Suersh Remulkar
898 views • 1 months ago
*कधीकाळी ज्या गोष्टी मिळवणं* *माणसाचं स्वप्न असतं, त्याच गोष्टी कालांतराने व्यर्थ वाटू लागतात*.
*कारण आयुष्य शिकवत, की प्रत्येक वेळी सगळं काही मिळवणं गरजेचं नसत*
🌹. *सुप्रभात*. 🌹 #सुंदर विचारधारा
9 likes
11 shares