महाराष्ट्र माहिती A1 News
6K views
राजकारण
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड होण्याची चर्चा सुरू आहे. ८ खासदार मिळवण्यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही पवार गटांना एकत्र आणण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिल्याची माहिती समोर येत आहे.
जर हा राजकीय फॉर्म्युला यशस्वी झाला, तर मंत्रिमंडळात पुन्हा वाटणी होण्याची शक्यता आहे. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे – फडणवीस यांच्याकडे असलेले अर्थ खाते (तिजोरी) कोणाकडे जाणार?
https://youtube.com/@maharashtramahitia1?si=49-bSNtMtRjRFqgu follow Kara
राज्यातील सत्तासमीकरणे, आगामी निवडणुका आणि दिल्लीतील रणनीती यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.
या विषयावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा.
#whatsapp status #2020 current updates #🎓जनरल नॉलेज #ajitpawar
37 likes
67 shares