Nisha raut
ShareChat
click to see wallet page
@pranavrt
pranavrt
Nisha raut
@pranavrt
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#🎭Whatsapp status #🙌प्रेरणादायी व्हिडीओ #😍इमोशनल स्टेटस😊
🎭Whatsapp status - ShareChat
00:30
#🧔🏻‍♂️फादर्स डे स्टेटस🥰 #🎭Whatsapp status
🧔🏻‍♂️फादर्स डे स्टेटस🥰 - ShareChat
00:16
#🎭Whatsapp status #❤️I Love You
🎭Whatsapp status - ShareChat
00:20
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🌐 देश- विदेश अपडेट्स #🆕ताजे अपडेट्स
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - शुक्रवार , दिनांक १ ९ जून २०२६ epaper Q http://www.dainikekmat.com ● महत्त्वाचे माहिती अधिकार संरक्षण समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शेख देगलूर जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे , अन्याय , भ्रष्टाचार आणि प्रशासकीय दिरंगाईविरोधात निर्भीडपणे लढा देणारे ज्येष्ठ पत्रकार शब्बीर शेख यांची माहिती अधिकार संरक्षण समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . दि . १६ जून रोजी नांदेड येथील समितीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेख जाकेर शेख सगीर अर्धापूकर , प्रदेशाध्यक्ष प्रवीण कानघुले तथा प्रदेश कार्याध्यक्ष सुनील भाऊ कांबळे यांच्या हस्ते शब्बीर शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले . पत्रकारितेच्या माध्यमातून शब्बीर यांनी सामाजिक , शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकत सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे . त्यांच्या निर्भीड आणि जनहितवादी भूमिकेची दखल घेत समितीने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे . त्यांच्या नियुक्तीचे सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार व विविध संघटनांनी स्वागत केले असून आगामी काळात त्यांच्या माध्यमातून माहिती अधिकार चळवळीला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे . रुक्मिणीबाई शिंदे यांचे निधन नांदेड मनेगाव ता.दिड येथील रहिवासी , जेष्ठ नागरिक रुक्मिणीबाई नारायणराव पा . शिद यांचे दि .१८ जुन रोजी निधन झाले . निधन समयी त्याने वय ८५ वर्ष होते त्यांच्या पार्थिव देहावर दि . १ ९ जून रोजी सकाळी १० वाजता वसरणी नावघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत . त्याचा पश्चात १ मुलगा , ५ मुलीना नातवंडे असा परिवार असुन , सामाजिक कार्यकर्त बालाजी शिंदे यांची आई तर पत्रकार दिगंबर शिंदे यांच्या त्या काकु होत . नांदेड पुरोगामी विचाराचे एकमत महसूलच्या विरोधात राष्ट्रवादीचे अर्धनग्न आंदोलन हिमायतनगरः प्रतिनिधी तालुक्यातील विविध विकासकामे , महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हिमायतनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी आज दि . १८ जून रोज गुरुवारी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले . या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते वामनराव पाटील वडगावकर यांनी महसूल प्रशासनासह पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . तालुक्यातील नागरिकांच्या अनेक समस्या चारचार मांडूनही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला . विशेषतः ग्रामीण भागातील रस्ते , पांदण रस्ते , शासकीय योजनांची अंमलबजावणी , महसूल विभागातील प्रलंबित प्रस्ताव आणि नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी त्यांनी आज दि १८ जून रोजी तहसील कार्यालयाच्या पायरीवर बसून अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला . व अनेक वेळा निवेदने दिली . संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली , परंतु प्रश्न मार्गी लागत नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला , असे वडगावकर यांनी सांगितले . दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी