#💐रामानंद सागर यांचे पुत्र आनंद सागर यांचे निधन🙏 : रामानंद सागर यांचा मुलगा आनंद सागर यांचं निधन; वयाच्या 84व्या वर्षी घेतला जगाचा निरोप.................
- 'रामायण' या टीव्ही मालिकेचे निर्माते रामानंद सागर यांचा मुलगा आनंद रामानंद सागर चोप्रा यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झालं आहे. १३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पवन हंस स्मशानभूमीत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
त्यांच्या कुटुंबानं सोशल मीडियावर आनंद यांच्या निधनाची घोषणा केली. आनंद रामानंद सागर चोप्रा यांच्या निधनानं सागर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
आनंद सागर यांचं निधन