Saguna kadam
ShareChat
click to see wallet page
@sagunak101195
sagunak101195
Saguna kadam
@sagunak101195
मैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌
#shree swami samrtha #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🎭Whatsapp status #श्री स्वामी समर्थ #🙏भक्तीमय सकाळ🎬
shree swami samrtha - गरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत? ' गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून  दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहेः या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे॰ काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ' ज्ञानकांड , कर्मकांड' आणि ' भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या  प्रेरणेनेच ' गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे॰ या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःख मुक्त होतो. गरुचरित्र वाचण्याचे काय फायदे आहेत? ' गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून  दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहेः या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे॰ काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ' ज्ञानकांड , कर्मकांड' आणि ' भक्तिकांड अशी केली आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या  प्रेरणेनेच ' गुरुचरित्र लिहिले गेले. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे॰ या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते. याने मनुष्य दुःख मुक्त होतो. - ShareChat
#🙏भक्तीमय सकाळ🎬 #🎭Whatsapp status #🙏श्री स्वामी समर्थ📿 #श्री स्वामी समर्थ #shree swami samrtha
🙏भक्तीमय सकाळ🎬 - ShareChat
#🙏श्री स्वामी समर्थ📿 #🎭Whatsapp status #श्री स्वामी समर्थ #🙏भक्तीमय सकाळ🎬 #shree swami samrtha
🙏श्री स्वामी समर्थ📿 - সাজলী r5 बाट चालतो चालतो, चालतो एकटाची इये नसे मज कोणी सोबती स्वामी बिना। ।१। | आप्तेष्ट सारे ' सोबती सुखाचे  दुःखात माझा सागाती स्वामी असे।।२। | अंधारात मज वाटे वाट हरवण्याची भीती घरोणीया कर स्वामी वट दाखवती | ।३। | चालताना मजला लागता टोकर सावरण्यासाठी मजला स्वामी धाऊन येत असे।।४। | दया घन भक्त वत्सल गुरू गाऊली माझी Turi ೯r 3TTIIkIl ऊनचारा पावसात चालताना वाळवटी लागता मज चटके मज कडे वरी उचलून स्वामी चालत असे।।६। | तव उपकारांची गी काय वर्णू' পমনী झालो।।७। | तवाचरणावर ठेऊनिया माथा थन्या সাজলী r5 बाट चालतो चालतो, चालतो एकटाची इये नसे मज कोणी सोबती स्वामी बिना। ।१। | आप्तेष्ट सारे ' सोबती सुखाचे  दुःखात माझा सागाती स्वामी असे।।२। | अंधारात मज वाटे वाट हरवण्याची भीती घरोणीया कर स्वामी वट दाखवती | ।३। | चालताना मजला लागता टोकर सावरण्यासाठी मजला स्वामी धाऊन येत असे।।४। | दया घन भक्त वत्सल गुरू गाऊली माझी Turi ೯r 3TTIIkIl ऊनचारा पावसात चालताना वाळवटी लागता मज चटके मज कडे वरी उचलून स्वामी चालत असे।।६। | तव उपकारांची गी काय वर्णू' পমনী झालो।।७। | तवाचरणावर ठेऊनिया माथा थन्या - ShareChat
#shree swami samrtha #श्री स्वामी समर्थ #🎭Whatsapp status #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री स्वामी समर्थ📿