पांदण रस्ता खुला करून त्याचे मजबुतीकरण करण्याचावत तहसील नरसीच्या जि . प . शाळेत प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे महसूल प्रशासनाकडून आश्वासन प्रशासनाला निवेदन दिले होते . संबंधित प्रकरणात आदेश काढण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला . तसेच शेतकरी , गजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना विविध बैलगाडीतून विद्यार्थ्यांची मिरवणूक नायगाव प्रतिनिधी शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असुन शाळेच्या दि . १५ जून रोजी पहील्याच दिवशी नरसी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्याथ्यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने प्रवेश पात्र विद्याथ्यांची गावातील मुख्य रस्त्यावरून आकर्षक सजवलेल्या बैलगाडीतून ढोल वादकांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते . गावातून मिरवणूक संपल्यावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पाऊलाचे उसे घेण्यात आले त्या नंतर शाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले . नवीन शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विद्याथ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून आला . शाळेचे मुख्याध्यापक कपील नरवलवार यांनी सुरेख असे नियोजन केले होते . नायगाव पंचायत समितीचे गटविकासधिकारी वानखेडे , गटशिक्षणाधिकारी दर्शनवाड यांनी पहील्याच दिवशी या शाळेला भेट देऊन शिक्षकांचे कौतुक केले ग्रामस्थ व पालकांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून मुख्याध्यापक व शिक्षकांचे अभिनंदन केले ... माहुर : स्वस्त धान्य दुकानदार अनुदानाच्या प्रतीक्षेत श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी आदिवासी बंजारा बहुल माहुर तालुक्यातील वाडी , तांडे आदिवासी पाड्यावरील गोरगरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या माध्यमातून वेळेत धान्यपुरवठा करण्यात येतो . परंतु मागील सहा महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानदारांचे कमिशन थकले असुन तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार कमिशनच्या प्रतिक्षेत आहेच . कमिशन थकल्याने चा कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे . स्वस्त धान्य दुकानदारांच्या थकीत कमिशन ची देयके तात्काळ अदा करण्यात यावे अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने तहसीलदार अभिजित जगताप यांच्यामार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी नदिड यांचेकडे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . मानधनाची रक्कम विनाविलंब अदा न केल्यास दिनांक १ जुलै पासुन काम बंद आंदोलनाचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे . कोरोणा महामारी सारख्या नैसर्गिक संकटकाळात जिवाची पर्वा न करता शासनाच्या सुचनांचे पालन करत तालुक्यातील आदिवासी व डोंगराळ भागातील गोरगरीब जनतेला प्रामाणीकपणे शिधापत्रिकाधारकांना वेळेत अन्न धान्य पुरवठा करणाऱ्या दुकानदारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा याची चिंता भेडसावत आहे . विशेष बाब अशी की लॉकडाउन सारख्या संकटकाळात अनेक अडचणींचा सामना करत तालुक्यातील अन्नधान्य पुरवठा सुरज्येत ठेवण्यात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे मोठे योगदान आहे . परंतु प्रामाणिक पणे काम करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर शासनाचा आडमुठ्या धोरणामुळे तोकड्या कमिशन अभावी कुटुंबावर उपासमारीची दुदैवी वेळ आली आहे . स्वस्त धान्य दुकान हे तालुक्यातील दुकानदारांच्या उत्पन्नाचे साधन असून शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमिशन मधुनच कुटुंबाचा उदरनियांह चालविला जातो . परंतु जानेवारी महीन्या पासुन कमिशनची रक्कम पदरात पडली नसल्याने कुटुंबाचा दैनंदिन खर्च , मुलांचे शिक्षण , विजयोल इत्यादीसह आवश्यक गरजा भागविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे . बंदावरुन राजाच्या अवकृपेमुळे शेतीला लागणाना विषाणे खतांच्या किमतीत बाद झाली तसेच महागाईच्या वणव्यात कौटुंबिक जवाबदाऱ्या मुळे दुकानदारांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे . स्वस्त धान्य दुकानदारांनी आपली कामगिरी चोखपणे पार पाडली आहे . शासनाकडे पाठपुरावा करुनही त्यांना त्यांच्या हक्काचे कमिशनची देयके मिळाली नसल्याने स्वस्त धान्य दुकानदाराकडुन संताप व्यक्त केला जात आहे . शासनाने यकीत कमीशन ची देवके विनाविलंब अदा करावी अशी मागणी माहूर धान्य दुकानदार संघटनेकडून करण्यात आली आहे . अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे , अशी मागणी त्यांनी केली या आंदोलनाची माहिती मिळताच महसूल विभागातील नायब तहसीलदार पंगे व मंडळ अधिकारी चव्हाण व काही ६ अधिकारी आणि कर्मचान्यांनी घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली . या आंदोलनाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून नागरिकांनीही प्रशासनाने प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवावेत , अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . जर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी दिला आहे . त्यामुळे आता महसूल प्रशासन आणि पंचायत समिती या मागण्यांवर कोणती भूमिका घेणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे . महिना लोटला तरी बिजलवाडी ग्रा . पं . कामाची चौकशी होईना देगलूर प्रतिनिधी तालुक्यातील बिजलवाडी ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांच्या विकास निधीच्या गैरव्यवहाराची तक्रार दाखल होऊन सव्वा महिना उलटला , तरी चौकशीचा मागमूसही नसल्याने पंचायत समिती प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . शासनाचा निधी कागदोपत्री कामे दाखवून लाटला गेला असी चर्चा होत आहे . दोषींना वाचवण्यासाठी बीडीओकडून चौकशी दाबली जात आहे का असेही बोलल्या जात आहे . बिजलवाडी ग्रामपंचायतीत सन २०२३ २४ ते २०२५ २६ या कालावधीत विविध विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचे दाखवण्यात आले . मात्र प्रत्यक्षात अनेक कामे अस्तित्वात नसल्याचा एका सामाजिक कार्यकत्याने दि . ६ मे रोजी पंचायत समिती देगलूर येथे सविस्तर तक्रार दाखल केली होती . तक्रारीला सव्वा महिना उलटूनही भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष कौडगे आज बिलोली दौऱ्यावर बिलोली प्रतिनिधी भारतीय जनता पाटीची संघटनात्मक बैठकीसाठी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे यांचा बिलोली दौरा आयोजित करण्यात आलेला आहे , या दौऱ्यात ते बिलोली तालुक्यातील कासराळी येथील अमृतधाम गोशाळा व बिजूर येथे १ ९ जून रोजी आढावा बैठक घेण्यात येणार आहे . या बैठकीसाठी जिल्हा पदाधिकारी , मंडळ पदाधिकारी , शक्ती १.२ . या उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करबाड तालुका सरचिटणीस भगवानराव पाटील कानोले यांनी केले आहे . केंद्रप्रमुख , बिएलए पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे बिएलए व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा सूक्ष्म संघटनात्मक भूमिका बजावणारे म्हणून परिचित असलेले संजय कौडगे यांचा बिलोली तालुक्यातील कासराळी येथील अमृतधाम गो शाळेत सकाळी दहा वाजता बिलोली शहर बिलोली पश्चिम व कुंडलवाडी शहरासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली वर सायंकाळी पाच वाजता बिलोली पूर्व मंडळाची बैठक बिजूर येथे आयोजित केलेली आहे . या बैठकीसाठी महत्वाचे जिल्हा पदाधिकारी , तालुका पदाधिकारी यांचे उपस्थिती राहणार आहे तरी वेळेवर सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी केले आहे . चौकशी पुढे सरकत नसल्याने प्रशासनाची संशयास्पद शांतता चचेर्चा विषय बनली आहे . तक्रारीत घनकचरा