✨दारिद्र्य नाशासाठी उपासना
नाथपंथीय गूढ साधना ✨
“दारिद्र्य नाशासाठी प्रभावी उपासना"
ज्या जातकांना हलाखीच्या परिस्थितीतून मुक्तता मिळवायची असेल त्यांनी रोज शुचिर्भूत होऊन पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करुन, संध्याकाळी 6.30 ते 7.30 या दरम्यान काळ्या दगडी शिवपिंडीची पूजा करावी. यथाशक्ती तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि सुगंधी अगरबत्ती लावा. खीर, साखर किंवा गोड नैवेद्य अर्पण करा आणि शक्य असल्यास पांढऱ्या फुलांनी पूजन करा. पुढील स्तोत्र किमान 21 वेळा मोठ्याने म्हणावे.
"विश्वेश्वराय नरकार्णवतारणाय, कर्णामृताय शशिशेखरधारणाय ।
कर्पूरकान्तिधवलाय जटाधराय, दारिद्र्यदुःखदहनाय नमः शिवाय ॥" जप करताना केवळ शब्द उच्चारण न करता प्रत्येक अक्षरात श्रद्धा आणि भावनेने एकरूप व्हा. आपल्या जीवनातील दारिद्र्य, अडथळे आणि कष्ट दूर होत आहेत, आणि त्याजागी समृद्धी, आनंद व समाधान येत आहे अशी स्पष्ट कल्पना मनात ठेवा. या साधनेसोबतच आपल्या दैनंदिन जीवनात प्रामाणिक परिश्रम, शिस्त आणि सकारात्मक विचारसरणी ठेवणे आवश्यक आहे.
ही साधना किमान ४० दिवस अखंडपणे करावी.
ज्ञानेंद्रनाथ नाथपंथी
Spritual astrologer and vastu consultant
9323946187
8691992086
#DattaBhakti #तोडगे #vastuconsultant #gyanendranath #उपाय #shivshankar #moneymanagement #hawanpooja #dattamaharaj #jup #नामस्मरण #laxmi #vasthu/gruha vastu svpso org #vastu