Ashu..
4.3K views
_*नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते.*_ _*आयुष्यात खुश राहण्यासाठी अंगात फक्त शक्ती असुन उपयोग नाही...! तर सहनशक्ती व समजूतदारपणा ही असावा लागतो.*_ _*आपण चूक केली म्हणायला जीभ वळत नाही, पण दुसऱ्याला दोष द्यायला तोंड कधीच थकत नाही.*_ _*इतरांनी आपल्याला समजून घ्यावं या तत्वावर नाती कधीच तयार होत नसतात. ती असा विश्वास देवुन तयार होतात जेणे करून आपण त्यांच्या विषयी कधी गैरसमज करून घेणार नाही.*_ _*संकटातुन वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात. परंतू कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत...!!*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞* •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• सुप्रभात #✍🏽 माझ्या लेखणीतून #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂Positive Thought #😏मतलबी दुनिया #🎭Whatsapp status