#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏भक्तीमय सकाळ🎬 #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏आई एकविरा 🙏 #🙏विठ्ठल नामाची शाळा भरली नातं मैत्रीतून निर्माण होत नाही मात्र प्रत्येक नात्यात मैत्री होऊ शकते कारण कुठंही नात जपायला महत्वाचा असतो तो संवाद आणि तोच कुठं तरी हरवत जात आहे म्हणून प्रत्येक नात्यात छान अशी मैत्री करा कारण जिथे मैत्रीचा आधार असतो, तिथे मनातलं काहीही बोलण्याचं स्वातंत्र्य आणि सुरक्षितता जाणवते. तिथे परकेपणा नसतो, तर एक आपलेपणा असतो, जो नातं अधिक घट्ट करतो!*
*शुभ सकाळ...*
🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