ShareChat
click to see wallet page

*चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांना का करावा लागला?आज आपल्याला जे काही पाणी भेटत आणि आज आपण जे काही भरपूर पाणी पियायलो हे पाणी पिण्याचं स्वतंत्र आपल्याला महामानवांनी बहाल केलं म्हणून जगातील कुठल्याही माणसानी बाबासाहेबांना न विसरता कामा नाही..💙🙌🏻* *20 मार्च चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन..💙✨* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂

9.4K जणांनी पाहिले
1 महिन्यांपूर्वी