आज २० ऑगस्ट, भारतीय अक्षय ऊर्जा दिन...
२००४ सालापासून, नवीन व पुनर्वापरयोग्य ऊर्जास्रोत मंत्रालयाच्या पुढाकाराने, भारतात हा दिवस साजरा होऊ लागला आहे. पारंपारिक वीज स्रोतांवरील ताण कमी होऊन ऊर्जानिर्मितीचे विकेंद्रीकरण व्हावे असाही हेतू यामागे आहे.
विकासकामांसाठी आणि एकंदरीतच आधुनिक राहणीसाठी लागणाऱ्या ऊर्जेची म्हणजेच विजेची गरज भागवण्यासाठी आजमितीस भारत ८० टक्के खनिज इंधनांचाच वापर मुख्यत: करत आहे. परंतु यामुळे प्रदुषणासारख्या समस्या वाढून जीवसृष्टीला त्रास होत आहे. यासाठीच अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर द्यायला पाहिजे...
#भारतीय_अक्षय_ऊर्जा_दिन #हार्दिक #शुभेच्छा
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🆕ताजे अपडेट्स #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #दिनविशेष... ✍ #अशोक हासे ग्राफिक आर्ट