D.k.
ShareChat
click to see wallet page
@rgadas
rgadas
D.k.
@rgadas
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - 100 समजायला उशीर झाला पण मोठा अनुभव मिळाला, आपलं कोणी नसतं हे आपल्यांनीच शिकवलं...!! 100 समजायला उशीर झाला पण मोठा अनुभव मिळाला, आपलं कोणी नसतं हे आपल्यांनीच शिकवलं...!! - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - हसतच ऐकत राहिलो सगळ्यांचे निर्णय, HISI 9 मनाला कधीच शब्द मिळाले नाहीत, हक्क होते कदाचित काहीसे माझेही , पण शांत राहण्याशिवाय पर्याय उरले नाहीत ! @सागर एक अथांग मन ig : sagar_ek_athang_mann हसतच ऐकत राहिलो सगळ्यांचे निर्णय, HISI 9 मनाला कधीच शब्द मिळाले नाहीत, हक्क होते कदाचित काहीसे माझेही , पण शांत राहण्याशिवाय पर्याय उरले नाहीत ! @सागर एक अथांग मन ig : sagar_ek_athang_mann - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - Tension घेऊ नका 66 अजून काही दिवस सहन करा फक्त हार मानू नका, वेळ वाईट आहे रे फक्त थोडे problems येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे कारण हेच तर आयुष्य आहे ना, जे होईल ते होईल, आणि tension घेऊन तरी काय होणार आहे, आपण आज आहे तर उद्या नाही , मस्त आहे ते आयुष्य enjoy करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरं जा 99 Tension घेऊ नका 66 अजून काही दिवस सहन करा फक्त हार मानू नका, वेळ वाईट आहे रे फक्त थोडे problems येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत आहे कारण हेच तर आयुष्य आहे ना, जे होईल ते होईल, आणि tension घेऊन तरी काय होणार आहे, आपण आज आहे तर उद्या नाही , मस्त आहे ते आयुष्य enjoy करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरं जा 99 - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - इतका गर्व कशासाठी. संपत्ती येताना घेऊन आलो नाही कुठलीच आपण आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाही हे सत्य ঐমা, माहीत असूनही माणूस गर्व करतो. पद, प्रतिष्ठा गोष्टी तात्पुरत्या आहेत पण त्याचा अहंकार या सगळ्या मात्र कायमचा घाव देतो. द्वेषभावना मनात इतकी  साठवून माणूस स्वतःचं आयुष्य जड करून घेतो. मीपणा वाढला की नातं कमी होतं आणि माणूस एकटा पडतो. आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं की जळणं आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानण ही मानसिक गरीबी आहे. आयुष्य थोडकंच आहे पण आपण ते द्वेषात घालवतो. ज्याने नम्रता ठेवली त्याचं आयुष्य हलकं राहतं. गर्व माणसाला वर नेतो असं वाटतं पण तो आतून पोकळ करतो. आपले काहीच आश्चत नाही समजल की वागणं आपोआप बदलतं. माणूस म्हणून ओळख ठेवली तस्थ आठवण राहते नाहीतर नावही विसरलं जातं. शेवटी उरतात ती कर्म आणि दिलेली वागणूक. म्हणून इतका मीपणा नको थोडं माणूसपण ठेवा तेच खरं श्रीमंतपण आहे. Follow करा इतका गर्व कशासाठी. संपत्ती येताना घेऊन आलो नाही कुठलीच आपण आणि जातानाही काहीच घेऊन जाणार नाही हे सत्य ঐমা, माहीत असूनही माणूस गर्व करतो. पद, प्रतिष्ठा गोष्टी तात्पुरत्या आहेत पण त्याचा अहंकार या सगळ्या मात्र कायमचा घाव देतो. द्वेषभावना मनात इतकी  साठवून माणूस स्वतःचं आयुष्य जड करून घेतो. मीपणा वाढला की नातं कमी होतं आणि माणूस एकटा पडतो. आपल्यापेक्षा कोणी मोठं झालं की जळणं आणि कोणी पडताना दिसलं की आनंद मानण ही मानसिक गरीबी आहे. आयुष्य थोडकंच आहे पण आपण ते द्वेषात घालवतो. ज्याने नम्रता ठेवली त्याचं आयुष्य हलकं राहतं. गर्व माणसाला वर नेतो असं वाटतं पण तो आतून पोकळ करतो. आपले काहीच आश्चत नाही समजल की वागणं आपोआप बदलतं. माणूस म्हणून ओळख ठेवली तस्थ आठवण राहते नाहीतर नावही विसरलं जातं. शेवटी उरतात ती कर्म आणि दिलेली वागणूक. म्हणून इतका मीपणा नको थोडं माणूसपण ठेवा तेच खरं श्रीमंतपण आहे. Follow करा - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - चूक कोणाची हे शोद्यण्यापेक्षा परिस्थिती   काय आहे हे समजून घेणं कघीही चांगलं कारव वाद धातल्याने अंतर वाढतं, घेतल्याने नातं   अधिम खुलतं आण   समजून चूक कोणाची हे शोद्यण्यापेक्षा परिस्थिती   काय आहे हे समजून घेणं कघीही चांगलं कारव वाद धातल्याने अंतर वाढतं, घेतल्याने नातं   अधिम खुलतं आण   समजून - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - जीवन पु. ल. देशपांडे म्हणतात, "जगणे ही एक कल्ा आहे आणि ती ज्याला जमली त्याचेच जीवन 48 सार्थक झाले. "जीवन म्हणजे केवळ दिवसांमागून दिवस ढकलणे नव्हे, तर प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे होय. दुःखाच्या सावलीतही इतरांच्या चेहऱ्यावर शोधून, सुखाचा कवडसा हास्य उमलवण्यातच जगण्याचे खरे सौंदर्य 1|8 दडलेले असते. जीवन पु. ल. देशपांडे म्हणतात, "जगणे ही एक कल्ा आहे आणि ती ज्याला जमली त्याचेच जीवन 48 सार्थक झाले. "जीवन म्हणजे केवळ दिवसांमागून दिवस ढकलणे नव्हे, तर प्रत्येक क्षणाचा उत्सव करणे होय. दुःखाच्या सावलीतही इतरांच्या चेहऱ्यावर शोधून, सुखाचा कवडसा हास्य उमलवण्यातच जगण्याचे खरे सौंदर्य 1|8 दडलेले असते. - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - एका उंदराने हिरा गिळला , तेव्हा हिऱ्याच्या मालकाने त्या उंदराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला बोलावले. जेव्हा शिकारी उंदराला मारण्यासाठी पोहोचला , तेव्हा तिथे हजारो उंदीर एकमेकांवर चढून घोळका करून बसले होते , पण एक उंदीर त्या सर्वांपासून लांब वेगळा बसला होता. शिकाऱ्याने थेट त्याच उंदराला पकडले ज्याने डायमंड (हिरा) गिळला होता. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या हिऱ्याच्या मालकाने शिकाऱ्याला विचारले , "हजारो उंदरांच्या गर्दीत याच उंदराने हिरा गिळला आहे, हे तुला कसे সমতল?" शिकाऱ्याने उत्तर दिलेः "हे खूप सोपे होते , जेव्हा एखादा मूर्ख माणूस मिळून धनवान होतो , तेव्हा तो आपल्या लोकांशी मिसळून राहणे सोडून देतो. " संपत्ती आल्यावर माणसाने गर्व करू नये आणि आपल्या जवळच्या माणसांना विसरू नये. अहंकार माणसाला एकाकी पाडतो . एका उंदराने हिरा गिळला , तेव्हा हिऱ्याच्या मालकाने त्या उंदराला मारण्यासाठी एका शिकाऱ्याला बोलावले. जेव्हा शिकारी उंदराला मारण्यासाठी पोहोचला , तेव्हा तिथे हजारो उंदीर एकमेकांवर चढून घोळका करून बसले होते , पण एक उंदीर त्या सर्वांपासून लांब वेगळा बसला होता. शिकाऱ्याने थेट त्याच उंदराला पकडले ज्याने डायमंड (हिरा) गिळला होता. