सत्य कलयुगाचे

18 Posts • 4K views
मतदार राजा जागा हो...! लोकशाहीचा तूच धागा हो...!! धागा ये कभी टुटने ना पाये...! वजुद ये तेरा कभी मिटने ना पाये...!! मिली है बडी मेहनत से आजादी तुझे...! गुलामी की बेडियो में ना तु उसे जकडं...!! मतदार राजा जागा हो...! जाती धर्माच्या चैकटीतून बाहेर हो...!! लोकशाही आहे खतऱ्यात...! स्वातंत्र्य आहे तुझे धोक्यात...!! हे मतलबी, स्वार्थी गद्दार सारे स्वतःच्या फायद्यासाठी तुला विकू लागले, सत्तेपुढे झुकू लागले, सत्तेची तळवे चाटू लागले, तु दिलेल्या मतांना हे पाई तुडवू लागले, नाही राहिली किंमत काही मतांच्या तुझी, घेऊन मत तुझी हे गद्दार सारे तुलाच विकू लागले...!!! मतदार राजा जागा हो...! वेळेवर जागा नाही झालास तर समाधी तुझी तिथेच दिसेल...!! फरक तो त्या गदारांना काय पडणार...? तुझं वास्तव, तुझं अस्तित्व मात्र सत्ताधाऱ्यांच्या हाती विकल जाणार...! गद्दा्रांच काय ते आज इकडे तर उद्या तिकडे दिसतील...! तुझे मात्र तुकडे, तुकडे आणि फक्त्त तुकडेच दिसतील...!! मतदार राजा जागा हो...! जाती धर्माच्या चैकटीतून बाहेर हो...!! #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #✍🏽 माझ्या लेखणीतून #सत्य आणि अनुभव #सत्य कलयुगाचे
13 likes
20 shares
मनुष्य जन्म शाप की वरदान...? या पृथ्वीवर लाखो करोडो जीव जंतु राहतात प्राणी राहतात हे सर्व जीव, जंतु, प्राणी नैसर्गिक रित्या जन्माला येतात निसर्गाकडून जे मिळे तेच खाऊन जगतात आणि नैसर्गिक रित्याच मरतात. परंतु या सर्व प्राण्यांमध्ये एक प्राणी असाही आहे जो या सर्व प्राण्यांमध्ये सर्वात वेगळा आहे. `मनुष्य प्राणी` ज्याला जगण्यासाठी फक्त पैसा आणि पैसाच लागतो...! माणूस जन्माला आल्यापासुन मरेपरियंत पैशांसाठी जगतो आणि पैसा पैसा करूनच मरतो...! या पृथ्वीवर एकतरी प्राणी, जीव, जंतु असा आहे का? ज्याला जगण्यासाठी पैशांची गरज पडते...? नाहीना...? माणसाला आयुष्य जगण्यासाठी पैशांचीच गरज पडते आणि हाच पैसा मिळवण्यासाठी माणसाला आयुष्यभर काबाड कष्ट करावे लागतात तेव्हा कधी माणसाला पोटभर खायला मिळते. पैसा नसेल तर माणसावर उपाशी मरण्याची वेळ येते...! मग हाच पैसा मिळवण्यासाठी माणूस काहीही करतो...! कोणी कष्टाने, मेहनतीने, इमानदारीने पैसा कमावतो, तर कोणी बेइमानीने, लूटमार करून तर कोणी चोऱ्यामाऱ्या करून तर कोणी खून दरोडे करून तर कोनी स्वत:ला विकून पैसा कमावतो...! तात्पर्य काय पैशांशिवाय माणूस जगू शकत नाही...! माणसाचे पूर्ण आयुष्य हे सुख शोधण्यातच जाते. तसे पाहिले तर या पृथ्वीवरील सर्वात दु:खी प्राणी हा माणूसच आहे...! माणसाचा जन्म हा एक खुद्द माणसाला मिळालेला एक शापच आहे...! मनुष्य प्राण्या इतका नीच, निर्लज्य, निर्दई, पापी, क्रूर असा प्राणी या