ऊध्दव ठाकरे

10 Posts • 4K views
सत्य आहे बाळासाहेब नेहमी म्हणायचे झोपलेल्या जागा करता येते परंतू झोपल्याचे सोंग घेणाऱ्यांना कसे जागे करणार . शेतकरी अंदोलनात शेकडो शेतकरी मरण पावले तसेच सोनम सरांच्या मरणाची वाट पाहतेय सत्ताधारी . आता देशाचा युवा खरोखर जागा झाला तरक सिष्टम बदल होईल अन्यथा - गुलामी अटळ आहे . #🙋‍♂️उद्धव ठाकरे #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण #1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🤪राजकारण जोक्स🤪
14 shares