ShareChat
click to see wallet page

शाळेत सोडताना, क्लासला जाताना, संध्याकाळी उशीर झाला की जीव खाली वर होतो. कारण आपण रोज"काही ना काही"बघतो, ऐकतो. महाराष्ट्रात असो की नसरापूर - कुठेच सुरक्षित नाही वाटत. 1. निर्भया झाली - देश पेटला. काय झालं #महिलांवरील अत्याचार 2. कोपर्डी झाली - मोर्चे निघाले. काय झालं 3. आज नसरापूर - उद्या नवीन. (नेते येतात, "आरोपीला फासावर लटकवू" बोलतात. पण 2 वर्षांनी तोच आरोपी जामिनावर बाहेर फिरताना दिसतो. मग भीती कशी जाणार? ) #🤣राजकीय टोले बाजी #राजकीय टोले

767 ने देखा
13 दिन पहले