yash
ShareChat
click to see wallet page
@yash_dnyaneshwar_wagh
yash_dnyaneshwar_wagh
yash
@yash_dnyaneshwar_wagh
🌺🌺yash🌺🌺
महाराष्ट्र दन #महाराष्ट्र दिन मौजे मानेपुरी येथील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की दिनांक 01/05/2026 रोजी सकाळी ठिक 7=15 वाजता महाराष्ट्र दिन ध्वजा रोहन मा सरपंच श्री सदाशिव भुजंगराव वाघ यांनी सुचवलेल्या नावीन्य पूर्ण उपक्रम जे कुटुंब आपले घराचा आर्थिक वर्षाची संपूर्ण घरपट्टी भरणा करेल अशा. कुटुंबातील महिला सदस्याच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय चा ध्वजा रोहन करण्यात येईल. आपल्या गावातील श्रीमती कवीता ज्ञानेश्वर वाघ यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वजा रोहन करण्यात येत आहे तरी गावातील सर्व नागरिकांनी महिला भगिनी गावातील सर्व पदाधिकारी. अधिकारी. कर्मचारी. पत्रकार बंधू ,पोलीस पाटील, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, आशाताई, गावातील सर्व नागरिकांनी ध्वजारोहण करण्या करीता ग्रामपंचायत कार्यालय समोर हजर राहावे ही नम्र विनंती, आपले विनीत माननीय सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सन्माननीय सर्व सदस्य ग्रामपंचायत कार्यालय मानेपुरी 💐💐💐💐
#महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र दिन - ShareChat
01:00
*_भावपूर्ण श्रद्धांजली ज्येष्ठ गायिका आशा भोसले ताई..💐💐😔🥺_* #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐
💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 - ShareChat
#रामनवमी
रामनवमी - जयशोशँम तुम्हा सर्वांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम जन्मोत्सव रमनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा! जयशोशँम तुम्हा सर्वांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम जन्मोत्सव रमनवमी निमित्त हार्दिक शुभेच्छा! - ShareChat
#हाप्पी गुढी पाडवा
हाप्पी गुढी पाडवा - ShareChat @Rajjendra Khancagalle हिंदू नववष  ஆசி पाडवा गुढीपाडवा निमित्त मंगलमय शुभच्छा. ShareChat @Rajjendra Khancagalle हिंदू नववष  ஆசி पाडवा गुढीपाडवा निमित्त मंगलमय शुभच्छा. - ShareChat
#राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले धुरंधर, बुद्धिमान, धाडशी नेत्यास आज सर्व महाराष्ट्र मुकला.... महाराष्ट्र तसेच देशाचे अतोनात नुकसान... अतिशय दुर्दैवी घटना.. 😔 अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐🙏🏻
राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले - ~9]00 HGH COURT O' PawarSpeaks @@ BOMBAY ~9]00 HGH COURT O' PawarSpeaks @@ BOMBAY - ShareChat
#राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले
राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले - निशब्द.. 2 श्रवृपूर्ण श्रध्दांबली! निशब्द.. 2 श्रवृपूर्ण श्रध्दांबली! - ShareChat
#राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले
राज्याच्या राजकारणार अजितदादा स्पष्टचं बोलले - राजकारणातील वाघ हरपला भावपूर्ण श्रद्धांजली दादा राजकारणातील वाघ हरपला भावपूर्ण श्रद्धांजली दादा - ShareChat
#राजमाता जिजाऊ १२ जानेवारी ❀* *राजमाता जिजाऊ जयंती* जन्म - १२ जानेवारी १५९८ (बुलढाणा) स्मृती - १७ जून १६७४ (पाचड,रायगडचा पायथा) राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्या नंतर संभाजी ठेवले. त्‍यानंतर त्यांना ४ मुले झाली; चारही दगावली. ७ वर्षाचा काळ निघून गेला. १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला, मुलाचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी दिलेल्या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजी राजांच्या आई-वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्‍नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावी वृद्धापकाळाने निधन झाले, या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय. राजमाता जिजाऊ यांच्या थोर कार्यास कोटी कोटी प्रणाम. जय हिंद. जय भारत. जय महाराष्ट्र.
राजमाता जिजाऊ - NOWOUF3Z NOWOUF3Z - ShareChat