ShareChat
click to see wallet page

“जेव्हा काहीतरी नवीन आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लोकांना ते लगेच पटत नाही... कारण जुन्याची सवय लागलेली असते.” चहाच्या उदाहरणातून त्यांनी सांगितलं — दररोज एकसारखा चहा बनवणारा चहा वाला, एखाद्या दिवशी जर खऱ्या दुधाने छान चहा बनवतो, तर लोक म्हणतात — ‘आज चहा काहीतरी वेगळा आहे!’ म्हणजेच चांगलं बदललं तरी लोक ते स्वीकारायला वेळ घेतात. 💬 गडकरीजींचा संदेश स्पष्ट आहे — बदल चांगला असतो, पण लोकांच्या सवयी बदलायला वेळ लागतो. 🌿 #😎मोटिवेशनल गुरु🤘 #📹शॉर्ट अपडेट्स वीडियो 🎥 #❤️जीवन की सीख #☝ मेरे विचार

622 ने देखा
5 दिन पहले