ShareChat
click to see wallet page

#🙏शिवदिनविशेष📜 *शिवविचार प्रतिष्ठान* *२१ मे इ.स.१६७२* *छत्रपती शिवरायांनी* कुतुबशहाला खंडणीसाठी फर्मान दिले होते, ती ६६,००० होनांची खंडणी वसूल करून *'निराजी रावजी'* आजच्या दिवशी किल्ले रायगडावर दाखल झाले. *२१ मे इ.स.१६७४* राज्याभिषेकापूर्वी केलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून *छत्रपती शिवाजी महाराज* रायगडावर परतले. आदिशक्ति छत्रचामरानी मंडीत करून झालेली होती. आता काही दिवसातच महाराज सिंहासनाभिषिक्त होणार होते.#📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती

629 जणांनी पाहिले
9 तासांपूर्वी