Rajesh pachpille
ShareChat
click to see wallet page
@rajeshpachpille
rajeshpachpille
Rajesh pachpille
@rajeshpachpille
मुझे ShareChat पर फॉलो करें!
#मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मातृदिनाच्या  हार्दिक शुभेच्छा - ShareChat
00:22
#😈Attitude Status #😎आपला स्टेट्स
😈Attitude Status - ShareChat
00:59
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - शुभ सकाळ...! यशाच्या या धावपळीत आपण एक मोठी चूक करतो , जे मिळालं नाही त्याचीच सतत गणितं मांडत  आणि जे आधीच राहतो मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायचं विसरतो , मन नेहमी धाव घेत राहतं आणि अपूर्णतेकडे समाधान मागे पडतं. सुखाला एक मर्यादा असणं तितकंच गरजेचं आहे, कारण मर्यादा नसलेली इच्छा कधीच पूर्ण होत नाही॰ म्हणून प्रयत्न करत राहणं आणि त्याचवेळी जे आहे त्यात आनंद शोधणं हा समतोल साधणं महत्त्वाचं आहे, कारण शेवटी यश फक्त मिळवण्यात नसतं तर मिळालेल्या गोष्टींचा मनापासून आनंद घेण्यात असतं. o राम कृष्ण हरी माऊली क्रिएशन शुभ सकाळ...! यशाच्या या धावपळीत आपण एक मोठी चूक करतो , जे मिळालं नाही त्याचीच सतत गणितं मांडत  आणि जे आधीच राहतो मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायचं विसरतो , मन नेहमी धाव घेत राहतं आणि अपूर्णतेकडे समाधान मागे पडतं. सुखाला एक मर्यादा असणं तितकंच गरजेचं आहे, कारण मर्यादा नसलेली इच्छा कधीच पूर्ण होत नाही॰ म्हणून प्रयत्न करत राहणं आणि त्याचवेळी जे आहे त्यात आनंद शोधणं हा समतोल साधणं महत्त्वाचं आहे, कारण शेवटी यश फक्त मिळवण्यात नसतं तर मिळालेल्या गोष्टींचा मनापासून आनंद घेण्यात असतं. o राम कृष्ण हरी माऊली क्रिएशन - ShareChat
#☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - शुभ सकाळ...! মাজ্তলী ক্লিথােন  नियती कुणालाच सोडत नाही हे जितकं ऐकायला कठोर आहे तितकंच खरं आहे॰ থী ঠাঠাননাম নস: आयुष्याचा हिशोब लगेच होत नाही कारण  तो वेळ घेतो॰ वेळच खरी न्यायाधीश असते आणि ती कधीही चुकत नाही॰माणूस ज्या वर्तनाने जगतो त्याच वर्तनाची सावली त्याच्या मागे असते॰ दुखावून पुढे कुणाचं  मन गेलेला माणूस आतून कधीच शांत नसतो॰ विश्वासघाताचं यश उधार असतं आणि त्याची परतफेड व्याजासकट होते॰ आज नाही तर उद्या नियती दरवाजा ठोठावतेच. तेव्हा कारणं चालत नाहीत फक्त कर्म आठवतात. म्हणून माणूस म्हणून जगणं शिका कारण शेवटी हिशोब अटळच असतो॰ शुभ सकाळ...! মাজ্তলী ক্লিথােন  नियती कुणालाच सोडत नाही हे जितकं ऐकायला कठोर आहे तितकंच खरं आहे॰ থী ঠাঠাননাম নস: आयुष्याचा हिशोब लगेच होत नाही कारण  तो वेळ घेतो॰ वेळच खरी न्यायाधीश असते आणि ती कधीही चुकत नाही॰माणूस ज्या वर्तनाने जगतो त्याच वर्तनाची सावली त्याच्या मागे असते॰ दुखावून पुढे कुणाचं  मन गेलेला माणूस आतून कधीच शांत नसतो॰ विश्वासघाताचं यश उधार असतं आणि त्याची परतफेड व्याजासकट होते॰ आज नाही तर उद्या नियती दरवाजा ठोठावतेच. तेव्हा कारणं चालत नाहीत फक्त कर्म आठवतात. म्हणून माणूस म्हणून जगणं शिका कारण शेवटी हिशोब अटळच असतो॰ - ShareChat