*आज आपण रिझर्व बँकेच्या (Reserve Bank) अस्तित्वाला अनुभवतो. सुरक्षिततेची भावना अनुभवतो आहोत.पण, जेव्हा देश स्वतंत्र ही झाला नव्हता तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) आपल्या शोधनिबंधात भारतात रिझर्व बँकेची कल्पना केली होती. आज आपण संघीय क्षेत्राबद्दल बोलतो, वित्त आयोग (Finance Commission), राज्यांची मागणी असते ती म्हणजे इतके पैसे कोण देईल, इतके पैसे कोण घेईल. कोणते राज्य कोणत्या क्रमाने चालेल. देश स्वतंत्र होण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी हे विचार मांडले होते. वित्त आयोगाची आणि संपत्तीची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये कशी असावी, याचे सखोलपणे त्यांनी विचार मांडले होते आणि त्याच विचारांच्या प्रकाशात आज हा वित्त आयोग, मग ती आरबीआय (RBI) असो... अशा अनेक संस्था आहेत..💙💸📚* *भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारताची सर्वोच्च मध्यवर्ती बँक आहे, जी १ एप्रिल १९३५ रोजी स्थापन झाली. चलन छपाई, मौद्रिक धोरण (Monetary Policy) आखणे, बँकिंग प्रणालीचे नियमन करणे आणि देशाची आर्थिक स्थिरता राखणे ही RBI ची मुख्य कार्ये आहेत ती सरकारची बँक, नोटा जारी करणारी संस्था आणि पत नियंत्रक म्हणून काम करते* #1 एप्रिल दिन विशेष #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻

3K views • 4 months ago
00:00
00:28

#comedy video

588K views • 1 months ago
00:00
00:13