राजकिरण
64K views • 2 months ago
ज्याला व्यक्ती महत्वाची वाटते ना.. तो व्यक्ती कितीही कामात असता कुठेही असला... तरी बोलताच. वेळ काढतोच..
ज्याची इच्छाच नाही मनच करत नाही priority द्यायची नसते तो कसंही कोणतंही कारण सांगून टाळून देतो..
आयुष्यात नवीन कितीही मित्र मैत्रीण नातेवाईक आले
आपण जुने आहोत ते लोक आता आलेत हे विसरून का जातात .. आपल्यालं महत्त्व कमीच दिलं जात #💔प्रेम की यातना #💔अधूर प्रेम #💔जख्मी दिल #💔ब्रेकअप😪 #📹Video स्टेट्स
727 likes
3 comments • 441 shares