🇮🇳 स्वातंत्र्य म्हणजे फक्त गुलामीतून मुक्त होणं नाही, तर प्रत्येकाला समानता, स्वाभिमान आणि न्यायाने जगण्याचा अधिकार मिळणं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक विचारांमुळे आपल्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.
गौतम बुद्धांच्या करुणा, समता आणि शांततेच्या विचारांनी हा मार्ग अधिक सुंदर केला. 🙏💙
या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाच्या एकता, बंधुता आणि लोकशाहीला मनापासून सलाम. 🇮🇳
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा! #15 august #buddha #piece #नामोबुध्दायजयभीम