*🪶श्लोकाचा अर्थ :- बोले तैसा चाले, तयाची वंदावी पाऊले “ हि म्हण संभाजी राजांनी खरी करुन दाखवली “ आबासाहेबांचे जे संकल्पित, तेच करणे आम्हास अगत्य ! “ हि शंभूराजांनी घेतलेली शपथ आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य शत्रूचा, स्वराज्य द्रोह्यांना उध्वस्त करण्यासाठी अखंडीतपणे पाळली, शंभूराजांनी असा निश्चय केला होता की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहाचा म्हणजेच शूरवीरांचा करुन, देव, देश आणि स्वराज्य धर्माविरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या रयतेला त्रास देणऱ्या म्लेंच्छ शत्रूचे या जगातून नामोनिशाण मिटवून टाकायचे, आपणही शंभूराजां कडून हे शिकले पाहिजे, कि आपण जे बोलतो, तसेच आपले आचरण असले पाहिजे, आपण जर एखादे वचन आपल्या गाठीशी बांधले की ते पूर्ण होण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झुंजत राहिले पाहिजे, आणि शंभूराजांचे जे स्वप्न होते की हा अवघा स्वदेश शिवछत्रपतींच्या सिंहांचा म्हणजेच शूरवीरांचा असला पाहिजे, देव, देश व स्वराज्य धर्माविरुद्ध कार्य करणाऱ्या म्लेंच्छ शत्रूचे नामोनिशाण मिटवले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न, इच्छा आजच्या काळात पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आपली आहे, आणि ती आपण शेवटच्या श्वासापर्यंत पाळली पाहिजे...* #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏
*🪶श्लोकाचा अर्थ :-*
*प्रत्येक भारतीयाने शिवछत्रपती व शंभूछत्रपती रुपी धगधगणारा लाव्हा, ज्वलंज्वलंतेजस अग्नी, विचारांची मशाल आपल्या हृदयात साठवली पाहिजे, ज्या प्रमाणे शिवछत्रपतींचा आदर्श समोर ठेवून शंभूराजांनी अनेक म्लेंच्छ शत्रूचा नाश करून शिवछत्रपतींचे स्वराज्य रक्षण्याचे अतुलनीय कार्य केले आणि शेवटपर्यंत या कार्यात जराही तडजोड केली नाही. त्याचप्रमाणे आपण आज शिवशंभूराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्या देव, देश आणि धर्मापुढील शत्रूचा काळ ठरुन हा आपला हिंदुस्थान हा पूर्णतः यवनमुक्त (शत्रूमुक्त ) करून शिवशंभूभूपतींचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पुन्हा एकदा साकार करू आणि शिवशंभूराजांना आपल्या मावळ्यांचा अभिमान वाटावा असे कार्य करु...*
➡️ Share करा 📜
#😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏
आपल्या जेष्ठ बंधूचा पुत्र आपला पुतण्या हाच स्वराज्याचा खरा वारसदार आहे हे मानून राज्यकारभार चालवणारे, छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर मुघलांना हात न टेकता आपला वारसा पुढे जपत महाराणी ताराबाई यांच्या साथीने स्वराज्य लढते ठेवणारे शांत स्वभावाचे दिलदार मनाचे राजकीय मुस्तद्दी, महापराक्रमी, शिवपुत्र दुसरे, हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांना जयंती निमित्त विनंम्र अभिवादन 🙏🚩 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏
आपल्या जेष्ठ बंधूचा पुत्र आपला पुतण्या हाच स्वराज्याचा खरा वारसदार आहे हे मानून राज्यकारभार चालवणारे, छत्रपती संभाजी महाराजांच्या कैदेनंतर मुघलांना हात न टेकता आपला वारसा पुढे जपत महाराणी ताराबाई यांच्या साथीने स्वराज्य लढते ठेवणारे शांत स्वभावाचे दिलदार मनाचे राजकीय मुस्तद्दी, महापराक्रमी, शिवपुत्र दुसरे, हिंदवी स्वराज्याचे तिसरे छत्रपती छत्रपती राजाराम महाराज यांना जयंती निमित्त विनंम्र अभिवादन 🙏🚩 #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏





