तुकाराम मुंढे

25 Posts • 457K views
जे लोकं म्हणतात की संविधान चांगले नाही, ते बदललं पाहिजे.. आज त्यांना कदाचित समजलं असेल की दोष संविधानाचा नसतो, तर ते चालवणाऱ्यांच्या नियतीचा असतो. जेव्हा एखादा प्रामाणिक अधिकारी संविधानाच्या चौकटीत राहून काम करतो तेव्हा संविधानाची खरी ताकद दिसून येते..! 🙏🇮🇳जय भारतीय संविधान 🇮🇳🙏 #👦 तुकाराम मुंढे फॅन्स क्लब #तुकाराम मुंढे फॅन्स क्लब #तुकाराम मुंढे
334 likes
6 comments 122 shares