# कारगिल शौर्य कथा

63 Posts • 21K views
Aniket
592 views 6 days ago
10 likes
16 shares
kAiLaS k.SaKtE
552 views 1 days ago
कारगिल विजय दिवस ही केवळ युद्धाची आठवण नाही, तर भारतीय जवानांच्या मातृभूमीप्रेम, निस्वार्थ समर्पण आणि अभूतपूर्व शौर्याची अमर गाथा आहे. भारतीय सैन्याची स्वयंशिस्त, निष्ठा आणि सतत सजग राहून देशसेवेसाठी असणारी तत्परता आपल्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. आजच्या या कारगिल विजय दिवशी, शहीद झालेल्या वीर जवानांना मनःपूर्वक आदरांजली अर्पण करत, त्यांचा त्याग आणि धैर्य आपण सदैव स्मरणात ठेवू या.💐🙏🏻 जय हिंद ! वंदे मातरम् !🇮🇳🇮🇳🇮🇳 #कारगिल विजय दिवस #💛💐कारगिल विजय दिवस💛💐
8 likes
11 shares