shree swami samrtha - cmpaqi मनुष्य जन्म मिळणे हेच परम भाग्य आहेच पण हा देह म्हणजे आत्मोन्नतीसाठी दिलेली अमूल्य संधी. पण या जन्माचे खरे सौंदर्य तेव्हाच खुलते , जेव्हा या देहाला योग्य दिशा देणारा , अंतःकरणाला जागवणारा सद्गुरू लाभतो. त्याच जन्मी श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराजांची भक्ती लाभणे हे केवळ भाग्य नसून परम सौभाग्य आहे. cmpaqi मनुष्य जन्म मिळणे हेच परम भाग्य आहेच पण हा देह म्हणजे आत्मोन्नतीसाठी दिलेली अमूल्य संधी. पण या जन्माचे खरे सौंदर्य तेव्हाच खुलते , जेव्हा या देहाला योग्य दिशा देणारा , अंतःकरणाला जागवणारा सद्गुरू लाभतो. त्याच जन्मी श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराजांची भक्ती लाभणे हे केवळ भाग्य नसून परम सौभाग्य आहे. - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏भक्तीमय सकाळ🎬 #श्री स्वामी समर्थ #🙏श्री स्वामी समर्थ📿 #shree swami samrtha
🎭Whatsapp status - !! श्री समर्थ !! देवाघरी जातानाही हात रिकामा नको. आयुष्याचा शेवटचा मुक्काम पाहिलेला नाही पण असं कुणीही म्हणतात की, हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो. कधीही पाहिलेलं नाही पण त्याच्यावर ज्याला आपण श्रद्धा मात्र असतेच. पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही मग, ज्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हातांनी कसे जाणार ? म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केलं पाहिजे म्हणजे देवाच्या घरी जाताना, त्याच सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल ना !! அe&gg~!! !! श्री समर्थ !! देवाघरी जातानाही हात रिकामा नको. आयुष्याचा शेवटचा मुक्काम पाहिलेला नाही पण असं कुणीही म्हणतात की, हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो. कधीही पाहिलेलं नाही पण त्याच्यावर ज्याला आपण श्रद्धा मात्र असतेच. पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही मग, ज्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हातांनी कसे जाणार ? म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केलं पाहिजे म्हणजे देवाच्या घरी जाताना, त्याच सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल ना !! அe&gg~!! - ShareChat
#श्री स्वामी समर्थ #shree swami samrtha #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🎭Whatsapp status
श्री स्वामी समर्थ - U/ मार्ग व्हा मुक्तीचा  भक्ताची शक्ती व्हा मायेची साथ व्हा डोक्यावरचा हात व्हा भिऊ नकोस, मी पाठीशी आहे हा आधार व्हा U/ मार्ग व्हा मुक्तीचा  भक्ताची शक्ती व्हा मायेची साथ व्हा डोक्यावरचा हात व्हा भिऊ नकोस, मी पाठीशी आहे हा आधार व्हा - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏श्री स्वामी समर्थ📿 #shree swami samrtha #🙏भक्तीमय सकाळ🎬 #श्री स्वामी समर्थ
🎭Whatsapp status - स्वामी समर्थांची कृपा शांतपणे काम करते. ೧೦ स्वामी समर्थ कधी गाजावाजा करत नाहीत, ते माणसाच्या आयुष्यात शांतपणे बदल घडवतात. संकटाच्या काळात दिसत नाहीत, पण संकट हलकं झालं की त्यांची उपस्थिती जाणवते. विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच निराश करत नाहीत. वेळ लागतो, पण न्याय मिळतोच. स्वामी समर्थ संयमाची परीक्षा घेतात. जे थांबू शकतात त्यांनाच ते पुढे नेतात. त्यांची कृपा आवाज न करता कार्य करते. म्हणूनच खरा भक्त गाजत नाही. तो फक्त श्रद्धेने वाट चालतो. प्रत्येक अडचण ही शिकवण असते. स्वामी समर्थ माणसाला घडवतात. आणि योग्य क्षणी मार्ग दाखवतात. स्वामी समर्थांची कृपा शांतपणे काम करते. ೧೦ स्वामी समर्थ कधी गाजावाजा करत नाहीत, ते माणसाच्या आयुष्यात शांतपणे बदल घडवतात. संकटाच्या काळात दिसत नाहीत, पण संकट हलकं झालं की त्यांची उपस्थिती जाणवते. विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच निराश करत नाहीत. वेळ लागतो, पण न्याय मिळतोच. स्वामी समर्थ संयमाची परीक्षा घेतात. जे थांबू शकतात त्यांनाच ते पुढे नेतात. त्यांची कृपा आवाज न करता कार्य करते. म्हणूनच खरा भक्त गाजत नाही. तो फक्त श्रद्धेने वाट चालतो. प्रत्येक अडचण ही शिकवण असते. स्वामी समर्थ माणसाला घडवतात. आणि योग्य क्षणी मार्ग दाखवतात. - ShareChat
#श्री स्वामी समर्थ #shree swami samrtha #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🎭Whatsapp status
श्री स्वामी समर्थ - 'कर्माचे फळ कर्मातच असते' हा निसर्गाचा अढळ नियम आहे. आपण जे करतो त्याची छाप कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर उमटतेच. चांगलं कर्म केलं की मन शांत राहतं, आत्मा हलका होतो आणि त्यातूनच चांगल्या गोष्टींची सुरुवात होते. फळ लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळी ते नक्की मिळतं. काही वेळा वाटतं आपण चांगलं करुनही त्रासच का सहन करतोय , पण तो त्रासही आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणा बनवतो. वाईट कर्माचं ओझं मात्र मनावर कायम राहातं, ते कितीही लपवलं तरी. निसर्ग हिशोब ठेवतो , چ1 उशिरा देतो पण चुकवत नाही. म्हणून परिणामाची चिंता न करता कर्म शुद्ध जेव्हा मन प्रामाणिक असतं ठेवा. कारण तेव्हा मिळणारं फळही आयुष्याला योग्य दिशा देणारंच असतं. 'कर्माचे फळ कर्मातच असते' हा निसर्गाचा अढळ नियम आहे. आपण जे करतो त्याची छाप कुठे ना कुठे आपल्या आयुष्यावर उमटतेच. चांगलं कर्म केलं की मन शांत राहतं, आत्मा हलका होतो आणि त्यातूनच चांगल्या गोष्टींची सुरुवात होते. फळ लगेच मिळेलच असं नाही, पण योग्य वेळी ते नक्की मिळतं. काही वेळा वाटतं आपण चांगलं करुनही त्रासच का सहन करतोय , पण तो त्रासही आपल्याला अधिक मजबूत आणि शहाणा बनवतो. वाईट कर्माचं ओझं मात्र मनावर कायम राहातं, ते कितीही लपवलं तरी. निसर्ग हिशोब ठेवतो , چ1 उशिरा देतो पण चुकवत नाही. म्हणून परिणामाची चिंता न करता कर्म शुद्ध जेव्हा मन प्रामाणिक असतं ठेवा. कारण तेव्हा मिळणारं फळही आयुष्याला योग्य दिशा देणारंच असतं. - ShareChat
#🎭Whatsapp status #🙏भक्तीमय सकाळ🎬 #shree swami samrtha #🙏श्री स्वामी समर्थ📿 #श्री स्वामी समर्थ
🎭Whatsapp status - "कौतुक आणि टीका या सोन्ही गोष्टी पचवायला थिका. ।फुलांना फुलण्यासाठी सूर्यप्रकाथाची जेवढी गरज ٦٤٧٢ तितकीच पावसाच्या पाण्याचे फटकेही सहन करावे Hed, तरच ते सुंदर दिसतात. ' 0 लागतातः ' श्री स्वामी समर्थ "कौतुक आणि टीका या सोन्ही गोष्टी पचवायला थिका. ।फुलांना फुलण्यासाठी सूर्यप्रकाथाची जेवढी गरज ٦٤٧٢ तितकीच पावसाच्या पाण्याचे फटकेही सहन करावे Hed, तरच ते सुंदर दिसतात. ' 0 लागतातः ' श्री स्वामी समर्थ - ShareChat
#shree swami samrtha #🙏श्री स्वामी समर्थ📿 #🙏भक्तीमय सकाळ🎬 #श्री स्वामी समर्थ #🎭Whatsapp status
shree swami samrtha - 0 ೪್ಯ कधी कधी तुमच्या पूर्वजन्माच्या पापांचा हिशोब पूर्ण होत असल्याने कृपेला उशीर होतो. पण कृपा योग्य वेळीच होते. Il श्री स्वामी समर्थ Il 0 ೪್ಯ कधी कधी तुमच्या पूर्वजन्माच्या पापांचा हिशोब पूर्ण होत असल्याने कृपेला उशीर होतो. पण कृपा योग्य वेळीच होते. Il श्री स्वामी समर्थ Il - ShareChat