचन #🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार
✍️सुविचार - लोक म्हणतात की, चांगलं वागलं की सगळं ठीक होतं.. . पण खरं सांगू॰ जितकं जास्त चांगलं वागलो ना, तितकंच लोकांनी లాస .. गृहीत आपल्याला म्हणून आता, 100 মনঃলা অপvা থি্ধলী . लोक म्हणतात की, चांगलं वागलं की सगळं ठीक होतं.. . पण खरं सांगू॰ जितकं जास्त चांगलं वागलो ना, तितकंच लोकांनी లాస .. गृहीत आपल्याला म्हणून आता, 100 মনঃলা অপvা থি্ধলী . - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #✍️सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - रोज वाटत आज नाही तर उचा सगळ ठीक होईल, पण काही येळा उद्याही कालसारयाच निचतो.  स्वप्न मोठी असतात, पण परिस्थिती अउवते সন সতমুল সমল কী নাৎ সান্ন মাপন্তন   , एकटेपणातच खरं आयुच्य शिकचतं  कोण आपल आणि कोण नाही ते दाखवतः र থরাণণ हिरलो अर्स चाटतः पण लठण  नको कारण शेवटचा प्रयत्नच कणी जिंकवतो॰ .  दुःख कायम राहत नाही, वेळ बदलतो  সাতনা সঁথাবে ওমানা সক্চাংা নননী. राहून पुढे चालत रहा शांत एक दिवस तुझं आपुष्यच तुझ्या याजूने योलेल... रोज वाटत आज नाही तर उचा सगळ ठीक होईल, पण काही येळा उद्याही कालसारयाच निचतो.  स्वप्न मोठी असतात, पण परिस्थिती अउवते সন সতমুল সমল কী নাৎ সান্ন মাপন্তন   , एकटेपणातच खरं आयुच्य शिकचतं  कोण आपल आणि कोण नाही ते दाखवतः र থরাণণ हिरलो अर्स चाटतः पण लठण  नको कारण शेवटचा प्रयत्नच कणी जिंकवतो॰ .  दुःख कायम राहत नाही, वेळ बदलतो  সাতনা সঁথাবে ওমানা সক্চাংা নননী. राहून पुढे चालत रहा शांत एक दिवस तुझं आपुष्यच तुझ्या याजूने योलेल... - ShareChat
#👍लाईफ कोट्स #✍️ विचार #🙂सत्य वचन #🙂Positive Thought #🙏प्रेरणादायक / सुविचार
👍लाईफ कोट्स - वेळ नेहमी आपल्या बाजूने नसतो , पण संयम नेहमी आपल्या हातात असतो.. . गडबडीत घेतलेले निर्णय चुकतात, शांत राहून घेतलेले आयुष्य बदलतातः जिंकायचं असेल तर थांबायला शिका, घाईतलं यश टिकत नाही... कारण शक्ती फक्त हातात नसते, ती मनातल्या संयमातही असते... जग तुला कमी समजेल कधी कधी, किंमत दाखवेल. . . पण वेळच तुझी संयम ठेव, मेहनत चालू ठेव, एक दिवस तुझं नावच उत्तर बनेल... ७५० वेळ नेहमी आपल्या बाजूने नसतो , पण संयम नेहमी आपल्या हातात असतो.. . गडबडीत घेतलेले निर्णय चुकतात, शांत राहून घेतलेले आयुष्य बदलतातः जिंकायचं असेल तर थांबायला शिका, घाईतलं यश टिकत नाही... कारण शक्ती फक्त हातात नसते, ती मनातल्या संयमातही असते... जग तुला कमी समजेल कधी कधी, किंमत दाखवेल. . . पण वेळच तुझी संयम ठेव, मेहनत चालू ठेव, एक दिवस तुझं नावच उत्तर बनेल... ७५० - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #🙂सत्य वचन #✍️ विचार #👍लाईफ कोट्स
🙏प्रेरणादायक / सुविचार - समोरच्याला जर आपल्या बोलण्याची कदर नसेल, तर उगाच त्यांच्यासमोर मन मोकळं करण्याचा अर्थ नाही. कारण जिथे भावना समजत नाहीत, तिथे शब्दांची किंमत राहत नाही. .. म्हणून आता, शांत राहणं जास्त योग्य वाटतं. कारण सगळ्यांनाच आपली आठवण करून देणं गरजेचं नसतं. 100 समोरच्याला जर आपल्या बोलण्याची कदर नसेल, तर उगाच त्यांच्यासमोर मन मोकळं करण्याचा अर्थ नाही. कारण जिथे भावना समजत नाहीत, तिथे शब्दांची किंमत राहत नाही. .. म्हणून आता, शांत राहणं जास्त योग्य वाटतं. कारण सगळ्यांनाच आपली आठवण करून देणं गरजेचं नसतं. 100 - ShareChat
#🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Positive Thought #🙂सत्य वचन #👍लाईफ कोट्स #✍️सुविचार
🙏प्रेरणादायक / सुविचार - अनुभव शिकवतो की माणूस शेवटी एकांत निवडतो. गर्दीतही मन कधी कधी हरवलेलं असतं. जवळचेच दूर जातात, तेव्हा शांतता जवळ dగ बोलण्यापेक्षा गप्प राहणं जास्त समजतं. तुटलेला डोंगरासारखा उभा राहतो, पण आतून असतो.  वाऱ्याशी बोलत राहतो, कारण माणसं ऐकत नाहीत. . स्वतःलाच शोधत त्या शांत क्षणांमध्ये. राहतो जिथे कोणाचं नाही, तिथेच स्वतःचं सापडतं. .  एकांत दुखावत नाही, तो समजून घेतो... आणि शेवटी माणूस स्वतःसोबतच जगायला शिकतो.. . अनुभव शिकवतो की माणूस शेवटी एकांत निवडतो. गर्दीतही मन कधी कधी हरवलेलं असतं. जवळचेच दूर जातात, तेव्हा शांतता जवळ dగ बोलण्यापेक्षा गप्प राहणं जास्त समजतं. तुटलेला डोंगरासारखा उभा राहतो, पण आतून असतो.  वाऱ्याशी बोलत राहतो, कारण माणसं ऐकत नाहीत. . स्वतःलाच शोधत त्या शांत क्षणांमध्ये. राहतो जिथे कोणाचं नाही, तिथेच स्वतःचं सापडतं. .  एकांत दुखावत नाही, तो समजून घेतो... आणि शेवटी माणूस स्वतःसोबतच जगायला शिकतो.. . - ShareChat