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या हिऱ्याच्या मालकाने शिकाऱ्याला विचारले , "हजारो उंदरांच्या गर्दीत याच उंदराने हिरा गिळला आहे, हे तुला कसे সমতল?" शिकाऱ्याने उत्तर दिलेः "हे खूप सोपे होते , जेव्हा एखादा मूर्ख माणूस मिळून धनवान होतो , तेव्हा तो आपल्या लोकांशी मिसळून राहणे सोडून देतो. " संपत्ती आल्यावर माणसाने गर्व करू नये आणि आपल्या जवळच्या माणसांना विसरू नये. अहंकार माणसाला एकाकी पाडतो . - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - ঐনান মাতামালা 3মং কা নাম্ী নননল? 000 माणूस शेवटी मरतोच का? जगात जन्माला आलेला एकही माणूस कायमचा जिवंत राहिलेला नाही. राजा असो , गरीब असो, मोठा अधिकारी असो किंवा गावातला साधा शेतकरी असो... शेवटी सगळ्यांना मातीमध्येच जायचं असतं. पण प्रश्न असा पडतो... देवाने माणसाला कायम जिवंत का नाही ठेवला? बघा आपलं शरीर म्हणजे शेतातील जमीन समजा. सुरुवातीला जमीन एकदम असते , भरघोस पीक येतं. पण सुपीक वर्षानुवर्ष पीक घेत राहिलं की जमीन थकते , तिची ताकद कमी होते. माणसाच्या शरीराचं तसंच असतं. लहानपणी शरीर एकदम ताजं असतं, तरुणपणी ताकद भरपूर असते... पण हळूहळू शरीरातील पेशी (cells) जुन्या होत जातात. हृदय थकतं... मेंदूची गती कमी होते... कमकुवत होतात... हाडं म्हणजे काय... निसर्गाचा नियम असा आहे की जे जन्माला येतं ते एक दिवस संपतंच. पण यात एक मोठं गुपित आहे...जर माणूस कधीच मेला नसता,  पृथ्वीवर एवढी झाडी झाली असती की सूर्यच दिसला तर आज मिळाला नसता! नवे लोक जन्मालाच आले नसते. नवीन विचार आले नसते... म्हणूनच निसर्गाने जन्म आणि मृत्यूचा खेळ ठेवला आहे. पण खरी माहितीये? माणूस शरीराने मरतो... पण आठवणींनी कधी गोष्ट काय मरतो नाही... आणि लक्षात ठेवा.. अंतिम सत्य आहे.. मृत्यू हेच ঐনান মাতামালা 3মং কা নাম্ী নননল? 000 माणूस शेवटी मरतोच का? जगात जन्माला आलेला एकही माणूस कायमचा जिवंत राहिलेला नाही. राजा असो , गरीब असो, मोठा अधिकारी असो किंवा गावातला साधा शेतकरी असो... शेवटी सगळ्यांना मातीमध्येच जायचं असतं. पण प्रश्न असा पडतो... देवाने माणसाला कायम जिवंत का नाही ठेवला? बघा आपलं शरीर म्हणजे शेतातील जमीन समजा. सुरुवातीला जमीन एकदम असते , भरघोस पीक येतं. पण सुपीक वर्षानुवर्ष पीक घेत राहिलं की जमीन थकते , तिची ताकद कमी होते. माणसाच्या शरीराचं तसंच असतं. लहानपणी शरीर एकदम ताजं असतं, तरुणपणी ताकद भरपूर असते... पण हळूहळू शरीरातील पेशी (cells) जुन्या होत जातात. हृदय थकतं... मेंदूची गती कमी होते... कमकुवत होतात... हाडं म्हणजे काय... निसर्गाचा नियम असा आहे की जे जन्माला येतं ते एक दिवस संपतंच. पण यात एक मोठं गुपित आहे...जर माणूस कधीच मेला नसता,  पृथ्वीवर एवढी झाडी झाली असती की सूर्यच दिसला तर आज मिळाला नसता! नवे लोक जन्मालाच आले नसते. नवीन विचार आले नसते... म्हणूनच निसर्गाने जन्म आणि मृत्यूचा खेळ ठेवला आहे. पण खरी माहितीये? माणूस शरीराने मरतो... पण आठवणींनी कधी गोष्ट काय मरतो नाही... आणि लक्षात ठेवा.. अंतिम सत्य आहे.. मृत्यू हेच - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - 14T 3{0 जtाती है  कश्तिया ಹ70 ! &39 पहलाती नौत रास नही সিব্যী feak | UI( এল্র ময बनाने झे पहले. हळीळ त @ాTTTTE मे सम्भल 3ন 811 पहले ভিল 14T 3{0 जtाती है  कश्तिया ಹ70 ! &39 पहलाती नौत रास नही সিব্যী feak | UI( এল্র ময बनाने झे पहले. हळीळ त @ాTTTTE मे सम्भल 3ন 811 पहले ভিল - ShareChat
#💐दिल का रिश्ता 💐
💐दिल का रिश्ता 💐 - मृत्यू आता म्हातारपणातच येईल असे राहिलेले नाही मृत्यू आता कोणत्या पण वयात येतो त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदाने जगा मृत्यू आता म्हातारपणातच येईल असे राहिलेले नाही मृत्यू आता कोणत्या पण वयात येतो त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदाने जगा - ShareChat