आज आपण शाळेत जातो... शिक्षणाबद्दल बोलतो... पण एक काळ असा होता की मुलींनी शिक्षण पाप मानलं जायचं. त्या काळात एका 17 वर्षाच्या मुलीने समाजाच्या विरोधात उभं राहून भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. लोकांनी दगड मारले...चिखल फेकला... पण त्या थांबल्या नाहीत. 66 वर्षाच्या वयातही त्यांनी प्लेग्रस्त लोकांना वाचवतांना स्वतःचं आयुष्य समाजासाठी अर्पण केलं. 10 मार्च 1897--भारतातील पहिली शिक्षिका सावित्रीबाई फुले आपल्याला सोडून गेल्या. आज प्रत्येक शिकणाऱ्या मुलींच्या यशामागे त्यांचा संघर्ष आणि त्याग आहे 🙏 #जय सावित्रीबाई फुले 🙏🙇♀️🙌🌹 #विनम्र अभिवादन 🙏✍️🌺🌿🌺🙏✍️