tanaji malusare

25 Posts • 722K views
*किल्ले कोंढाणा ( सिंहगड )* हाच किल्ल्या सुभेदारांनी त्यांचे प्राण पणाला लावून शौर्याची बाजी लढवून मिळवला व आपले प्राण सोडून या मातीला त्यांनी कवटाळलं महाराजांनी दिलेला शबूत पूर्ण केला आपल्या मुलाचे लग्न कार्य सोडून स्वराज्यावर आलेले संकट त्यांनी दूर केले पहिले लगीनं कोंढाण्याचे मग आमच्या रायबाचे असे बोलून त्यांनी आपले स्वराज्य कार्य व स्वराज्य स्थापन करताना महाराजांसोबत घेतलेली शपथ पूर्ण केली ! महाराजांचे बालपणीचे मित्र महाराजांनी त्यांना सुभेदार पदवी दिली असून प्राण सोडताना त्यांना कवटाळूनं महाराज एक वाक्य बोलले ' गड आला पण आमचा सिंह गेला ' आणि त्यामुळे या किल्ल्याला सिंहगड असे नाव पडले ! . . . . संपूर्ण महाराष्ट्राला हा इतिहास माहीत आहे सिंहगडावर गेला तर मित्रांनो त्याला इतिहासाच्या दृष्टिकोनातून बघा आणि तो अनुभवा तेव्हाच सर्वांना कळेल सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांचा स्वराज्य हितासाठी असलेला मोलाचा वाटा !🚩🙏 #👉👍👍 पोस्ट आवडल्यास फोलो 👍👍👈 👉❤️❤️ लाईक ❤️❤️👈 👉✍️💬 कमेंट्स 💬✍️👈 👉📲📲 शेअर करा 📱📱👈 #🚩जय शिवराय 🚩 #♦ गड आला पण सिंह गेला :--- { तानाजी मालुसरे } #श्री तानाजी मालुसरे #tanaji malusare
10 likes
8 shares