एक काळ होता... भारतीय क्रिकेट तथाकथित उच्चवर्णीयांचे 'राखीव' कुरण बनले होते. तुम्ही परफॉर्मन्स दाखवा अथवा न दाखवा ; संघातील स्थान अढळ असे. सुनिल गावसकरपासून सुरू झालेल्या या परंपरेत अनेक 'कर' जोडले गेले.
त्यांना नियमित ग्लोरिफाय करणारी यंत्रणा होतीच... क्रीडा पत्रकारही होते. खेळाडूला "देव" करण्यापर्यंत मजल गेली त्यांची !
पण भारतीय क्रिकेट आता कूस बदलत आहे; नव्हे बहुजन समाजातील प्रचंड टॅलेंट कूस बदलण्यास भाग पाडत आहे !!
"वंचित घटकातील खेळाडूंनी उंचावला देशाचा झेंडा...!"
आदरणीय एड बाळासाहेब आंबेडकर यांची ही रोखठोक आणि इतराधिक वेगळी प्रतिक्रिया पुरेशी बोलकी असून भल्याभल्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी होय.
विषय फक्त क्रिकेटचा नसून एकूणच समाजव्यवस्थेचा आहे.
बहुजनांना संधी द्या. संधीचं सोनंच करतील ते !!
चक दे INDIA !!!
@ भीमप्रकाश गायकवाड,
'मूकनायक',
#🙏महामानव डॉ. आंबेडकर #🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर #🏛️राजकारण #🙏 प्रेरणादायक बॅनर