पृथ्वीवर दूसरा कोणताच नाही...! खायच्याच बाबतीत बोलायचे झाले तर या पृथ्वी वरील सर्व जीव जंतु, पशू पक्षी, आणि सर्व प्राणी हे एक विशिष्ट प्रकारचाच आहारच खातात. कोणी शाकाहारी आहे तर कोणी मांसाहरी आहे. पण माणूस प्राणी हा काय नाही खात....? जे नाही ते खातो...! माणसाइतका नीच आणि निर्लज्य प्राणी हा या पृथ्वीवर दूसरा कोणताच नाही....! तुम्ही कधी पाहिले का? ऐकले का? की मांजराणे उंदरावर आत्यचार केला, कुत्र्याने मांजरावर आत्याचार केला किंवा कुत्र्याने एखाद्या शेळीवर आत्याचार केला किंवा एखाद्या वाघाने हरणावर आत्याचार केला. किंवा मांजर, कुत्री, शेळी, हरणी, वाघ, आणि इतर सर्व प्राणी यांच्या बद्दल काही आईकले का...? की यांनी कधी स्वत:ची वासना पूर्ण करण्यासाठी आपल्याच लहान पिलांवर आत्याचार केला...!!! कोणी सांगू शकेल का?...! नाही असे एकही उदाहरण मिळणार नाही...! याच नीच, निर्लज्य निर्दइ माणसाने स्वत:ची वासना पूर्ण करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. याच माणसाने ना मांजरी सोडल्या ना कुत्री सोडली ना शेळ्या मेंढया सोडल्या ना हत्ती घोडे सोडली ना स्वत:ची मूलेबाळे सोडली ना आया बहिणी सोडल्या...! अशा नीच माणसाचा जन्म हा या पृथ्वीला एक शाप नाही तर काय आहे. निसर्गाच्या विरुध जे घडेल निसर्ग त्याला कधीच माफ करणार नाही आणि निसर्गाच्या विरुध जे घडते आहे त्याचे मूळ कारण हा मनुष्य आहे. हे पाप जर असेच वाढत राहिले तर या पृथ्वीचा सर्वनाश निश्चितच होईल. आणि पृथ्वीच्या सर्वनाशाचे करण हा मनुष्य प्राणी असेल. (त्यात स्त्री आणि पुरुष हे दोघेही आले.) मुळात मनुष्य जन्म हा एक माणसाला मिळालेला शाप आहे...! जो मनुष्य राग, लोभ, मोह, माया, आणि वासनेपासून दूर राहतो तोच मनुष्य मोक्ष प्राप्त करतो म्हणजेच तो मनुष्य जन्म, मृत्यू आणि पुनर्जमाच्या चक्रातून मुक्त होतो आणि जो मनुष्य या पापात अडकून बसतो तो या जन्म, मृतू आणि पुनर्जमाच्या चक्रातून कधीच मुक्त होत नाही ना तो या शापातून मुक्त होतो. म्हनुनच तर जे पापी मनुष्य असतात ते या पृथ्वीवर वारंवार जन्म घेतात...! आणि जो पुण्यात्मा असतो तो या पृथ्वीवर क्वचित म्हणजे युगानुयुगानंतर जन्म घेतो. म्हणून तर `रामा` नंतर आजपरियंत दूसरा `राम` या पृथ्वीवर जन्माला आला नाही रावण मात्र आजही सर्वत्र खुले आम फिरतो आहे त्याचे अस्तित्व आजही आहे...! समाजामध्ये नीच निर्लज्य पना हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे...! त्याचे एक मूळ कारन आहे मोबाईल आणि इंटरनेटवर असणार्या् घाणेरड्या वेबसाईड या घाणेरड्या वेबसाईड मुळे सर्वसामान्य स्त्री, पुरुष नवीन येणारी तरुण पिढी ही बिघडत चालली आहे. लाज, लज्या, शरम, हय्या काय असते हेच ती विसरून गेली आहे...! समाजामध्ये येव्हडा नीच