व्यवस्थापन , पाणीपुरवठा , सीसी नाली , अंगणवाडी दुरुस्ती , सार्वजनिक शौचालय , मोटार दुरुस्ती , लाईट खरेदी , सभामंडप दुरुस्ती , शाळा दुरुस्ती , नाली सफाई व सांडपाणी व्यवस्थापन आदी कामांबर लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आल्याचा उल्लेख आहे . मात्र प्रत्यक्ष पाहणीत अनेक कामे , साहित्य व सुविधा आढळून येत नसल्याचा दावा करण्यात आला आहे . वाहून गंभीर बाब म्हणजे शासन नियमानुसार विकासकामांवर लावावयाचे सूचनाफलक अनेक ठिकाणी नसल्याचा आरोप आहे . ग्रामसभेची मान्यता , खचार्ची कागदपत्रे , निधी स्वीकारणान्या व्यक्तींची पात्रता आणि बिलांच्या सत्यतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत . या प्रकरणात ज्या कालावधीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे , त्याच काळातील ग्रामसेवक बालाजी उमाटे सव्या विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असल्याने चौकशीच्या निष्पक्षतेवर ग्रामस्थांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत . त्यामुळे चौकशीला होत असलेला विलंब संशय अधिक गडद करत असल्याचे बोलले जात आहे . विशेष म्हणजे तक्रार दाखल झाल्यानंतर ना स्थळपाहणी , ना चौकशी अहवाल , ना तक्रारदाराला माहिती . परिणामी गटविकास अधिकारी श्रीकांत वळवे यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत . चौकशीला विलंब का ? दोर्पाना अभय देण्याचा प्रयत्न तर नाही ना ? प्रशासनातील कोणाचे हितसंबंध जपले जात आहेत का ? असे सवाल ग्रामस्थ उघडपणे विचारत आहेत . सामाजिक कार्यकत्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे . कागदोपत्री कामे लाखो रुपयांची रक्कम हडप झाली असल्याचे समजते . उबाठा सेनेने जाळला खा . आष्टीकर यांचा पुतळा नांदेड : प्रतिनिधी हिंगोलीचे बाळाचे खासदार नागेश पाटील आकर हे शिवसेना शिद गटाव जाणार असल्याचे सांगण्यात येथे . त्यामुळे नदिडमध्ये देखील उपाठा गटाकडून त्यांच्या निषेधार्थं दहन करण्यात आले .. आंदोलन करण्यात आले आष्टीकर यांच्या प्रतिमेवर शहरातील छत्रपती गद्दार लिहून जोड़े मारण्यात शिवाजी महाराज पुतळा आले आष्टीकर यांच्या परिसरात उबाठा कडून विरोधात यावेळी जोरदार खासदार नागेश पाटील घोषणाबाजी देखील आष्टीकर त्यांच्या पुतळ्याचे करण्यात आली . अनैतिक संबंधातून खून प्रकरणाचा २ महिन्यांनी उलगडा एफडीएच्या वस्तीने खुले वखवखलेल मरखेल पोलिसांनी मयताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराला केले अटक देगलूरः श . प्रतिनिधी दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीच्या अंप खुनाचा उलगडा करण्यात गरखेल पोलिसांना यश आले असून , या प्रकरणात मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे . कि तपास स्थानिक गुप्त माहिती , साक्षीपुरावे आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आहे . रामकिशन गंगाधर गोलेवार ( रा . आमदापूर , शा . देगलूर ) हे २५ एप्रिल २०२६ पासून बेपत्ता होते .. त्यांच्या पती देशाला रामकिशन गोलेवार यांनी १० मे रोजी मरखेल पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची माहिती दिली होती . त्यानुसार मिसिंग क्रमांक ०६ , २०२६ चखल करण्यात आला . मात्र मिसिंगची माहिती तव्य २५ दिवस उशिराने देण्यात आल्याने तसेच पतीच्या शोधासाठी अपेक्षित प्रयत्न करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांना संशय आला . तपासादरम्यान देशाला गोलेवार हिचे गावातील सुभाष व्यंकन्ना तरवाड याच्याशी अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली . या संबंधांवरून रामकिशन गोलेवार व त्यांच्या पत्नीमध्ये वाद होत असल्याचेही उघड झाले . मरखेल पोलिसांनी दोन्ही संशयितांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड ( सीडीआर ) तपासले असता त्यांच्यात नियमित संपर्क असल्याचे दिसून आले . मात्र मिसिंग प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांचा