दरवर्षी कुठे ना कुठे तरी पुरामुळे सामान्य माणसाला जीव गमवावा लागतोय. सरकारने यावर काहीतरी उपाय योजना आखल्या पाहिजेत. पाण्याचा प्रवाह वेळेआधीच नियोजन करून वेगळा मार्ग निघतो ते बघितलं पाहिजे. नको त्या ठिकाणी पैसा वाया घालण्यापेक्षा चांगल्या ठिकाणी पैसा खर्च करावा... #🎑प्रेरणादायी मोशन व्हिडीओ #🙂माणुसकीच नात #आसाम दुर्घटना 😭