गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची
752 views • 3 days ago
:::::-----::::::-----:::::-----:::::
।।सार्थ श्रीसंत तुकाराम महाराज गाथा पारायण।।
:::::----::::::------:,:::::-----::::
::- अभंग क्र.२४७० -:
****************************
या अभंगामध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात-
देवा आजच्या प्रसंगी जगातील दुष्ट लोकांनी मला फार पीडा दिली आहे त्यामुळे माझे चित्त फार दुखावले गेले आहे. देवा दृष्ट जगाशी माझा संबंध तरी तु केव्हा तोडणार आहे ते काही मला कळत नाही मी तुझे पाय माझ्या मनात आठवून जीवन जगत आहेत. या जगाशी संबंध आला की अनेकांच्या अंतकरणाचे आणि माझी अंतकरण मिळून त्यांचे सुख दुखः बरेवाईटपणा माझ्या अंतःकरणात येते. तुकाराम महाराज म्हणतात जर एकांतवास घडला तरच जगाशी संबंध होणार नाही.
::::::::::::::::::::::::::::::::::
आपला दास:-
ह.भ.प श्री संजयजी महाराज ढाकणे
आळंदी देवाची
दि.०१/०६/२०२६
वार-सोमवार
:::::---::::::------:::::::-----:::::
::::::::::- -:::::::::::::::: #🌻आध्यात्म 🙏 #🌸संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली🙏 #🙏भक्ती सुविचार📝 #✍ज्ञानेश्वरी📖 #🙏आई माझी काळुबाई
14 likes
13 shares