संपर्क अचानक बंद झाल्याचे निष्पन्न झाले . तसेच सुभाष बतरवाड हा देवशालाच्या मुलाशी संपर्क साधत असल्याचेही तपासात समोर आले . याशिवाय रामकिशन गोलेवार यांनी एप्रिल महिन्यापासून त्यांची पेन्शनची रकम प्राथमिक ओळख पटविली असून डीएनए नमुनेही जपा काली करण्यात आले आहेत . नसल्यान आढळून आले . या सर्व बाबींची सांगड घालत पोलिसांनी तपासाची दिशा बदलली . सारा चौकशी आणि उपलब्ध तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे समोर ठेवल्यानंतर देवशाला गोलेवार हिने अखेर पतीचा दगडाने ठेवून खून केल्याची कबुली दिली . तसेच मृतदेह शेतात पुरल्याचेही सांगितले . तिच्या कबुलीनंतर कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी उत्खनन करण्यात आले असता मानवी सांगाडा व अन्य अवशेष हस्तगत करण्यात आले . घटनास्थळी मिळालेल्या कपड्यांवरून नातेवाईकांनी मृताची या प्रकरणी हणमंत गंगाधर गोलेवार यांच्या फियादीवरून मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १००/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय सहिता कलम १०२ , २३८ व २ ( ५ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपी देवाला गोलेबार हिला आमदापूर येथून ताब्यात घेण्यात आले असून , दुसरा आरोपी सुभाष व्यंकना यत्तरवाड वाला तांत्रिक माहितीच्या आधारे मुंबईतील भायंदरपाडा- नागलाबंदर परिसरातून अटक करण्यात आली आहे . पोलीस अधीक्षक अविनाश कुमार , अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील , सुरज गुरव तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रवी हुंडेकर , पोलीस उपनिरीक्षक विलास पवार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली . कोणताही मृतदेह उपलब्ध नसताना केवळ संशयास्पद परिस्थिती , तांत्रिक विश्लेषण , मानवी गुप्त माहिती आणि सखोल तपासाच्या आधारे अंध खुनाचा उलगडा करण्यात यश आल्याने गरखेल पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे . किराणा दुकानातून गायब मांडवी : प्रतिनिधी अन्नव विभागाकड जिल्ह्यात अन्नपदार्थात भेसळ रोखण्यासाठी मोहीम राबविले जात असून गुटखा भेसळखोरा विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असल्याने मांडवी परिसरातील किराणा दुकानातून मिळणारा खुला खायते गायब झाल्याची चर्चा असून गुटखा तस्कर भूमिगत झल्याचे चित्र दिसून आहे . राज्याचे अन व औषध प्रशासन ( एफडीए ) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सुरू केलेल्या धडाकेबाज कारवायांचे पडसाद आता मांडवी सारख्या ग्रामीण भागातही उमटू लागले आहेत हॉटेल व्यावसायिक दुधजन्य पदार्थ विक्रेते , गुटखा- पानमसाला विक्रेते तसेच फास्टफूड व्यावसायिकांमध्ये एफडीएच्या पाडसत्रामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे किराणा दुकानातून मिळणारा खुल्या सोयाबीन खाद्य तेलात सरकी , पाम तेल भेसळ करून खुलेआम विक्री केली जात होते . अशी चर्चा आहे मांडवी गाव तेलंगणा सीमेजवळ असल्याने गुटख्याची खुलेआम तस्करी केली जात होती गावातील प्रत्येक टपरीवर सहज गुटखा मिळत होते एफ डी ए कडून जिल्हाभरात भेसळखोर व गुटखा तस्कराविरुद्ध कारवाई केली जात असल्याने गुटखा तस्करांवर मोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याने व भेसळखोरा विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असल्याच्या धास्तीने किराणा दुकानातून मिळणारे खुला खाद्यतेल गायब झाली असून गुटखा तस्कर भूमिगत झाल्याचे चित्र दिसून येत आहे गुटखा विक्री करणारे पान टपरीचे शटर बंद केले आहे - ShareChat
#🆕ताजे अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
🆕ताजे अपडेट्स - ShareChat
#🌐 देश- विदेश अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स
🌐 देश- विदेश अपडेट्स - ShareChat
#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🆕ताजे अपडेट्स #🌐 देश- विदेश अपडेट्स
🔴आजचे ताजे अपडेट्स📰 - ShareChat