निर्लज्य पना वाढत आहे स्त्री, स्त्रीची इज्जत आबरू या इंटरनेटवर कवडीच्या भावात विकली जात आहे आणि हे धृतराष्ट्राचे अंधळे सरकार गांधारीसारखी डोळ्यांवर पट्टी बांधून भारतीय संस्कृतीचे चिरहरण होताना बघते आहे...! कुठे गेली भारतीय संस्कृती आणि कुठे गेले भारतीय संस्कार...? स्त्रियांची इज्जत आबरू कवडीच्या भावात विकते आहे आणि स्त्री` कायदे, महिला पोलीसस्टेशन, मोठमोठ्या महिला समित्या या काय झोपा काढता का...? हे स्त्री` कायदे, महिला पोलीसस्टेशन, महिला समित्या काय फक्त नवराबायको आणि त्यंचा घटस्फोट करण्या पुरत्याच मर्यादित आहत काय...? यांची मर्यादा इथेच संपते का...? समाजामध्ये इंटरनेटवर स्त्रियांचा नंगा नाच असाच चालू राहणार आहे का...? भारतीय संस्कृतीची पूर्ण वाट लागेपरियांत सरकार वाट बघत बसणार आहे का...? भारत सरकार हे सर्व रोकू शकते मग का रोकत नाही? जे सरकार एका रात्रीत भारताची करन्सी बदलू शकते, जे सरकार एका रात्रीत एका दिवसापुरते मुख्यमंत्री होऊन आपला मनचाहा कारभार करू शकते ते सरकार एव्हडे तर नक्कीच करू शकते. सरकारने या सर्व घाणेरड्या वेबसाईड, आणि अॅलप्स बंद करायला पाहिजे नाहीतर भारतीय संस्कृतीचा सर्वनाश निशितच होईल. या सर्व घाणेरड्या वेबसाईड मुळे आणि अॅ प्स मुळे समाजामध्ये नीच आणि निर्लज्य पना हा झपाट्याने वाढत आहे. माझे विचार वाचणार्याळला जरा विचित्र वाटत अस्तिल पण हे सत्य आहे, हे कुठेतरी थांबायला हवे आसे कोणालाच का वाटत नाही...? विचार करा...! (विचार करण्याची ताकद निसर्गाने केवळ माणसालाच दिली आहे.) भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळात माणसाने कशाकशासाठी कोणाकोणासाठी काय केले काय नाही केले...? आज जरी हे समजायला विचित्र वाटत असेल पण जेव्हा माणसाचा सर्वनाश जव्हळ येईल तेव्हा मनसाच्या आपोआपच हे लक्षात येईल, परंतु तेव्हा खूप उशीर झालेला असेल...! स्त्री पुरुष समानता...! आज स्त्री, पुरुष समानता खरोखरच राहिली का? नाही स्त्रियांनी पुरुषाला सर्वच बाबतीत केव्हाच मागे टाकले आहे...! नीच आणि निर्लज्य पनाच्या बाबतीतचं बोलायचे झाले तर आजची भारतीय स्त्री पुरुषांपेक्षाही खूप पुढे निघून गेली आहे. आजच्या स्त्री ने लाजेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत...! हेच कलयुग आणि घोर कलयुग आहे....!! स्त्री असो वा पुरुष असो हे पाप जर समाजात असेच वाढत राहिले तर कलयुगाचा अंत, सर्वनाश दूर नाही....! भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, पुरोगामी भारत वाचवायचा असेल तर हे सर्व कुठेतरी थांबायला हवे...!! #मनुष्य जन्म शाप की वरदान 🤔 #सत्य आणि अनुभव #सत्य कलयुगाचे #✍मराठी साहित्य #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝
11 likes
21 shares